आले

कुठून आले? का आले?

Submitted by केअशु on 12 May, 2020 - 12:08

सद्याचा भारत हा मूळच्या इथल्या म्हणजे भारतातले लोक तसेच भारताबाहेरुन भारतात आलेल्या लोकांपासून बनलेला देश आहे.अगदी प्राचीन काळापासून ही स्थलांतरे होतायत.भारताच्या अंतर्भागतही बरीच स्थलांतरे झालेली आहेत.दुष्काळ,महापूर,रोजगार,लढाया,इत्यादी अशी विविध कारणे या मागे आहेत.भारतीय उपखंडासंबंधीच्या अशा स्थलांतराच्या नोंदी एकेठिकाणी व्हाव्यात,माहिती संकलित व्हावी तसेच माहितीत काही त्रुटी,चुका असतील तर त्यावरही आदानप्रदान व्हावे,या स्थलांतरामागची कारणे,या स्थलांतरीतांनी नवीन प्रदेशावर टाकलेला प्रभाव इत्यादी गोष्टी समजाव्यात यासाठी हे वाहते पान सुरु करत आहे.

प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 

कलियुग आले , परवा कोणी म्हटले होते

Submitted by बाळ पाटील on 19 April, 2015 - 01:06

जगणे म्हणजे मरणे आहे पटले होते
कलियुग आले , परवा कोणी म्हटले होते

त्यांची आता इवली - इवली घरटी झाली
कोणे काळी गजबजलेले खटले होते

कोयी धरण्या आधी कैर्‍या झडल्या सार्‍या
अवकाळीचे वादळ तेथे झटले होते

वठलेल्या खोडांना फुटवे आता फुटले
जाहीराती न्याहाळुन वय घटले होते

लोकांनाही स्थळकाळाची महती कळली
शवयात्रेला जाण्यासाठी नटले होते

ते वेगाने सरकत गेले पुढती - पुढती
तितके मागे क्षितिजाचे स्थळ हटले होते

सांप्रत मीही पहिल्यावानी बरळत नाही
सत्याचे केव्हा कोणाशी पटले होते !

-- बाळ पाटील

शब्दखुणा: 

मका कणसाच्या दाण्यांची भजी

Submitted by प्रमोद् ताम्बे on 27 July, 2014 - 07:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 

झटपट सोलकढी

Submitted by प्रमोद् ताम्बे on 5 April, 2014 - 03:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 

सुंठीची कढी

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 5 June, 2011 - 11:23
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
५ मिनिटे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Subscribe to RSS - आले