मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
भारत
काळ आला होता पण वेळ नाही...
रात्रपाळीवर असतांना एकेदिवशी झोपेतच सुट्टी झाली असती...डायरेक्ट तिकीट जवळ-जवळ कापलंच गेलं हाेतं...कुणास ठाऊक एकाएकी कशी काय जाग आली...
ती सीमेंट फॅक्ट्री होती... मी स्टीम इंजीनमधे फायरमेन होतो...आमचे इंजीन ड्रायव्हर रेल्वे मधून सेवानिवृत्त झालेले ड्रायव्हर होते...
फॅक्ट्री ते एक्सचेंज यार्ड...तेरा किलोमीटरचं सेक्शन होतं....
मी यात राहतो
येतय यश अवश्य हस, फसू नको
येतय अपयश अवश्य रड, कोसळू नको
येतोय अडथळा अवश्य भिड , माघार नको
दमलास बिट्या विसावा घे, थांबू नको.
यशात मानकरी हजार.. येऊ दे
अपयशात एकटा उभा राहा..कोणी नसुदे
पाठीवरच्या घावाची किंमत कसली
छातीवरच्या वणांचा गर्व असुदे ...
मयुर
कुठून आले? का आले?
सद्याचा भारत हा मूळच्या इथल्या म्हणजे भारतातले लोक तसेच भारताबाहेरुन भारतात आलेल्या लोकांपासून बनलेला देश आहे.अगदी प्राचीन काळापासून ही स्थलांतरे होतायत.भारताच्या अंतर्भागतही बरीच स्थलांतरे झालेली आहेत.दुष्काळ,महापूर,रोजगार,लढाया,इत्यादी अशी विविध कारणे या मागे आहेत.भारतीय उपखंडासंबंधीच्या अशा स्थलांतराच्या नोंदी एकेठिकाणी व्हाव्यात,माहिती संकलित व्हावी तसेच माहितीत काही त्रुटी,चुका असतील तर त्यावरही आदानप्रदान व्हावे,या स्थलांतरामागची कारणे,या स्थलांतरीतांनी नवीन प्रदेशावर टाकलेला प्रभाव इत्यादी गोष्टी समजाव्यात यासाठी हे वाहते पान सुरु करत आहे.
रामायण (DD National )
1) आपण मायबोलीकर रामायण बघत आहेत का?
2) तुमचा काय विचार आहे रामा बदल?
3) रामायण मध्यली कोणती गोष्ट तुम्हाला भावली?
4) हा आधी बघील होत का रामायण?
5) अस म्हणतात की रामायण प्रत्येक वेळेस वेगळे समजते म्हणून मग तुमाला काय वेगळे वाटले हा वेळेस?
6) श्रीराम बदल आपले विचार?
7) श्री सीता बदल आपले विचार?
8) श्रीराम भक्त हनुमान बदल आपले विचार?
मला अस वाटत की रामायण हे समजून घेणाचा ग्रंथ आहे म्हणून विचारात आहे तुमचे मते. म्हणून जास्तीत जास्त विचार नोंदवा.
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं !!!
“काल तू प्रॉन्झ खायला गेला होतास ?”
“ हो , तुला कसं कळलं ? “
“That is not important ..रिया बरोबर गेला होतास ? ”
“ ए नाही ए , काहीही काय , मी ताईकडे जेवायला गेलो होतो , तिचा फोन आलेला मला “
“हो ? ताईला काय अचानक स्वप्न पडलं होतं का ? तुला प्रॉन्झ खायचे आहेत म्हणून ? “
“अगं नाही , तिला माहितीये मला आवडतात .तुला खोटं वाटत असेल तर ताईला फोन लावून देतो हे बघ आत्ता लगेच बोल ”
“काही नको , तुला माहितीये मी ताईला अजुन भेटले नाहीये , आणि असलं काही मी चुकूनही विचारणार नाही , “
“अगं पण मी नाही गेलो रिया बरोबर “
कल्याणी खरच तू अस्तित्वात आहेस ना ?.......
“खुळा आहेस का तू अभ्या ? “ माझा कलीग विभव मला वेड्यात काढत होता , आम्ही दोघेही एका नामवंत रिअल इस्टेट कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करायचो ,कुठं आहे माहितीये का आमची साईट? एका जंगलात,..जंगल म्हणजे प्रॉपर जंगल बरं का ? भोर च्या पुढे साधारण ४० एक कि.मी. वर , जवळ जवळ २०० एकरांचं जंगल आहे , पण develop केलेलं, शहराच्या जंजाळात राहून पकलेल्या ज्या लोकांना सुरक्षित राहून काहीतरी थ्रिल्लिंग करावं असं वाटतं त्यांच्यासाठी इथे फार्म हाऊस आणि मचाण बांधलेले .
शिवधनुष्य !!!!
तो आवाज आला त्या रात्री !!!...
झाड !! (भय कथा -भाग १ )
Pages
