मायबोलीचे मोबाईल अॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.
समाज
पुण्यातली खाऊगल्ली !
संगोपनहिताय..
भारताला कसे सुधारावे?
मी मागे माझ्या स्वतःच्या अनुभवांच्या आधारे, माझ्या रंगीबेरंगी पानावर, भारतावर प्रचंड टीका केली. शब्द जहाल वापरले. त्यामुळे बर्याच जणांचे तिकडे लक्ष गेले.
अन्नं वै प्राणा: (३)
पाच वर्षांपूर्वीची ही गोष्ट. भांडारकर संशोधन मंदिरावर काही गुंडांनी हल्ला करून ग्रंथालयाची नासधूस केली होती. तिथल्या कर्मचार्यांना मदत करायला आम्ही काही विद्यार्थी गेलो होतो. ग्रंथालयाची अवस्था अतिशय वाईट होती. कपाटं फोडलेली, पुस्तकं इतस्ततः फेकलेली. अनेक जुन्या, दुर्मिळ पुस्तकांची पानं निखळून वार्याबरोबर उडत होती. पोलीस, छायाचित्रकार, दूरचित्रवाणीचे छायाचित्रणकार ती पुस्तकं अगदी सहज तुडवत होते. एरवी सर्वत्र पोपटपंची करणार्या डगलेवाल्यांना, दाढीवाल्या समाजसेवकांना या ग्रंथालयात येऊन पुस्तकं आवरण्याचं काम करणं परवडण्यासारखं नव्हतंच.
प्रगती म्हणजे नक्की काय?
मला नेहमीच हा प्रश्ण पडत आलाय की प्रगती म्हणजे नक्की काय?
आपला देश विशाल आहे, वेगवेगळे जनसमूह येथे प्रगतीच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. आपल्या देशातील साधनसंपत्ती क्षणाक्षणाला संपते आहे. प्रदुषण भयंकर वाढते आहे.
विश्वासघात
साहित्य संमेलन
जपानमधलं आयुष्य
जपानमधल्या राहणीमानाबद्दलचं हितगुज.