‘डीएनए’ हे आपल्या पेशीच्या केंद्रकातील एक ऍसिड. ते आपल्या आनुवंशिकतेचा मूलाधार असते. त्यादृष्टीने त्याचा सखोल अभ्यास अनेक वर्षांपासून होत होता. त्याच्या रचनेच्या संशोधनाबद्दलचा नोबेल पुरस्कार 1962मध्ये दिला गेला हे बहुतेकांना माहीत असते. परंतु या शोधाची पाळेमुळे पार इ. स.. 1869मध्ये जाऊन पोचतात. तेव्हा Friedrich Miescher या स्वीस जीवरसायनशास्त्रज्ञाने पहिल्यांदा अशा एका रेणूची संकल्पना मांडली आणि त्याला nuclein हे नाव दिले होते. पुढे 1953मध्ये जेम्स वॅटसन यांच्या चमूने त्याची दुहेरी दंडसर्पिलाकार (helical) रचना शोधून काढली.
हे लेखन 'चालू घडामोडी' समूहात करायचे होते पण तेथे लेखन करण्याचा पर्याय दिसत नाहीये (मला). कृपया जमल्यास प्रशासकांनी हे लेखन तिकडे न्यावे ही विनंती!
संतोष देशमुख यांची हत्या कोणत्या प्रकारे झाली ते इथे लिहावेसेही वाटत नाही. निर्भयाची हत्याही भयानक क्रूरपणे झाली होती. माणसांत जनावरापेक्षा कैक प्रमाणात अधिक क्रौर्य असते / असू शकते याची ही दोन व आणखीही असंख्य उदाहरणे आहेत.
गुन्हेगार सापडणे, कोठडी, चौकशी, खटला, या असल्या आरोपीच्या बाजूने वकील असू शकणे, निकाल लागणे, वरच्या कोर्टात जाणे, दयेचा अर्ज वगैरे बाबींमुळे विलंब होतो हा तर वेगळाच भाग आहे.
अडाणी स्वतः व त्यांच्या बोर्ड सदस्यांवर गंभीर आरोप होत आहेत
पण भक्त आत्ममग्नतेत अन त्यांना डिफेन्ड करण्यात गुंतले आहेत
आपले काय मत आहे?
३२-म चे प्रमाणपत्र.
कुळाला दिले जाणारे ३२-म चे प्रमाणपत्र म्हणजे एका अर्थाने ते खरेदीखतच आहे. आपण कुठलिही मिळकत विकत घेतल्यास त्याचा दस्त नोंद होतो व सोबत इंडेक्स-२ मिळतो. या दोन कागदांना एकत्रीतपणे आपण खरेदीखत म्हणतो. या दस्तान्वये आपल्याला मिळकतीची मालकी प्राप्त होत असते. कुळाच्या केस मध्ये मात्र असल्या प्रकारच्या खरेदीद्स्ताने मालकी हक्क हस्तांतरीत होत नाही. त्याची प्रक्रिया खलील प्रमाणे आहे.
कुळ कायदा हा तसा महाराष्ट्रभर सर्वत्र लागू आहे. तरी याचं उगम मात्र कोकणातला आणि खो-यानी केसेस येतात ते पण कोकणातुनच. त्यामुळे कुळ कायदा म्हटलं की कोकणी माणूस थेट जोडला जातो. त्याचा काही ना काही संबंध येतोच आणि तो कुळ कायदा ब-यापैकी जाणतो सुध्दा. तरी ब-याच लोकांना हा कायदा नीट माहीत नाही. तो कळावा म्हणून त्याची बेसीक माहिती बघू या.
पुणे व परिसरात आजकाल प्लॉट घेणारे आणि विकणारे यांचा पूर वाहतो आहे. त्यासाठी घेणारे तुटून पडले आहेत हे दिसल्यामुळे विकणारे तोडून खाण्याच्या पुर्ण तयारिने मार्केट मध्ये उतरलेले आहेत. मग घाई गडाबडित व्यवहार होतो व पैसे देऊन एकदाचे खरेदीदस्त नोंद झाले की घेणारा हुश्श म्हणतो. इंडेक्स-२ आपल्या नावाचा झाल्याचे पाहून मनोमन खुष होतो. पण खरी अडचण सुरु होते इथून पुढे. मग कोणीतरी जमिनीचा मूळ मालक किंवा वारस दावा दाखल करतो व घेतलेला प्लोट कोर्ट कचेरीत अडकतो. हे होऊ नये असे वाट्त असल्यास किमान खालील ६ कागदपत्र तपासावे.