गाऊलीच्या पावलांत सांज भरा आली..

Submitted by संजय कुळकर्णी on 25 May, 2020 - 02:44

बी. रघुनाथ यांची आणखी एक काव्यरचना मला खुप आवडते.. ज्याला सुप्रसिद्ध भावगीत गायक कै. श्री गजानन राव वाटवे यांनी गायले व चालरचना दिली होती. व माझे भाग्य असे की त्यावेळी त्यांच्या सोबत रहात होतो . त्या वेळी वाटवेआण्णा बरोबर पुणे येथील नवी पेठ फाटक बागेतील "त्रिदल" सोसायटीत राहत होते

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults