एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन.
एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन.
एका रस्त्याने आडलेले आदिवासी गाव व आदिवासी पर्यटन.
नाशिक येथील श्री. नीळकंठ मोहिनीराज नांदुरकर यांनी अल्पशा संदर्भ सामग्रीवर संत निळोबाराय यांचं जीवनचरित्र लिहिलं आहे. त्यावरुनच निळोबांचा अल्पपरिचय करुन देते.
ओनामा
शेवटी एकदाची आमची दुक्कल मुक्कामाच्या ठिकाणी पोचली. मी आणि माझी सखी. काम माझं. ती सोबतीला. कारण माझ्यापेक्षा ती अनुभवी म्हणून. सकाळी पाचची एस्टी पकडलेली. झोप काढावी असं खरंतर डोक्यात होतं पण दोघींच्या धावपळीच्या वेळापत्रकातून बरेच महिन्यांनी निवांत मोकळा वेळ मिळालेला तेव्हा प्रवासभर अखंड टकळी सुरू होती - इतके दिवसांच्या साठलेल्या गप्पा, गॉसिप, पुस्तकं अन् काय. शिवाय माझ्यासाठी सगळ्यात मोठ्ठी एक्साइटमेन्ट म्हणजे माझ्या संशोधनाच्या फील्डवर्कचा ओनामा.
कित्येक वर्षांनी दुरदर्शनची एखादी मालिका बघितली - माझी शाळा. खरं तर ही मालिका बघण्याची इतकी उत्सुकता होती, की एकाचवेळी ५-६ भाग बघितले, आणि आवडलेही... पण....
जयपूर लिटफ़ेस्ट, दिवस पहिला, दुपार.
गोंधळलेला चेहरा घेऊन आपण डिग्गी पॅलेसचा स्नॉबिश पसारा पहात उभे असतो. दरबार हॉल, मुगल टेन्ट, फ़्रन्ट-लॉन, बैठक, चारबाग, संवाद अशी भारदस्त कार्यक्रम स्थळं. पंचतारांकित हॉटेलच्या लॉबीत शोभेलशा कलावस्तूंचे, इंटरनॅशनल क्विझिनचे स्टॉल्स. देशी-विदेशी, बहुतेक प्रसिद्ध पण आपल्याकरता अनोळखी चेहरे, त्यांचे स्टायलिश ट्रेन्च कोट, रेशमी शाली, फ़ॅशनेबल स्टोल्स, वेल-हिल्ड गरम बूट. साहित्यिक इतके ग्लॅमरस दिसतात?
दरवर्षी संक्रांतीला सोलापूरला ग्रामदैवत 'श्री सिध्देश्वरा'ची यात्रा भरते. यंदा पहिल्यांदाच ही यात्रा अनुभवायची संधी मिळाली. या यात्रेनिमित्त संपूर्ण शहरात उत्साहाचं वातावरण असतं.
मागिल भागः- http://www.maayboli.com/node/47219 ...पुढे चालू
अता यादीच्या मागील सूचना:-सर्व सूचना, हे नियमच असतात. पण नियम हे कधिच पाळण्यासाठी नसतात म्हणून त्यांना सूचना म्हणायच. आणी नियमाच्या त्या यमाला असं नियमीत करायचं! अता ही सूचनांची माहिती नसून प्रत्यक्ष म्हणजे ऑन-फिल्ड त्यांची अंमलबजावणी कशी होते त्याचा हा वृत्तांत....
==============================================
सर्व जगंच कसं नीट आखीव रेखीव आणि सुंदर होतं.
झोपडपट्ट्या नव्हत्या, गरीबी नव्हती. युद्ध नव्हती, कोणीही जन्मत: अधू किंवा अपंग नव्हतं. मनोरुग्णांचे कोंडवाडे नव्हते. वैज्ञानिक प्रगतीमुळे माणसाने सर्वच रोगांवर विजय मिळवलेला. अगदी म्हातारपणावर देखील. अपघातांमुळे होणारे तुरळक मृत्यू सोडले तर “मरण” हे काही कर्मठ विचारसरणीच्या लोकांचा दुराग्रह होता.