खाली एक पोस्ट ची लिंक देतो आहे ,
त्या नुसार आणि त्यावर जे कॉमेंट्स आले त्या नुसार "अल्ला देवे...अल्ला दिलावे " हा अभंग संत तुकाराम महाराजांचा आहे. या फोटो नुसार अभंग क्रमांक ३९८७ , ३९८८ अशा आशयाचा आहे. तर काही कॉमेंट्स नुसार अभंग क्रमांक ३९३६ , ३९३७ आहे.
.
कुतूहल म्हणून अधिकृत शासकीय शासकीय अभंग गाथा पाहिली , तर
अभंग क्रमांक ३९३६ , ३९३७ , ३९८७ , ३९८८ असे आहेत.
.
"३९३६. कान फाडूनियां मुद्रा तें घालिती । नाथ ह्मणविती जगामाजी ॥ १ ॥ घालोनियां फेरा मागती द्रव्यासी । परी शंकरासी नोळखती ॥ २ ॥ पोट भरावया शिकती उपाय । तुका ह्मणे जाय नर्क लोका ॥ ३ ॥"
.
हॅलो, बर्याच वर्षांपासून एक शंका आहे. आता शंका विचारायला बुद्धीमत्ता लागत नाही. हां उत्तर द्यायला कष्ट लागतात , बुद्धी, वेळ लागते हे मान्य. पण विचारतेच.
मला स्वतःला स्तोत्रे म्हणायला फार म्हणजे प्रचंड आवडते. कारण शब्दसौंदर्य, अर्थसौंदर्य, नादमाधुर्य. मन गुंगून (गुंगाउन?) जाते. शिवाय मिळालेली शांती अनेक दिवस टिकते. बरेचदा मला 'अध्यात्मिक साधनेचे' झटके येतात पण ते फार काळ टिकत नाहीत. मात्र स्तोत्रांची आवड दीर्घ काळ, सातत्याने टिकलेली असल्याने त्या आवडीची हमी मी देउ शकते. (अर्थात इथे हमी हवीये कोणाला हा प्रश्न विचारु नये)
भाऊ हा शिस्तीचा पक्का होता. सकाळी सहा वाजता उठणार म्हणजे उठणार. आजही तो बरोबर सहा वाजता उठला. सकाळी महत्वाचे काम म्हणजे बागेला पाणी द्यायचे. पाणी दिले नाही तर झाडे कोमेजून जाउन माना टाकायची, त्याच्याकडे आशेने बघत रहायची. त्याला मग त्यांची दया यायची.
बंगल्याच्या आजूबाजूची ही आटोपशीर बाग छोट्या मालकांनी स्वतःच्या हातांनी लावलेली होती. त्याबागेत काय नव्हते? डबल मोगरा, अबोली, जाई जुई, निरनिराळ्या जातीचे गुलाब. आणि हो एकाच वेलीवर पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची फुले देणारी बोगनवेल! जशी फुलझाडे होती तशी रानटी झाडे पण होती. भाऊ एकदा रान साफ करायला गेला. तर छोट्या मालकांनी त्याला आडवल.
माननीय ॲडमीन, इराची कहाणी तिच्याच शब्दात, हिंदीत मांडली आहे. हिंदी आपल्या नियमात बसत नसेल तर ही कथा काढून टाकावी. धन्यवाद.
इरा, काश्मिरी पंडित. द काश्मीर फाईल्स या इंग्रजी शीर्षक असलेल्या हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने इराची कहाणी तिच्याच शब्दात:
" हां इरा, अब आप सुना दो जो कहानी आप कहने जा रही है।"
आज आपण कुठे चाललोय याचा विचार करण्याची वेळ आली आहे कुठे बलत्काराची घटना घडली की भाजपनेते आधी पिडीतेने संपुर्ण शरीर झाकलेक्षसते तर बलत्कार झालाच नसता असे म्हणत पिडीतेलाच दोष देतात तेच आज हिजाबला विरोध करत आहेत तस पाहिल तर आपल्या मुलीही स्कार्फ वापरतातच की त्यांचाही चेहरा झाकलेला असतोच मग हिजाबला विरोध काहाही प्रश्नच आहे मला ना हिजाबचा विरोध करायचाय ना समर्थन ,मला पडलेला प्रश्न वेगळाच आहे त्याचे उत्तर मी शोधतोय आधीच मुस्लिम समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प आणि मुलींमधे तर जवळपास नगण्यच शिक्षणाने मुस्लिम समाज मुख्य प्रवाहाशी जोडला जाईल पण मुस्लिम समाज मुळातच शिक्षणापासुन दूरच राहीला त्यातल्या त
मध्ययुगीन काळात जन्मलेला कबीर आजही या ना त्या स्वरूपात अस्तित्वात आहे, तो त्याने रचलेल्या दोह्याच्या रूपाने. त्याचे दोहे हे कालातीत आहेत कारण त्यांचा अनेक अंगांनी आकलन करण्याचा प्रयत्न केला तरीही प्रत्येक वेळी त्यांच्यात नवीन अर्थ दडलेला दिसतो. हे जसे गीतेतला एखाद्या श्लोकाचा उकल करण्याचा प्रयत्न केला तर तो श्रीकृष्णाने गीता सांगितली तेंव्हापासून आताच्या काळापर्यंत त्या त्या काळाला साजेसे अर्थ देऊन जातो, तसेच कबिराचे दोहे, कालमानाप्रमाणे वेगवेगळे अर्थ सांगून जातात.
श्रावण (जुलै/ऑगस्ट)
भाद्रपद (ऑगस्ट/सप्टेंबर)
भाद्रपदानंतर येतो अश्विन महीना. भाद्रपदात सुरु झालेली थंडी आता जोर धरु लागलेली आहे. उकाडा व दमटपणापासून जरा सुटका मिळते आहे. गुलाबी थंडी जाणावते आहे. हवा शीतल व आल्हाददायक होते आहे. आठव्या पौरीमध्ये अर्जनदास काय म्हणतात ते पाहू यात. -