आजच्या काळात स्क्रीनचे महत्त्व खूप वाढले आहे आणि हे बदल प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात स्पष्ट दिसतात. सकाळी उठल्याबरोबर हातात येणारा मोबाइल, नंतर टीव्हीवर दिसणाऱ्या बातम्या, दिवसभर इंटरनेटवर चालणाऱ्या गोष्टी, मेसेज, फोटो, व्हिडिओ, लाईक्स, कमेंट्स, नोटिफिकेशन्स—या सगळ्यांनी आपले लक्ष सतत स्क्रीनकडे वळवून ठेवले आहे. जणू काही स्क्रीन आपल्या दिवसातील प्रत्येक क्षणात मिसळून गेले आहे. पूर्वी लोकांच्या जगण्याचा आधार घर, शाळा, मित्र, खेळ, पुस्तकं, निसर्ग, घरातील संवाद, मोकळा वेळ, अंगणात खेळ, रस्त्यावरची धावपळ, नदी-डोंगर–माळरान यांच्यात विखुरलेला असायचा.
मानवी बुद्धिमत्तेचा विकास हा हजारो वर्षांचा दीर्घ, गुंतागुंतीचा आणि उत्क्रांतीशील प्रवास आहे. आदिम समाजातील प्रतिक्षिप्त प्रतिक्रियांपासून ते अत्यंत उन्नत तर्कशक्ती, विश्लेषण आणि संकल्पनात्मक विचारापर्यंत मानवी मेंदूने घेतलेली उडी विलक्षण आहे. परंतु 21व्या शतकाच्या वेगवान डिजिटल वातावरणात या बुद्धिमत्तेच्याच अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. मानवी इतिहासात प्रथमच एक पिढी मागील पिढीपेक्षा कमी तर्कक्षम, कमी विश्लेषणक्षम आणि कमी सखोल विचार करण्यास सक्षम होत चालली आहे.
यह एक आत्मा, जो “मै” है। वह शरीर जो कि “तुम” हो, का होना दिखलाता है।
मैं हूं ।
।। मैं सदा से ही हूं । मैं सदा ही रहूंगा।।
न मै किताबो मैं, ना मंदिर में,
तुम क्यों खोजते हो बाहर।
मै तुम्हारे ही अंदर हु।
मेरे तो केवल शरीर बदले है।
मै अविनाशी हु।
।।मै सदासे था। सदा ही रहूंगा।।
तुम मस्तिष्क से मुझे ना खोजो।
तुम्हारा अहंकार मुझे ढक देता है।
तुम्हारा गर्व मुझे कलुषित कर देता है।
तुम्हारा क्रोध मुझे नष्ट करता है।
तुम क्रोध से विचलित होते हो।
तुम वासना और इर्ष्या से भ्रमित होते हो।
एका कारखान्याला शंभराहून अधिक वर्षे झाली आहेत. पण तो वस्तू तयार करत नाही — तो आज्ञाधारक मनुष्य तयार करतो. तू त्याच उत्पादन रेषेवर तयार झालेला एक भाग आहेस. तू एक उत्सुक, प्रश्न विचारणारा, स्वतः विचार करणारा मूल म्हणून प्रवेश केला होतास आणि एक असा प्रौढ म्हणून बाहेर पडलास जो महिन्याच्या पगारासाठी आपले संपूर्ण आयुष्य देवून बसतो. ही रूपांतरण प्रक्रिया इतकी कार्यक्षम होती की तुला तुझे मानसिक तुरुंगही जाणवत नाहीत. त्याला शिक्षण म्हणतात — पण ते प्रत्यक्षात पाळीव बनवणे (domestication) आहे. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे तू स्वतः त्या व्यवस्थेचे रक्षण करतोस ज्या व्यवस्थेने तुला कैद केले.
हाचि नेम आता न फिरे माघारी
हाचि नेम आतां न फिरें माघारी | बैसलें शेजारी गोविंदाचे ||१||
घररिघी झाले पट्टराणी बळें | वरिलें सांवळें परब्रह्म ||२||
बळियाचा अंगसंग झाला आतां | नाहीं भय चिंता तुका म्हणे ||३||
.....................................................................................
श्री तुकाराम महाराजांचा हा अभंग वरवर पहाता सामान्य माणसाला गोंधळात टाकणाराच आहे. कारण यात जे रुपक वापरले आहे ते सर्वसामान्यांना न पटणारे, नीतिनियमांच्या चौकटीत न बसणारे असे आहे. --- हे व्यभिचारी स्त्रीचे रुपक श्रीतुकाराम महाराजांनी वापरले आहे.
संध्याकाळची वेळ होती. खिडकीबाहेर संध्याकाळचा केशरी रंग पसरला होता. पाऊसही होता. ढगांनी सूर्य आच्छादला होता. मी खुर्चीवर बसून निवांत पुस्तक वाचत होतो. दिवसभराच्या धावपळीनंतर आलेली ती शांतता मनाला सुखावत होती. तेवढ्यात फोनची रिंग वाजली.
मैत्रेयीनं फोन घेतला. एक दोन वाक्यांत मी ओळखलं, फोन माझ्या एका मैत्रीणीचा होता. ती मैत्रीण शिक्षिका आहे. विद्यार्थी हे जणू तिचं दैवत आहे. अध्यापनाचे नवनवीन प्रयोग करते.
नेहमीप्रमाणे आधी मैत्रेयी, मग आमची सौभाग्यवती यांच्याशी बोलते आणि नंतर अध्यक्षीय समारोपाला फोन आमच्याकडे येतो.
पहिले महायुद्ध सुरू होते. धुक्यात लपलेल्या ट्रेंचेस, गोळ्यांचा मारा, आणि तोफांच्या आवाजाने क्षणाक्षणाला पृथ्वी हादरू लागली होती. पहिल्या महायुद्धाच्या धगधगत्या रणभूमीवर, फ्रेंच सैनिक पियरे आणि जर्मन सैनिक हान्स हे दोन शत्रू एकमेकांच्या विरुद्ध उभे होते.
पियरे एका लहानशा खंदकात लपला होता. त्याच्या हातात रायफल होती, पण मनात भीती आणि द्विधा मनस्थिती होती. दोन दिवसांपासून त्याने आपल्या घरून आलेले पत्र उघडले नव्हते. त्याच्या लहानग्या मुलीचा वाढदिवस होता, आणि त्या पत्रात तिचं चित्र असणार होतं. पण युद्धाच्या भीषणतेत, तो पत्र उघडण्याची हिम्मत करत नव्हता!
मानस - प्रभातफेरी श्रीमहाराजांची
स्थळ: गोंदवले
वेळ- रात्रीच्या तिसऱ्या प्रहाराची सुरुवात!

आदल्या रात्री गोंदवले इथे मुक्कामी आपण गेलो आहोत.. शेजारती होऊन सगळे आपापल्या रूमवर परतले असावे. आता एकेक जण निद्राधीन होण्याच्या मार्गावर आहेत.रात्रीचे साडे बारा वाजून गेले आहेत. आपली अजून चुळबुळ सुरु आहे. काही केल्या झोप येत नाहीये.
नकळत काही असे घडावे
शब्द संपुनी ओढ उरावी
मूक प्रार्थना उमलत जावी
अंतरातुनी आर्त स्फुरावे
नकळत काही असे घडावे
श्वासामधले क्षणही खुणावी
तुझीच जाणीव नित्य कळावी
मी - तूपण ते विसरावे
नकळत काही असे घडावे
भाव ह्रदीचे सहज फुलोनी
उमलून जाता तेही विरोनी
दिक्कालाचे भान सुटावे
नकळत काही असे घडावे
जाणीव नेणीव द्वैत नुरोनी
जीवा शिवाच्या सत्य मिलनी
तूच एकला सहज असावे
विश्वाभासा स्थान नसावे
नकळत काही असे घडावे...
मनुष्य प्राण्याने घड्याळ्याचा शोध कशाला लावला असेल?
.
आपल्याला रात्र आहे की दिवस आहे हे समजते. डोळे उघडून पाहिले की बाहेर अंधार असला की रात्र आणि सूर्यप्रकाश असला की दिवस हे समजते. समस्या तिथे असते जेव्हा आपण बंद खोलीत असू आणि बाहेरच्या परिस्थितीचे आपल्याला ज्ञान नसेल. तेव्हा आपल्याला दिवस किंवा रात्र याचा अंदाज लावता येत नाही. आपल्याजवळ नैसर्गिक रित्या असणाऱ्या इंद्रीयांना मर्यादा आहेत.
.