आजकालच्या मालिका
आजकालच्या मालिकांचे काय चालू आहे ते माहितीच आहे सर्वांना........नव्याने सांगण्याची गरज नसावी त्यामुळे सरळ मुद्द्यालाच हात घालते......काय आहे, आजच्या मालिका, सिनेमे हे आपल्या जीवनावर,मानसिकतेवर किती प्रभाव टाकतात हे मी माझ्या रोजच्या जीवनात अनुभवल आहे. आणि अश्या साठी मला वाटत कि या मालिकेतील पात्र, त्यांचे संवाद, एकमेकांशी असलेली नाती ह्या गोष्टी कितीही अमान्य केल तरी आपल्या हृदयाच्या खूप जवळची असतात.