Reflecting on the recent break-in at the US Capitol by Trump supporters consumed by the false narrative of the last election wrote my first ever gazal with context/meaning in english. _/\_
[1]
मायावी भ्रमांचे गुंतती जाळे
शुभ्रते सत्यही रंगती काळे
[2]
अज्ञानी झिंगुनी घरी स्वतःच्या
म्हणवुनि वीर खंडती ताळे
[3]
काजळी दिव्याते झाकली अशी
उजेडी अंधार वंदती कुळे
[4]
असत्ये झाकले पूर्णते असे
मध्यांन्नी पौर्णिमा सांगती खुळे
[5]
अंधार पाजळे दिव्याशी इथे
सूर्यास काजवे संतती मिळे
नमस्कार,
मायबोलीवर असणाऱ्या माझ्या मित्र मैत्रीणीना विजयादशमी आणि दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला नवे वर्ष सुखाचे आणि भरभराटीचे जावो ही कामना.
मी मागे लिहिलं तसं आमच्या प्रोजेक्ट चे काम जोरात सुरू आहे. KRARERISS ची सर्व कागद पत्रे सरकारी कचेरीत जमा केलेली आहेत आणि मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स लवकरच प्रमाणपत्र देईल हे ही नक्कीच.
आत्ता या क्षणी लगेचच "पुन्हा नव्याने सुरवात" शक्य आहे का ?हो,आहे तर आणि ती व्यवहार्य तर आहेच आणि अपरिहार्य सुध्दा.हीच भावना जनमानसात रुजवण्यासाठी "पुनश्च हरिओम" ही चार भागांची लेखनमाला सादर करत आहे.
कोरेनाच्या संकटामुळे भयग्रस्त झालेल्या माणसांनी शहरे सोडून गावाकडे स्थलांतर सुरू केले आहे. हे चित्र खूपच केविलवाणे आणि भयप्रद आहे. माणसांमाणसांमधील शारीरिक अंतर वाढविणे ही सध्याची अपरिहार्यता असली तरी मनामनांतही अंतरच नव्हे, तर दरी माजेल असे चित्र कुठेकुठे उमटू पहात आहे. ही दरी वेळीच बुजवायला हवी. आसऱ्याच्या ओढीने वणवण करणारी माणसेच आहेत आणि केवळ अनाकलनीय परिस्थितीमुळे त्यांच्यावर ही वेळ ओढवली आहे. त्यामुळे, कोणताही दोष नसताना केवळ संकटापासून स्वत:चा बचाव करू पाहणाऱ्या या केलिलवाण्या स्थितीत त्यांना आधार देण्याची गरज आहे.
राजकीय नेत्यांनी कोणत्या प्रसंगी काय बोलावे, संभ्रमात भर पडेल असे बालणे टाळण्याचे भान ठेवावे, ही समज जागी करण्याची गरज आहे. अशा वेळी, वाजपेयी आठवतात!
***
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आठवड्यातील पाच दिवस कामकाजाचे करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे तमाम कर्मचारीवर्ग कमालीचा खुश झालाही असेल, पण सर्वसामान्य माणसावर मात्र धास्तावण्याचीच वेळ येणार आहे. सध्या दुसरा व चौथा शनिवार-रविवार पूर्ण सुट्टीचा असतो, त्यामुळे अन्य रविवार वगळता आठवड्यातील इतर दिवस पूर्ण कामकाजाचे असतात अशी जनतेची एक अंधश्रद्धा असल्याने कामकाजाच्या दिवशी सरकारी कार्यालयांत खेटे घालणाऱ्यांना सरकारी कामाच्या गतिमानतेची पूरण कल्पना अगोदरपासूनच आहे.
नमस्कार!
मला थोडी माहिती हवी आहे. OCI करून घेणे गरजेचे आहे का? त्याचे काय फायदे / तोटे असतात? भारतीय नागरिकत्व नसताना तुम्हाला भारतातली प्रॉपर्टी विकायची असेल तर त्याची गरज असते का?
धन्यवाद!
२०१६ सालच्या सरकारी अध्यादेशात महाराष्ट्रातील किल्ले भाडेतत्त्वावर देणे, तिथे लग्न समारंभास परवानगी देणे याबद्दल उल्लेख आहे. आज तीन वर्षांनी भाजप सरकारने २५ किल्ल्यांवर सदर योजना राबविण्यासाठी निवड केली आहे अशी बातमी indian express आणि इतर वृत्तपत्रात आलेली आहे.
भारत-पाकिस्तान स्वातंत्र्याची ७३ वर्षे
ऐकून इम्रानच्या वल्गना
हिंदुस्तानी झाले सॅड
बघून कर्तृत्व मोदीजींचे
पाकिस्तानी झाले मॅड!!
पाकिस्तान राहिलाय पीड़ित
बाळगून हिंदुस्थान द्वेषाचे फॅड,
७० वर्षे जनतेला बनवीत उल्लू
नेते मिळाले एकदम बॅड!!
अतिरेकी सापडो जगात कुठेही
निघतो फक्त पाकिस्तानी लॉन्च पॅडवरुन
अंतराळात उपग्रह जगातील कुणाचाही
झेपावतो फक्त हिंदुस्तानी लॉन्च पॅडवरुन!!