इस्रायलबद्दलची वाचनात आलेली आणि लक्षात राहिलेली पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी ज्यूचा नरसंहार करून अन्य देशांत नाव बदलून लपून बसलेल्या नाझी अधिकार्याला पकडून आणून शिक्षा देणं. रीडर्स डायजेस्टमध्ये शेवटचं सदर एखाद्या पुस्तकाची संक्षिप्त आवृत्ती हे असतं. त्यात हे वाचलं होतं.
प्रस्तावना
जगभरात "इस्लामी दहशतवाद" हा शब्द आज इतका रूढ झाला आहे की त्याबद्दल प्रश्न विचारणे अनेकांना धोकादायक वाटते. पण हा दहशतवाद नेमका कुठून आला? तो उत्स्फूर्तपणे जन्मला, की त्याला जन्म देणारे, वाढवणारे, शस्त्रे पुरवणारे आणि नंतर त्याचाच बागुलबुवा करून स्वतःच्या परराष्ट्र धोरणाला न्याय देणारे अदृश्य हात यामागे होते?
आज शिवजयंती. १९ फेब्रुवारी २०२६. वर्दळीपासून थोडा दूर व मोजकेच दुर्ग प्रेमी व पर्यटक जात असलेल्या लोणावळ्याजवळील राजमाची दुर्ग पाहण्यास निघालो. मुंबईला जाताना जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर खंडाळ्याचा घाट सुरु होताना राजमाची पॉर्इंट आहे. येथून समोर नजर टाकल्यावर एकाला एक लागून दिसणारी शिखरे म्हणजेच हा राजमाची किल्ला. लोणावळ्यापासून खंडाळाच्या दिशेने जाताना (उजव्या हाताल) कुणे नामा या गावाचा फाटा लागतो. हाच रस्ता पुढे राजमाचीला जाण्याचा मार्ग आहे.
मौनातून बोलणारा एक असामान्य कलावंत !
भारतीय इतिहास संकलन समिती कोकण प्रांत, बोरिवली भाग व आरंभ हेरिटेज यांनी 'मंडपेश्वर शैव लेणी हेरिटेज वॉक' आयोजित केला आहे हे कळल्यावर, काहीही करून हा वॉक चुकवायचा नाही हे आधीच ठरवून झाले होते. या वॉक ची वेळ सकाळी आठ ते अकरा अशी असल्यामुळे अतिशय उत्साहात सकाळी साडेसहा वाजताच घरातून निघाले. रविवार त्यामुळे मेगाब्लॉक ठरलेला, उशिर होऊ नये म्हणून वेळेत निघाले.
आधीच्या धाग्यावर बर्याच अंशी मुद्देसूद चर्चा झाली आहे.
यात एका सदस्याने हा प्रतिसाद दिला आहे. त्या वर उत्तर देताना धागा भरकटू नये असे उत्तर द्यावे लागले आहे. मात्र विवेकवादी माणसाला पडणारा हा प्रश्न आहे. हा प्रश्न बामियान इथे तालिबानने फोडलेल्या मूर्त्यांसंदर्भात आहे.
चोराची आक्रांतवाडीतल्या नव्या पिढीकडे आता मोबाईल आले होते. तरी त्यांचा डीएनए काही बदललेला नव्हता.
पुण्या मुंबईत काही खुट्टं झालं कि आपलं गाव मागं राहू नये ही इच्छा तशी स्वाभाविकच होती.
कालच हाणबा मगरनं पिल्लू सोडून दिलं होतं.
हाणबानं जयसिंगराव देशमुखांच्या वाड्यावर जायला सुरूवात केल्यापासनं आपल्याला गावात मान मिळतोय असं त्याला वाटत होतं. म्हणून माझा उल्लेख आता हाणबा असं न करता हनुमंतराव असा करावा असं तो ज्याला त्याला सांगत सुटला होता.
१९३७ सालची गोष्ट. जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यापासून पावसाची संततधार सुरू झाली आणि पुण्यातल्या मुळा - मुठा नद्यांना पूर आला. लकडीपूल आणि संगम पूल यांचे स्तंभ पाण्यात बुडले. पूर बघायला स्त्रीपुरुष बाहेर पडले. २५ जुलैला लकडीपुलावर विशेष झुंबड उडाली. सकाळी आठ वाजल्यापासून शेकडो स्त्रीपुरुष पुलावर आणि जवळ उभे होते. घड्याळात दहा वाजले आणि पन्नासेक मुलांनी - पुरुषांनी एका मागोमाग पाण्यात उड्या टाकल्या. लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. कुमार किशा गाडगीळ आणि हरी दीक्षित या अनुक्रमे अकरा आणि बारा वर्षांच्या मुलांसाठी विशेष टाळ्या पडल्या.