मला अस्थमा अथवा बालदमा या विषयी कृपया माहीती हवीय.
१)बालदमा किती वयापर्यन्त बालदमा म्हणुन ओळखतात?
२)अस्थमा कायमचा बरा होतो का?
३)माझ्या मुलाला अस्थमा आहे .दर वेळी nebulaization देऊन आणावे लागते.डॉक्टर चेही consulation सुरु आहे.
पण काळजी वाट्ते.त्याने लहान असताना screw गिळला होता.तो lungsमध्ये गेला होता.तेव्हा बरेच complication झाले होते.डॉक्टर म्हणतात की हे त्यामुळे नाही.पण नंतरच हे सर्व सुरु झाले.मी योग्य
treatmentchyaa शोधात आहे.आयुर्विद्क/homeopathic हे ही झाले.सध्या तो आठ वर्षाचा आहे.
क्रुपया मार्गदशन हवेय.....
पहिला लेख: Autism.. स्वमग्नता.. http://www.maayboli.com/node/47559
ऑटीझम(Autism) झालेल्या मुलांशी कसं वागावं/बोलावं/ वागू-बोलू नये?
- सगळ्यात महत्वाचे त्याला त्याच्या लेबलच्या पलीकडे एक व्यक्ती म्हणून पाहा. टिपिकल वाटते वाक्य. पण सोपे नाहीये. पालक असूनसुद्धा आम्हालाही वेळ लागलाच.
- त्यांच्याशी बोलताना कायम त्यांच्या लेव्हलला येऊन बोला. गुढघ्यावर बसा. लोळण घेतली तरी चालेल. आधीच त्यांचा eye-contact अतिशय poor असतो. त्यामुळे मुलगा जमिनीवर बसला असेल तर त्याच्याशी उभे राहून बोलल्यास त्याच्याकडून प्रतिसाद मिळायची शक्यता अगदी कमी.
तुम्ही दुकानात खरेदी करत आहात/ लायब्ररीत पुस्तकं पाहात आहात/रेस्त्रोंमध्ये जेवत आहात व अचानक तुम्हाला एका बर्यापैकी मोठ्या दिसणार्या बाळाचा रडण्याचा किंवा टेंपर टॅंट्रम्सचा, फतकल मारून हातपाय आपटत बसलेल्या, विचित्र हातवारे करणार्या मुलाचा आवाज आला तर तुमची प्रतिक्रिया काय होते? "काही शिस्त लावत नाहीत पालक" .. "आमच्या काळी असं नव्हतं ब्वॉ! काहीएक वावगं वागण्याची टाप नव्हती आमची!" .. वगैरे वगैरे..
नमस्कार,
पुण्यातले (बाणेर, बालेवाडी, औंध, किंवा पुणे शहरही चालेल.) तुम्हाला चांगला अनुभव असलेले डेंटिस्ट्स सुचवाल का?
मी सर्च केले त्यात
डॉ. विजय कारंडे, डॉ. भुमी पटेल (दोन्ही बालेवाडी)
डॉ. पंडित डेंटल केअर (बाणेर रोड)
हे मिळाले. कोणाला अनुभव असल्यास कृपया लिहावे.
धन्यवाद.
(बरेच दिवस टाळाटाळ करत होतो पण "वेल" यांचा बाफ वाचुन जरा धैर्य आले )
जादूटोणा हा व्यवसाय आपल्या भारतात चांगलाच फोफावला आहे. जनतेला ह्या अदभूत विद्येमुळे आपल्या आयुष्यात काय काय घटना होत आहेत ह्याची खडान्खडा माहिती होते. काही अप्रिय घटना घडणार असेल तर ग्रहांची शांती करता येते. आपली आपल्या समाजाची भविष्यकाळातील स्तिथी जनतेला या विद्येमुळे कळते. झालेले आजार, असणारी नोकरी ह्या वरील उपय करता येतात. त्यामुळे मनुष्याचे जीवन सुखी बनवण्यात हे शास्त्र अग्रेसर आहे.
सध्या २०१४ ला निवडणुकांची रणधुमाळी चालू होईल.जादूटोणा करून हवा तो निकाल लाववता येईल. असे हे अद्वितीय शास्त्र आहे.
सर्व जगंच कसं नीट आखीव रेखीव आणि सुंदर होतं.
झोपडपट्ट्या नव्हत्या, गरीबी नव्हती. युद्ध नव्हती, कोणीही जन्मत: अधू किंवा अपंग नव्हतं. मनोरुग्णांचे कोंडवाडे नव्हते. वैज्ञानिक प्रगतीमुळे माणसाने सर्वच रोगांवर विजय मिळवलेला. अगदी म्हातारपणावर देखील. अपघातांमुळे होणारे तुरळक मृत्यू सोडले तर “मरण” हे काही कर्मठ विचारसरणीच्या लोकांचा दुराग्रह होता.
माझा लेक आता ६ वर्षाचा झाला. अजुन त्याला झोपेत शू होते. डॉ. म्हणतात काळजीचे काही नाही. काही मुलांना उशिरापर्यंत शू होते. पण तरी कुणाला काही घरगुती उपाय माहित आहेत का?
रात्री उठवून नेण्याचा उपाय आम्ही करत होतो. पण २ वा. उठवायचे ठरवले की त्याला १ वा. शू व्ह्यायची. १ वाजता ठरवले की १२ वाजताच शू व्हायची. शेवटी आता मला जाग आली की मी घेउन जाते. कधी कधी आधीच होते. कधी कधी पूर्ण रात्र होत नाही. पण हे पूर्ण थांबत नाही.
~साक्षी