नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि नविन वर्षाचे संकल्प सोडत २००९ साल सुरु झालं आणि बघता बघता संपलं देखिल. त्यावेळी म्हणजे जानेवारी २००९ च्या पहिल्या आठवड्यात समविचारी समाजशील मायबोलीकरांनी एकत्र येऊन ’सुपंथ’ ह्या मदत गटाची स्थापना केली (मायबोलीवरचा हा बीबी - ), गेल्या वर्षभरात सुपंथला काय करायचं होतं, काय केलं, कुठपर्यंत मजल मारली ह्याचा थोडक्यात आढावा पुढे ठेवताना आम्हाला कोण आनंद होत आहे.
दहा-पंधरा वर्षे नोकरी केल्यानंतर स्वतः चे वेगळे अस्तित्व निर्माण करावेसे वाटते. एका मायबोलीकराने तर तब्बल साडे तीन महिन्यांच्या नोकरी च्या अनुभवावर स्वतः ची कंपनी सुरु केली अन ते आज एक यशस्वी उद्योजक गणले जात आहेत! 'स्वः निर्मीती चा आनंद काही वेगळाच असतो' हे अनुभवाने माहिती झालेले असते. अश्या वेळी आपल्या सारखे कुणी आसपास आहेत का हे बघणे गरजेचे असते. असतील तर आनंद होतो. 'एकमेका साह्य करु अवघे धरु सुपंथ' ह्या संतवचनाची आठवण होते.
आजच श्री सदानंद देशमुख लिखीत 'बारोमास' कादंबरी वाचली.
दिनेशदादांनी अगोदरच सांगितल्या प्रमाणे डिस्टर्ब झालो. हे सगळं अगदी माझ्या अवती भवती घडतेय असे वाटले..माझ्या ही गावात काही घतना झाल्याच होत्या... ती कुटुंब पुन्हा डोळ्यासमोर आली..
संवेदनशील माणसानं कधीही वाचु नये अशी ही कथा! 
इडा पिडा टळो
बळी चे राज्य येओ!
इथे स्थावर आणि जंगम मालमत्तेबाबत, शाळेबाबत, Practical Guide to moving to the country of your birth बाबत चर्चा करा. जड मालमत्तेबाबत चालेल, विचारांबाबत नको. 
आपली वैचारिक भुमिका खालील बाफ वर मांडा
http://www.maayboli.com/node/13117