सचिन पायलट काही आमदारांसह दिल्लीत दाखल.
कपिल सिब्बल म्हणतात “सगळे घोडे तबेल्यातून पळाल्यावर आमच्या पक्षाला जाग येणार का?”
कपिल सिब्बल म्हणतात “सगळे घोडे तबेल्यातून पळाल्यावर आमच्या पक्षाला जाग येणार का?”
आज सकाळी सकाळीच पाऊस सुरू झाला.
सुर्य ढगांनी झाकोळला म्हणून सात वाजले तरी अंधारुन आलेले वातावरण झाले. पावसाची सुरुवातीची संथ रिपरिप आता वेग घेत आसने झाल्यानंतर विश्रामासाठी शरीर शिथिल झाले पण मन?ते पावसाच्या वाढणाऱ्या वेगासोबत धावायला लागले. आवडत्या/नावडत्या आठवणींभोवती फुलपाखरासारखे भिरभिरायला लागले.
अन् पावसातच अचानक एक सुर्यकिरणाची तिरीप आली. त्याचा परिणाम लगेच मनावरही झाला. मनाने खुदकन हसुन आठवणींच्या खजिण्यातील एक आठवण समोर सादर केली.
फोटो....
ईयत्ता पहिली...
पाच वर्ष वय होते माझे.
कन्यापाठ शाळेचा गाणे, नृत्यचा कार्यक्रम राममंदिरात ठेवला होता.
मला" नेसते, नेसते पैठण चोळी ग आज होळी ग "या गाण्यावर नृत्य करायचे होते
वेणी घालण्यासाठी केस सोडले पण मला वेणी तर घालता येईना. त्याकाळी मोकळे केस म्हणजे विचीत्र, अशोभनीय मानले जायचे. माझे केसही फार मोठे होते. त्याची आमच्या वर्गाच्या बाईंनी अंबाड्यासारखी गssच्च गाठ बांधली. खूप खूप गच्च आणि लगेच मी ष्टेजवर गेले.
केसांमुळे डोक्यात होणाऱ्या वेदना विसरण्याचा, चेहर्यावर येऊ न देण्याचा प्रयत्न करत मी ते गाणे-नृत्य पुर्ण केले.
उशीर झाला आहे फार पण थांबशील का माझ्यासाठी
पाऊलवाटा रेंघाळशील का प्रतीक्षेत तू माझ्यासाठी..?
कितीतरी तुडवलो गेलो भावनेंच्या त्या ओझ्याखाली
हात धरुनी उठवशील अन कडकशील का माझ्यासाठी..
रेल्वे सारखा धावत आहे मज माहीत नाही ब्रेक जरी
लाल ध्वजाचे रूप घेऊनी फडकशील का माझ्यासाठी..?
खट्याळ हसतेस किती बिलगतेस झाले नयन हे फितुर जरी
स्वच्छ पांढरे ह्रदय घेऊनी धडकशील का माझ्यासाठी..?
पहाटेच्या त्या स्वप्नामध्ये मृत्यूचे तांडव बघितले
मृत्यूयात्रेत येतांना रडशील का तू माझ्यासाठी ?
रात्रपाळीवर असतांना एकेदिवशी झोपेतच सुट्टी झाली असती...डायरेक्ट तिकीट जवळ-जवळ कापलंच गेलं हाेतं...कुणास ठाऊक एकाएकी कशी काय जाग आली...
ती सीमेंट फॅक्ट्री होती... मी स्टीम इंजीनमधे फायरमेन होतो...आमचे इंजीन ड्रायव्हर रेल्वे मधून सेवानिवृत्त झालेले ड्रायव्हर होते...
फॅक्ट्री ते एक्सचेंज यार्ड...तेरा किलोमीटरचं सेक्शन होतं....
येतय यश अवश्य हस, फसू नको
येतय अपयश अवश्य रड, कोसळू नको
येतोय अडथळा अवश्य भिड , माघार नको
दमलास बिट्या विसावा घे, थांबू नको.
यशात मानकरी हजार.. येऊ दे
अपयशात एकटा उभा राहा..कोणी नसुदे
पाठीवरच्या घावाची किंमत कसली
छातीवरच्या वणांचा गर्व असुदे ...
मयुर
सद्याचा भारत हा मूळच्या इथल्या म्हणजे भारतातले लोक तसेच भारताबाहेरुन भारतात आलेल्या लोकांपासून बनलेला देश आहे.अगदी प्राचीन काळापासून ही स्थलांतरे होतायत.भारताच्या अंतर्भागतही बरीच स्थलांतरे झालेली आहेत.दुष्काळ,महापूर,रोजगार,लढाया,इत्यादी अशी विविध कारणे या मागे आहेत.भारतीय उपखंडासंबंधीच्या अशा स्थलांतराच्या नोंदी एकेठिकाणी व्हाव्यात,माहिती संकलित व्हावी तसेच माहितीत काही त्रुटी,चुका असतील तर त्यावरही आदानप्रदान व्हावे,या स्थलांतरामागची कारणे,या स्थलांतरीतांनी नवीन प्रदेशावर टाकलेला प्रभाव इत्यादी गोष्टी समजाव्यात यासाठी हे वाहते पान सुरु करत आहे.
1) आपण मायबोलीकर रामायण बघत आहेत का?
2) तुमचा काय विचार आहे रामा बदल?
3) रामायण मध्यली कोणती गोष्ट तुम्हाला भावली?
4) हा आधी बघील होत का रामायण?
5) अस म्हणतात की रामायण प्रत्येक वेळेस वेगळे समजते म्हणून मग तुमाला काय वेगळे वाटले हा वेळेस?
6) श्रीराम बदल आपले विचार?
7) श्री सीता बदल आपले विचार?
8) श्रीराम भक्त हनुमान बदल आपले विचार?
मला अस वाटत की रामायण हे समजून घेणाचा ग्रंथ आहे म्हणून विचारात आहे तुमचे मते. म्हणून जास्तीत जास्त विचार नोंदवा.
“काल तू प्रॉन्झ खायला गेला होतास ?”
“ हो , तुला कसं कळलं ? “
“That is not important ..रिया बरोबर गेला होतास ? ”
“ ए नाही ए , काहीही काय , मी ताईकडे जेवायला गेलो होतो , तिचा फोन आलेला मला “
“हो ? ताईला काय अचानक स्वप्न पडलं होतं का ? तुला प्रॉन्झ खायचे आहेत म्हणून ? “
“अगं नाही , तिला माहितीये मला आवडतात .तुला खोटं वाटत असेल तर ताईला फोन लावून देतो हे बघ आत्ता लगेच बोल ”
“काही नको , तुला माहितीये मी ताईला अजुन भेटले नाहीये , आणि असलं काही मी चुकूनही विचारणार नाही , “
“अगं पण मी नाही गेलो रिया बरोबर “