(मध्यंतरी मुंबईतल्या पुरातत्वदिनानिमित्त माझ्याकडून एक छोटास्सा लेख संबंधित व्यक्तींनी मागवून घेतला होता. काही कारणांमुळे प्रसिद्ध होऊ शकला नाही असं त्यांनी कळवलं होतं. आज अचानक आठवलं म्हणून इथे टाकतेय. शब्दमर्यादा असल्याने संक्षिप्तात लिहिला होता. वेळ मिळाला की अपडेट करेन
)
सगळ्यांना एव्हाना कळलेच असेल की दिल्ली बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अल्पवयीन (आणि त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने 'अजाण' ) ठरला आहे.
एम्पायर्स ऑफ इंडस (द स्टोरी ऑफ अ रिव्हर)
लेखक : अॅलिस अल्बेनिया
अॅलिस एक ब्रिटिश पत्रकार, जी भारत-पाक मध्ये काही वर्षे राहिली आहे, तिला सिंधू नदी झपाटून टाकते आणि त्यातूनच तिचा सिंधूच्या समुद्रमिलनापासून ते उगमापर्यंतचा प्रवास चालू होतो. लेखिका अत्यंत जिद्दीने हा खडतर प्रवास पूर्ण करते व अत्यंत सुंदर अनुभव आपल्यासमोर उभा करते आणि आपणही सिंधूयात्रेचे प्रवासी होतो, आणि सिंधूचे पुढे (खरे तर उगमाकडे) काय होते आहे ही उत्कंठा वाढते. मग त्यासोबत येतात, सिंधू नदीपर्यंत पोचलेले अलेक्झँडर, नदी पार करणारा महंमद घौरी आणि बाबर, नदिकिनारील योद्धासन्यासी गुरु नानक आणि नदीचा प्रवास.
काल माझ्या एका मित्राच्या आजोबांचे निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत स्मशानापर्यंत गेलो. श्रद्धांजलीच्या भाषणात एकाने उल्लेख केला की ते ९३ वर्षांचे होते.
मी मनात हिशेब केला. ९३ वर्षांचे म्हणजे त्यांचा जन्म साधारण १९२० च्या आसपास झालेला असावा. या प्रदीर्घ आयुष्यात त्यांनी काय काय पाहिले असेल?
# त्यांचे बालपण म्हणजे टिळकयुगाच्या अस्ताचा आणि गांधीयुगाच्या उदयाचा काळ. अनेक महान नेते त्यावेळी ’घडत’ होते.
# भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फासावर चढवले असेल त्यावेळी ते अवघ्या ११-१२ वर्षाचे असतील.
हम्मम्म.......... का...य?,शीर्षकावरून अंदाज आला असेलच ना..??? काय म्हणताय??? गाणं........? ''छो हो...! ते ऐकण्यापलिकडे माझा आणी त्याचा संमंधही नाहिये हो...'' मग गोड आणी काटा म्हणजे नवकाव्य किंवा पाककृती वगैरे........? मग मी म्हणेन-''राम राम राम...आपला आणी त्याचाही काहि संमंध नाहि हो....'' मग आहे तरी काय???'' ---
हांsssssssss
गेल्या वर्षात काय शिकलो याचा मागील २-३ दिवस लेखाजोखा घेणं चालु होतं. नविन पुस्तकं वाचली (तीही इंग्रजी- त्यामुळे समजायला जरा वेळच लागला). मायबोलीवरचे चांगले लेख वाचले. आता बरच शिकुन (म्हणजे degree च्या भाषेत) झालय, पण अजुनही असं वाटतं, की महत्त्वाचं असं आपण काही शिकलोच नाही की जे रोजच्या जीवनात कामात पडेल.
अजुनही कोणी घर घेणं म्हणजे investment म्हटलं की Rich Dad poor Dad आठवते आणि घर घेणे liability वाटते. अर्थशास्त्राचा अजुनही अर्थ कळत नाही. stress management, time management कितीही वाचलं तरी कळत नाही, आणि ते वाचुन करण्यासारखं नसावं, ते करावं लागतं, हे महत्त्वाचं. असो.
मुलांच्या शाळेत आईसाठी रांगोळी स्पर्धा होती.त्यामध्ये मी भाग घेतला होता...माझ्या सोबत दोन मैत्रिणीनी पण मला मदत केली होती...आम्हाला या स्पर्धेत दुसर बक्षिस मिळाल

