रसत्यावरील त्या भारतीयांसाठी आधार ज्यांना समाजाने टाकुन दिले आहे.
11 वर्षानंतरची ग्रेट भेट .
उल्हासनगर मध्ये स्टेशन परिसरात बेवारस पणे राहत असलेल्या आणि शारीरिक स्थिती ठिक नसलेल्या बबन कांबळेंची त्यांच्या कुटुंबीयांशी 11 वर्षानंतर भेट घडवुन दिली .
घटनाक्रम-1)3 मार्च ला उल्हासनगर स्टेशन परिसरातुन जाणीव वृद्धाश्रम मध्ये ठेवण्यात आले.
2)7 मार्च पर्यंत त्यांना साई रुग्णालय विठ्ठलवाडी येथे उपचारासाठी दाखल केले