भारत

या/ही म्हण( म्हणी) कशा वा कशी तयार झाली व झाल्या ??

Submitted by Mi Patil aahe. on 4 January, 2019 - 13:02

संक्रांत आली
दिवाळ निघालं
दसरा काढला
शिमगा केला
लगेच समोर दत्त म्हणून हजर
या आणि अशा अनेक म्हणी प्रचलित आहेत----
पण ही सारी विडंबनात्मक म्हणी आहेत.
संक्रांत, दिवाळी, दसरा ही सणासुदीची दिवस अशी विडंबनात्मक म्हणीच्या स्वरूपात का वापरली जाऊ लागली????
कुणी सांगू शकाल का?
कारण आता लवकरच संक्रांत येत आहे त्यामुळे हा प्रश्न सहजच पंख पसरू लागलाय------

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

मी टू !....

Submitted by पूर्वी on 23 December, 2018 - 07:18

मी टू !

आज सुमतीला सकाळी उठायला उशीरच झाला. पिंटुचे घाईघाईत आवरुन देत होती ती. तरी बरे,आज पिंटुची शाळा लवकर सुटणार म्हणून त्याला डब्यात घरातलाच चिवडा दिला होता तीने. तीचा स्वयंपाक राहिला होता ना अजून ! अन पिंटुची स्वारीही खुश ! डब्यात चिवडा म्हणून. त्याला चिवडा तर इतका आवडतो की त्याचे बाबा त्याला लाडाने चिवडेश्वरच म्हणतात.पिंटुला बाय केले आणि सुमती घरातील कामांकडे वळली.

स्नान लवकरच आटोपले.कुकर लावला. कुकर होईपर्यंत कणिक मळणे आणि भाजी चिरुन फोडणी टाकणे एवढे होतेच ! सवयीने सारे भराभर उरकत होते.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

देवाशी दुश्मनी

Submitted by Prshuram sondge on 25 November, 2018 - 05:33

सावल्या पार पायाखाली आल्या होत्या.सूर्य डोक्यावर आला होता तरी गारठा कमी होत नव्हता.वारा गारा घेऊन भणाभणा वाहत होता.हळूहळू सारी माणसं पांगत चालली होती.भरलेले घर रिकामं होऊ लागलं होतं.समोर दादाचा फोटो होता खूर्चीवर हार घातलेला.शायनासरीत आताचं उठून बोलतेलं असा.फुटू पाहीला की नुसता पोटात जाळ उठायचा.तेव्ह जाळ काळीज जाळीत पारवर डोक्यापर्यंत जायचा.हुंदका नुसता नरडयातचं आडकून बसायचा.वरचा श्वास वर. खालचा श्वास खाली व्हायचा.आता डोळं नाही पाझरतं.डोळयातलं पाणीच आटून गेलं आसलं. धा-बारा दिसं झालं की दादानी फाशी घेतलेली. कव्हरं डोळ तरी वाहतेल ?

विषय: 
प्रांत/गाव: 

देवाशी दुश्मनी

Submitted by Prshuram sondge on 25 November, 2018 - 05:33

सावल्या पार पायाखाली आल्या होत्या.सूर्य डोक्यावर आला होता तरी गारठा कमी होत नव्हता.वारा गारा घेऊन भणाभणा वाहत होता.हळूहळू सारी माणसं पांगत चालली होती.भरलेले घर रिकामं होऊ लागलं होतं.समोर दादाचा फोटो होता खूर्चीवर हार घातलेला.शायनासरीत आताचं उठून बोलतेलं असा.फुटू पाहीला की नुसता पोटात जाळ उठायचा.तेव्ह जाळ काळीज जाळीत पारवर डोक्यापर्यंत जायचा.हुंदका नुसता नरडयातचं आडकून बसायचा.वरचा श्वास वर. खालचा श्वास खाली व्हायचा.आता डोळं नाही पाझरतं.डोळयातलं पाणीच आटून गेलं आसलं. धा-बारा दिसं झालं की दादानी फाशी घेतलेली. कव्हरं डोळ तरी वाहतेल ?

विषय: 
प्रांत/गाव: 

देवाची दुश्मनी

Submitted by Prshuram sondge on 25 November, 2018 - 05:31
तारीख/वेळ: 
25 November, 2018 - 05:28
ठिकाण/पत्ता: 
अंकुश नगर,बीड

सावल्या पार पायाखाली आल्या होत्या.सूर्य डोक्यावर आला होता तरी गारठा कमी होत नव्हता.वारा गारा घेऊन भणाभणा वाहत होता.हळूहळू सारी माणसं पांगत चालली होती.भरलेले घर रिकामं होऊ लागलं होतं.समोर दादाचा फोटो होता खूर्चीवर हार घातलेला.शायनासरीत आताचं उठून बोलतेलं असा.फुटू पाहीला की नुसता पोटात जाळ उठायचा.तेव्ह जाळ काळीज जाळीत पारवर डोक्यापर्यंत जायचा.हुंदका नुसता नरडयातचं आडकून बसायचा.वरचा श्वास वर. खालचा श्वास खाली व्हायचा.आता डोळं नाही पाझरतं.डोळयातलं पाणीच आटून गेलं आसलं. धा-बारा दिसं झालं की दादानी फाशी घेतलेली. कव्हरं डोळ तरी वाहतेल ?

माहितीचा स्रोत: 
कथा
विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

आरक्षण : गरज आणि सद्यस्थिती

Submitted by शुभम सोनवणे सत्... on 16 November, 2018 - 01:19

आरक्षणामुळे अनेक मागास जाती मुख्य प्रवाहात आल्या. शिक्षण आणि नोकरीच्या संधी त्यांना निर्माण झाल्या . काही मूठभर लोकांच्या हाती असलेली मक्तेदारी आरंक्षणामुळे मोडीत निघाली. परंतु अस असलं तरी आजही अनेक जाती या मुख्य प्रवाहात नाहीत. आणि त्यांतील बहुतेकांना आरक्षण आहे. आरक्षण असतानाही त्या जाती आज मागास कशा राहिल्या त्याला जबाबदार कोण..? यावर चर्चा व्हायला हवी. मग आरक्षण असूनही जर जातींचा आणि पर्यायाने समाजाचा विकास होणार नसेल तर आरक्षणाची गरज ती काय..?

विषय: 
प्रांत/गाव: 

मार्क्स यांना बुद्धी देवो

Submitted by Nayan@144 on 8 October, 2018 - 06:29

मानवीय समाजामध्ये विचारधारा हि लहानपणा पासून रेखाटली जाते, यामध्ये त्या निरागस चेहऱ्याचा काहीही दोष नसतो. कोणाचे विचार कितपत योग्य किंवा वाईट आहे याचे मापदंड नको ठरवायला. भारतामध्ये सद्या ‘लाल सलाम’ च्या घोषणा जोर-जोरात सुरु आहे आणि JNU च्या प्रसंगा नंतर त्या￰￰ला अत्त्याधिक पाठिंबा मिळाला . यामध्ये सर्वाधिक हे विध्यार्थी दशेतील तरुण होते. ते नैसर्गिकच आहे कारण जेव्हा पण मार्क्स यांचं नाव ऐकायला येते तेव्हा धमन्यांतील रक्त खळवंडल्या शिवाय राहणार नाही . मार्क्स यांचं व्यक्तिमत्व अत्त्यंत प्रभावशाली आणि संघर्ष्याच्या लेखणी मधून उभरून आलय.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

प्रारंभ अन प्रलय ...

Submitted by Meenamma on 30 September, 2018 - 02:58

आयुात असं नव्याने परत कधीतरी भेटू ....
ओठांवर थोडंसं हू अन काळजात बरंचसं रू ...
क्षणातच आठवेल आपल्या प्रेमाचा इतिहास ...
तो एकच षण मात्र सर्व काही झालं होत खल्लास .....
तरीही मात्र वाट पाहत होो भेटीची .... कारणे
बाकी राहिली ोती ना एकमेकांना सुावयाची .....
ुठून सुरु होतो असा ्रेमाचा आरंभ ..
ा ओढवो मग नंतर वेडसरपणाचा रारंभ .....
का वाढत गेलं आ्यातलं अंतर ....
यातून मन आता ोत जाते कातर कातर
होता माझा श्याम अन होते मी तुझी राधा ...
जूनगेले पूर्ण जीवन पण तो क्षण राहिा अर्धा ....

विषय: 

तुझा कोपरा...

Submitted by पार्था on 19 July, 2018 - 13:22

अजून आहे तुझा कोपरा, तसाच लपलेला
अजून आहे तसाच तो आठवणी नी भरलेला।

वेळ बराच निघून गेलाय तरी तो आहे गोठलेला,
अजून एक वाक्याने धगधगतो, तुझया प्रेमाने भरलेला।

जबादारी चा ओझया मध्ये सुद्धा, आहे तो दडलेला,
अलगद एक आठवणीतून बहरतो तो, जणू मोगरा फुललेला,।

तू ही आहे तसाच, प्रत्येक क्षणांनी, आठवा नी सजलेला,
तू ही आहेस तसाच, प्रत्येक ध्यासात, रोमात, श्वासात वसलेला

प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - भारत