जळगाव

जबरदस्त Smile

Submitted by Santosh zond on 26 July, 2020 - 13:00

तुम्ही या जगात काही पण करू शकता बस तुम्हाला त्या गोष्टी बद्दल विचार करता आला पाहिजे आणि ती गोष्ट रोज जगता आली पाहिजे,
त्या दिवसा साठी जगा ज्या दिवशी तुमचे सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर जगातली सर्वात जबरदस्त Smile असेल
मेहनत केल्यावर जी Smile येती ना त्यापूढे तर पूर्ण जगाची सुंदरता पण कमी पडते बर का !

शब्दखुणा: 

गाऊलीच्या पावलांत सांज भरा आली..

Submitted by संजय कुळकर्णी on 25 May, 2020 - 02:44

बी. रघुनाथ यांची आणखी एक काव्यरचना मला खुप आवडते.. ज्याला सुप्रसिद्ध भावगीत गायक कै. श्री गजानन राव वाटवे यांनी गायले व चालरचना दिली होती. व माझे भाग्य असे की त्यावेळी त्यांच्या सोबत रहात होतो . त्या वेळी वाटवेआण्णा बरोबर पुणे येथील नवी पेठ फाटक बागेतील "त्रिदल" सोसायटीत राहत होते

विषय: 
प्रांत/गाव: 

सावली

Submitted by dinesh dixit on 14 June, 2019 - 05:25
तारीख/वेळ: 
14 June, 2019 - 05:20 to 14 December, 2019 - 05:20
ठिकाण/पत्ता: 
दिनेश दीक्षित, जळगाव.

सावली

माणसाची सावली
सूर्याला भावली
धर्म, जात पुसली

तुझ्या माझ्या नात्यात
रक्ताची लाली
मनात व्देषाच्या दंगली

जग लहान
मैत्र ग्लोबली
ओळख ‘स्व’ची मिटली

- दिनेश दीक्षित

माहितीचा स्रोत: 
प्रांत/गाव: 

थोड कळु बोला..........

Submitted by वि.शो.बि. on 3 February, 2017 - 04:58

द हिंदु चा लेख वाचला न मनात आल कि, आपले विचार मांडु. म्हणुच थोड कळु बोलतोय...... परंतु सत्य..........
३/२/२०१७ द हिंदु वरुन सुचल........
आपल्या भारताला गरज आहे. सत्य व निर्मळ निसर्गाची. नविन नविन पक्षि येतात न सुंदर असे आपल मन मोहक रुप आपल्या दर्शनाला घेवुन येतात. कोणताहि कर मागत नाहि कि, वाद करत नाहि. असे आकाशात एका ठिकानाहुन दुसरि कडे भ्रमन सतत सुरुच.....
भारतात 'चिमणि' हा पक्षि सुद्धा तसाच.....
परंतु कुठे हरवला आहे तेच समजत नाहिये.
त्याचि चिवचिव कणावर पडलि, का मन कस तृप्त झाल्या सारखच वाटत. सध्या हा आवाज नाहिसा होत आहे. नाहि का?

माझ्या गावच्या नदीचं खोलीकरण

Submitted by चिंतामण पाटील on 15 May, 2016 - 00:16

माझ्या गावच्या नदीचे खोलीकरण

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

देशाला शेतकर्‍याची गरज नाही.............

Submitted by चिंतामण पाटील on 4 October, 2013 - 08:10

मायबोलीवर अनेक वर्ष मी आहे. इतक्या विषयांवर मायबोलीकर गप्पा मारतात की विचारता सोय नाही. अगदी सिरियाची समस्याही त्यांना आपली वाटते. पण शेतकरी त्यांना आपला वाटत नाही. मी याच चालू घडामोडीत अत्यंत महत्वाचे.... या सदरात शेतकरी सुरक्षा विधेयक तयार करण्या बाबत सगळ्यांना आवाहन केले. कोणीच रिस्पॉन्स दिला नाही. ते सोडा, शेती आणि शेतकरी यातही शेतकरी सुरक्षा विधेयक मांडलं पण रिस्पॉन्स नाही. यावरुन मला आता पटायला लागलय की या देशाला शेतकर्‍याची गरज नाही. या नंतर शेतकरी ह्या विषयावर मी पण लिहिणार नाही.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

अत्यन्त महत्वाचे ,,,,,,,,

Submitted by चिंतामण पाटील on 12 August, 2013 - 03:13

महत्वाचे ,,,,,,,,

शेतकरी सुरक्शा विधेयक

मित्रहो बर्याच दिवसानी भेटतोय. मित्रहो सध्या अन्न सुरक्षा विधेयक चर्चेत आहे. हे धोरण राबवायचे झाल्यास शेतकर्याला ग्रुहित धरलेले दिसत नाही. देशातील प्रत्येकाला किमान दोनवेळा तरी पोटभर अन्न मिळावे हि भुमिका केव्हाहि योग्यच आहे. त्याचवेळी तुम्हाला अन्न मिळावे यासाठी शेतात उन्हा पावसात राबून अन्नधान्य पिकविणारा जो शेतकरी आहे तो जिवन्त राहावा यासाठी काही धोरण आखावे, काही भुमिका घ्यावी कि नाही? मित्रहो त्यासाठीच ह्या धाग्याच्या माध्यमातून आपल्याशी चर्चा करायची आहे.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

पार वरण्या गप्पा!!!

Submitted by छावा on 19 July, 2009 - 06:31

रामराम हो मंडळी !!!
अहिराणी जित्ति ठेवाले, अहिराणीना प्रसार कराले आणि अहिराणी बोलणारा लोकेस्ले एकत्र लवाना प्रयत्न हे हाऊ.
आपला अहिरानी पट्टा ना लोकेसनी आठे इन कोणता बी विषय वर गप्पा करा.
जसे तुमना भागनी माहिती आणि काय चालु विषेश घटना या वर बोला.

माबोवर अहिराणीवर प्रेम करणारास्नी संख्या वाढी र्‍हायनी याना माले अभिमान वाटस.

विषय: 
प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - जळगाव