आधी शिक्षणानिमित्त, संशोधनानिमित्त, व्यवसायानिमित्त एखादी सदिच्छा भेट, नोकरीसाठी असलेल्या तुरळक संधीतील एखादी पटकावून वगैरे परदेशी जाणार्यांच्या तुलनेत, आता ग्लोबलायजेशनमुळे प्रचंड वाढ झाली आहे. आयटीक्षेत्राने तर परदेशवारीची दारे सताड उघडलेली आहेत. त्यामुळे गेल्या दोन तीन दशकांपासून परदेशवारी दुर्मीळ राहिलेली नाही. तरीही आपल्याकडे अजूनही 'फॉरीन रीटर्न्ड' माणसाकडे भक्तीभावाने पाहिलं जातं.
आटपाट नगरीतील जज आणि चुलबुल पांडे
आटपाट नगरातील ही सत्यकहाणी.
गावातील कोर्टात एक जज मॅडम होत्या. त्यांचा नवरा गेल्यामुळे त्या एकट्याच होत्या. साधारण ४० एक वय असावं.
कोर्टाशेजारीच पोलिस स्टेशनची इमारत. तिथल्या चुलबुल पाम्डेवर त्यांचं मन फिदा झालं आणि त्या दोघानी लग्न केलं.
लग्न केलं आणि गोंधळ झाला. कारण चुलबुल आधी विवाहीत असून दोन मुलांचा बाप आहे. त्याचं म्हणणं, मी दोन्ही बायकाना व्यवस्थीत करीन.
आणखी एक तिढा. बाई मुसलमान, तर बुवा हिंदु. बाईनी हिंदु धर्मानुसार कुंकू बांगड्या वापरायला सुरुवात केली.
भुलाबाईची गाणी : ग्रामीण संस्कृतीचे वास्तवदर्शन
'टाईम' ने म्हणे झाशीच्या राणीचा बहुमान केलाय! ही लिन्क पाहा
http://www.time.com/time/specials/packages/article/0,28804,2084354_20843...
'बॅड-अॅस' वाईव्ह्स मधे एन्ट्री, रूपर्ट मर्डॉक ची बायको, टायगर वूड्स च्या रागात त्याच्या गाडीची तोडफोड करणारी बायको या लिस्ट मधे झाशीची राणी म्हणजे सन्मान! (पेलिनबाईही आहेत त्यात, पण या लिस्ट मधे त्यांचे असणे चुकीचे नाही. अध्यक्षपदाला लायक बायकांच्या लिस्टमधे आल्या तर प्रॉब्लेम आहे )
*अति* अति कोपता कार्य जाते लयाला, अति नम्रता पात्र होते भयाला, अति असे ते कोणतेही नसावे, प्रमाणामध्ये सर्व काही असावे .
एकेकाळी पेन्शनरांचं गाव आणि विद्येचं माहेरघर म्हणून सर्वपरिचित असलेल्या पुणे नावाच्या छोट्याशा टुमदार शहराने पानशेतच्या जलप्रलयानंतर कात टाकली आणि केवळ ५० वर्षांत देशातलं एक अग्रगण्य शहर, माहिती तंत्रज्ञान - विविध उद्योग - शिक्षण इ. चे एक महत्त्वाचे केंद्र म्हणून आघाडीचं स्थान पटकावलं हा इतिहास अगदी आत्ताचा. तुमच्या आमच्या डोळ्यासमोरचा. पण याआधीही पुण्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. पुण्याच्या सांस्कृतिक जडणघडणीत फक्त या इतिहासाचाच नव्हे तर प्राचीन व अर्वाचीन पर्यावरण, इथली भौगोलिक परिस्थिती, इथली शिक्षण आणि संशोधनपरंपरा, कला, साहित्य यांची परंपरा अशा कितितरी गोष्टींचा यात समावेश आहे.
विद्रोह आणि विवेक या पुस्तकाला डॉ. अरुणा ढेरे यांची प्रस्तावना लाभली आहे. तिचा जालनिर्देश येणेप्रमाणे :
http://www.maayboli.com/node/25475
ही प्रस्तावना वाचतांना काही गोष्टी माझ्या ध्यानात आल्या. त्या जमतील तशा रीतीने खाली मुद्यांत मांडल्या आहेत. यावर विचारमंथन सुरु व्हावे अशी इच्छा आहे. संपूर्ण पुस्तक मी वाचलेले नाही. केवळ उपरोल्लेखित दुव्यातील लेख (=प्रस्तावना + जाणता राजा) वाचला आहे.
१.
>शब्दप्रामाण्य मानणारा आणि सर्वच सामाजिक संस्थांना अपरिवर्तनीय मानणारा असा एक लोकसमूह या >समाजात संख्येने लहान पण प्रभावी होता.
या लोकसमूहाच्या (=लो१) नेत्यांची नावं मिळतील काय?
२.
लोकांची नजर लागू नये म्हणून कोणती वस्तू टांगणे तुम्हाला जास्त भरवशाचे वाटते?
1. लिंबू आणि मिरची
2. काळी बाहुली
3. पायताण उर्फ चप्पल
4. इतर, कोळसा इ.
यामागे नेमके काय लॉजिक आहे? मिरच्यांची संख्या किती असावी? टांगताना वार, वेळ याबाब्त कोणते बंधन असते का? काही लोक दारात कोळसा टांगावे असेही म्हणतात.. ते का?
भारतीय समाज एकसाची, एकरंगी कधीच नव्हता. अनेक धर्म आणि त्यांच्या वेगवेगळ्या संस्कृती सातत्याने या समाजात झिरपत राहिल्या. या संस्कृतींचे थर एकमेकांवर रचले गेले आणि त्यातून आजचा समाज घडत गेला. भारतीय संस्कृतींचे हे अनेक स्तर अभ्यासण्याची संधी सहज मिळू शकते ती फक्त हिंदी सिनेमांमधून. हिंदी सिनेमाच्या माध्यमातून भारतातल्या सर्व संस्कृतींमधल्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींचं फार महत्वाचं दस्तावेजीकरण झालं आहे. हे वैशिष्ट्य फक्त भारतीय समाजाचे आणि भारतीय सिनेमांचेच.