महत्वाचे

अत्यन्त महत्वाचे ,,,,,,,,

Submitted by चिंतामण पाटील on 12 August, 2013 - 03:13

महत्वाचे ,,,,,,,,

शेतकरी सुरक्शा विधेयक

मित्रहो बर्याच दिवसानी भेटतोय. मित्रहो सध्या अन्न सुरक्षा विधेयक चर्चेत आहे. हे धोरण राबवायचे झाल्यास शेतकर्याला ग्रुहित धरलेले दिसत नाही. देशातील प्रत्येकाला किमान दोनवेळा तरी पोटभर अन्न मिळावे हि भुमिका केव्हाहि योग्यच आहे. त्याचवेळी तुम्हाला अन्न मिळावे यासाठी शेतात उन्हा पावसात राबून अन्नधान्य पिकविणारा जो शेतकरी आहे तो जिवन्त राहावा यासाठी काही धोरण आखावे, काही भुमिका घ्यावी कि नाही? मित्रहो त्यासाठीच ह्या धाग्याच्या माध्यमातून आपल्याशी चर्चा करायची आहे.

विषय: 
प्रांत/गाव: 
शब्दखुणा: 
Subscribe to RSS - महत्वाचे