गेली अनेक वर्षे अगदी दूरदर्शनच्या दिवसांपासून न चुकता बातम्या बघितल्या आहेत.... साप्ताहिक/दैनदिन मालिकांपेक्षा आणि इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमापेक्षा बातम्या, माहितीपट, चर्चासत्रे वगैरे बघण्याकडेच एकंदर घरातल्या सर्वांचा कल राहिलेला आहे.
अगदी खासगी वाहिन्यांच्या सुरुवातीची काही वर्षेही त्यांनी दूरदर्शनची ती लीगसी छान चालवली.... पण हल्ली गेल्या काही वर्षात वृत्तवाहिन्यांच्या विश्वासार्हतेवर खुप मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
आखाती देशातील बऱ्याच मुस्लिम देशांनी अमेरिकेच्या दबावाखाली शेवटी इस्रायल च्या अस्तित्वाला मान्यता दिली , आणि बहारीन सारख्या काही देशांनी मान्यता देण्याची कार्यवाही सुरू केली आहे . असे असताना इम्रान खान ने मात्र " इस्रायल ला पाकिस्तान कधीच मान्यता देणार नाही " असे वक्तव्य नुकतेच केले होते .
परंतु आर्थिक दिवाळखोरी कडे देश वाटचाल करत असताना जनतेला खुश करण्याचे प्रयत्न होते हे लवकरच सिद्ध झाले .
गेल्या सतरा अठरि दिवसांपासुन कडाक्याच्या थंडीत हजारो शेतकरी शेतकरी कायद्याच्या विरोधात आंदोलन करीत आहेत पंतप्रधानांना अंबानिंच्या घरी आलेल्या नवीन पाहुण्याला भेटण्यासाठी वेळ आहे पण शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास वेळ नाही कारण कँमेऱ्यासमोर बसुन मनकी बात करणे सोपे आहे पण किसांनांसमोर येणे कठीण आहे कारण शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडे नाहीत किंवा त्यांना उत्तर देणे गरजेचे वाटत नाही।खरतर अस म्हणता येईल की ही लढाई न मागता भेट देणाऱ्या आणि भेट नाकारणऱ्यांमधेच आहे किसांनाची शेती कायद्याविषयी मागणी नसतांना सरकारने ही भेट दिली तस पाहिले तर शेती हा राज्याचा विषय असल्याने केंद्रीय स
राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद्मविभूषण आदरणीय खा. शरद पवारसाहेब यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त
योद्धा @ ८०
अजूनी चालतोची वाट
डॉक्युमेंटरी व शॉर्ट फिल्म स्पर्धा - २०२०
सर्वोत्कृष्ट फिल्म : करंडक, रोख रु. १,००,०००/-
व या सोबत अजून २० रोख बक्षिसे
स्पर्धा सर्वांसाठी खुली, प्रवेशिका अर्ज www.supriyassule.com व www.ncp.org.in या वेबसाइटवर उपलब्ध !
२८ ऑक्टोबर ते ०७ नोव्हेंबर २०२० दरम्यान बिहार विधानसभेची निवडणूक झाली. त्याचबरोबर इतर राज्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुका देखील याच काळात पार पडल्या. वाल्मिकी नगर (बिहार) लोकसभा पोटनिवडणूकसुद्धा ७ नोव्हेंबरला पार पडली.
बहुतेक सर्वेक्षणामध्ये महागठबंधन बिहार मध्ये बाजी मारेल असे चित्र आहे. मध्य प्रदेशात शिवराज सत्ता राखतील.
निकाल १० नोव्हेंबर रोजी जाहीर होतील. त्याची चर्चा करण्यासाठी हा धागा.
उचकलेली बॅग, हे शब्द ऐकल्यावर डोळ्यासमोर काय उभं राहतं?
आपण प्रवासाला निघताना बॅगेत छान, व्यवस्थित इस्त्रीचे कपडे भरतो; इतर सामान भरतो. प्रवास पुढे पुढे सरकतो तसतशा कपड्यांच्या घड्या मोडतात. वापरलेले कपडे, सामान जमेल तसं परत भरलं जातं. बॅगेचा व्यवस्थितपणा हळूहळू नाहीसा होत जातो. घरी परतून बॅग उघडली की ती जवळपास उचकलेलीच असते. पण तीच आपल्या प्रवासाची गोष्टही सांगत असते.
शिव सेने चे बिहार मध्ये काय होणार ?
बिहार मधल्या निवडणूक साठी शिव सेने चे सर्व स्टार प्रचारक जाणार आहेत
एक जरी सीट जिंकले तर हवा खूप होईल
आधीच गुप्तेश्वर पांडे ह्यांना तिकीट मिळाले नाही कारण , शिवसेना अशी हवा केलेली आहे
पण...
समजा एक पण सीट मिळते नाही तर ?
३ वर्ष आधी असे झाले होते कि जिथे राहुल गांधी प्रचाराला जाणार तिथे काँग्रेस चा धुवा उडालेला आणि जिथे पाऊल पण टाकले नाही तिथे काँग्रेस जिंती
जर शिव सेने ला जमले नाही तर पत घसरेल
आधीच आज mpsc चा निर्णय खूप उशिरा घेऊन नाचक्की केली आहे