काळाच्या प्रवाहात अनेक साम्राज्ये उभी राहिली…
काही वैभवाच्या शिखरावर पोहोचली…
आणि काही काळाच्या वाळूत गडप झाली.
पण एक साम्राज्य होते —
ज्याला पराभव माहीत नव्हता.
शतकानुशतके…
पिढ्यानपिढ्या…
जगाने त्या साम्राज्याकडे आश्चर्याने पाहिले होते.
ते होते आर्यवर्त साम्राज्य.
एक असे राज्य जिथे न्याय हा कायद्यापेक्षा मोठा होता,
जिथे प्रत्येक नागरिक समान मानला जात होता,
आणि जिथे विज्ञान, तंत्रज्ञान आणि ज्ञान यांची सीमा पृथ्वीपुरती उरली नव्हती.
तुम्ही या जगात काही पण करू शकता बस तुम्हाला त्या गोष्टी बद्दल विचार करता आला पाहिजे आणि ती गोष्ट रोज जगता आली पाहिजे,
त्या दिवसा साठी जगा ज्या दिवशी तुमचे सर्व स्वप्ने पूर्ण होतील आणि त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर जगातली सर्वात जबरदस्त Smile असेल
मेहनत केल्यावर जी Smile येती ना त्यापूढे तर पूर्ण जगाची सुंदरता पण कमी पडते बर का !
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
संपादित संपादित संपादित संपादित संपादित
गुरगाव
दोन दिवस झाले गुरगावमधे येवून पण एवढे महाग शहर मी कधी बघीतल्याचे आठवत नाही.मध्यम वर्गीय माणूस नावाचा प्राणी येथे अस्तीत्वात आहे की नाही इतपत शंका येण्याइतपत महाग्.
मध्यप्रदेशातल्या मायबोलीकरांचं हितगुज