इतिहास

आणि शिवाजी महाराजांनी पुरंदर घेतला

Submitted by अविनाश जोशी on 27 August, 2024 - 07:10

सह्याद्री पठाररावरून किनारपट्टीकडे जायला २५० पेक्षा जास्त वाटा होत्या. त्यातील सर्वच वाटा वापरात होत्या असं नाही पण या सर्व वाटांचे आराखडे १७०० व्या शतकात तयार केले गेले आहेत. औरंगजेबाने असंख्य माणसे कामाला लावून हे आराखडे तयार केले. शिवाजी राजांचे बलस्थान हे सह्याद्री आणि त्यातील वाटा आहेत आणि गड हे शक्तीकेंद्रे आहेत हे त्यांनी केव्हाच ओळखले होते. या उलट मुघल फ़ौज मैदानावरील लढाई करण्याचा जास्त अनुभव होता. या उलट त्यांना सह्याद्रीचे किल्ले, असंख्य फ़ौज आणि दारू गोळा वापरूनही मिळवता येत नव्हते.

विषय: 

रामेश्वर - एक रामेश्वर स्थापनेची सुरस कथा

Submitted by अविनाश जोशी on 26 August, 2024 - 07:07

रामेश्वर - एक रामेश्वर स्थापनेची सुरस कथा.
वाल्मिकी रामायण सोडून इतर अनेक रामायणे आहेत. अगदी आत्तापर्यंतच्या गीत रामायणापर्यंत.
स्कंद रामायण, अध्यात्म रामायण, रामचरितमानास , अनेक भाषांतील अनेक रामायणे आणि माहित नसलेल्यात अनेक कथा या रामायणातून आहेत.
रामेश्वर - एक रामेश्वर स्थापनेची सुरस कथा.
रावणावर विजय मिळवावा या हेतूने श्री रामाने स्वारीपूर्वी शिवलिंगाची स्थापना करण्याचे ठरविले. स्थापनेची सर्व तयारी तर झाली, पण नंतर सुग्रीवाच्या असे लक्षात आले कि दंडकअरण्य आणि त्याच्या दक्षिणेला आता कोठेही पुरोहित मिळणे शक्य नाही. पुरोहिताशिवाय पूजा शक्यच नव्हती.

विषय: 

रामायण - एक राजकीय प्रवास – भाग ५ अंतिम भाग

Submitted by अविनाश जोशी on 24 August, 2024 - 01:22

रामायण - एक राजकीय प्रवास – भाग ५ अंतिम भाग

विषय: 

रामायण - एक राजकीय प्रवास भाग - १

Submitted by अविनाश जोशी on 23 August, 2024 - 02:57

सीतेचे हरण केल्यामुळे राम- रावण युद्ध झाले हा चुकीचा समज आहे. बहुतेक रामायणाच्या सर्व प्रकारच्या प्रतीमधून एक गोष्ट निश्चित आहे. श्रीराम अवतार मुळातच रावण वधासाठी झाला होता. या लेखात काही दंत कथा, पुराणोक्त कथा आणि वेगळे विचार मांडले जाऊ शकतात.

विषय: 

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील समाज सुधारक: 6. वामन आबाजी मोडक ( 1835? - 1897)

Submitted by अवल on 22 July, 2024 - 00:13

(या सर्व सुधारकांचं कार्य प्रचंड मोठं आहे, खूप कष्ट घेऊन सविस्तर संशोधनपर लेख लिहावा इतकं यांचं कार्य! आजचे आपले जीवन जसे आहे, त्यात या सुधारकांचा मोठा वाटा आहे.

शब्दखुणा: 

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील समाज सुधारक: 5. विष्णुबुवा ब्रह्मचारी (1825-1872)

Submitted by अवल on 18 July, 2024 - 23:33

(या सर्व सुधारकांचं कार्य प्रचंड मोठं आहे, खूप कष्ट घेऊन सविस्तर संशोधनपर लेख लिहावा इतकं यांचं कार्य! आजचे आपले जीवन जसे आहे, त्यात या सुधारकांचा मोठा वाटा आहे.

शब्दखुणा: 

एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील समाज सुधारक: 4. डॉ. भाऊ दाजी लाड (1824-1874)

Submitted by अवल on 17 July, 2024 - 00:07

(या सर्व सुधारकांचं कार्य प्रचंड मोठं आहे, खूप कष्ट घेऊन सविस्तर संशोधनपर लेख लिहावा इतकं यांचं कार्य! आजचे आपले जीवन जसे आहे, त्यात या सुधारकांचा मोठा वाटा आहे.

शब्दखुणा: 

Pages

Subscribe to RSS - इतिहास