मागिल भागः- http://www.maayboli.com/node/45162 ...पुढे चालू
धार्मिक कार्यक्रमाच्या दिवशी, यांच्या घरी केटरर कडून पायात चपला घालून आणलेलं(पार्सल) जेवण सोवळ्यात देवाला नैवेद्य दाखवून आंम्ही(ही) जेवतो.. हा काळानुसार केलेला बदल, ते कसा विसरले ते काही कळलं नाही.....!
==========================================
(प्रकाशचित्रे Credits:: दिनेश अनंतवार, अभिजीत देसले, Discoverसह्याद्री)
...सह्याद्री, सूर्य अन् मॉन्सून या तुल्यबळ शक्तींनी अकोले तालुक्याच्या पश्चिम भागात नितांत सुंदर ‘नंदनवन’ फुलवलंय…
कळसूबाई - आजोबा - घनचक्कर – न्हापता – मुडा - घोडीशेप - कात्रा असे एकसे बढकर एक असे रौद्र पर्वत,
प्रवरा – मुळा – मंगळगंगा अश्या वळणवेड्या नद्यांची विलक्षण रम्य खोरी,
सांधण घळीसारखा अफलातून निसर्ग चमत्कार,
समस्या आणि उपाय
आपल्या दैनंदिन जीवनात आपल्याला अनेक गुंतागुंतीच्या समस्या जाणवतात. या समस्यांचा वेध घेऊन अतिशय साध्या कल्पनांचा अवलंब करीत त्यावर शोधण्यात आलेल्या सरल उपायांची ओळख.
भाग १: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षीय निवडणूक
प्रत्येक वर्षी अ.भा.म.सा.प. द्वारा आयोजित अ.भा.म.सा.सं. अध्यक्षपदाच्या निवडणूका घेतल्या जातात. त्याचप्रमाणे प्रत्येक (च) वर्षी काही ठराविक वादविवाद झडतात.
आमच्या कार्यालयांतर्गत विविध क्रीडा स्पर्धा तसेच सास्कॄतिक कार्यक्रमांतर्गत एक स्मरणिका काढण्यात येणार आहे. कॄपया योग्य शिर्षक सुचवावे ही विनती.
प्रत्येकाला स्वप्ने पडतात. त्यात त्याला फारसं काहीच करावं लागत नाही. त्याबद्दल आधी एका धाग्यात http://www.maayboli.com/node/44262 लिहिलं होतं.
पण जी स्वप्ने जागेपणी बघितल्या जातात, मग ती पूर्ण करणे स्वतःच्या हातात असो किंवा दुसर्याच्या, त्या स्वप्नांना एक विशेष अर्थही असतो, असं मला वाटतं. त्यातलीच काही स्वप्ने. कधी ती अचानक कोणीतरी पुर्ण करतो, तर काही अजुनही अधुरीच.
एक पाऊल मागे घेऊन किंवा आहोत तेथेच क्षणभर शांत उभे राहून विचार केला तर मनात येते की नेमके काय बदलते? ११.५९.५९ आणि १२.००.०० ह्या एका क्षणात अशी कोणती उलथापालथ होते? आपली नोकरी, नोकरीची आपल्याला असलेली गरज, आपली प्रकृती, आर्थिक स्तर, क्लेष, चीड, संताप, ताण, जबाबदार्या, स्वप्ने, आपला स्वभाव ह्यातील काहीही बदलत नाही. त्या एका क्षणात मिळणारे भासात्मक स्वर्गीय सुख किंवा काहीतरी खूप नवीन, ताजेतवाने वाटण्याची जाणीव हे मनाचे खेळ असतात हे आपल्यालाही माहीत असतेच.
दिवाळी झाली की शाळांना स्नेहसंमेलनाचे वेध लागतात. त्यात चिमुकल्यांच्या आनंदाला तर उधाण येतं. शिशुवर्ग आणि बालवर्गाची तर ही पहिलीवाहिली संमेलनं. पहिल्यांदाच नेहमीपेक्षा वेगळा पोषाख, नाटकात काम, गाण्यावर नाच, फॅन्सी ड्रेस, पाठांतर, गोष्ट सांगणं, लिंबू चमचा नि बेडूक उड्या ! शाळा कोणतीही असो, कोणत्याही गावातली, कोणत्याही माध्यमाची नि बोर्डाची, गरिबीतली किंवा श्रीमंतीतली ; छोट्या वर्गांच्या स्नेहसंमेलनाची धमाल सगळेकडे सारखीच ! अशाच काही संमेलनातील निरीक्षणे.
आजकाल घरात नकोसे झालेले, रस्त्यावर विमनस्क अवस्थेत फिरणारे,कुठेतरी वेळ घालवायचा म्हणुन घालवणारे वृद्ध दिसले की मन विषण्ण होते.