माहिती

सारे विश्वची माझे घर

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

(४ महिन्यांपुर्वी माझा खालील लेख न्यु जर्सीच्या साहित्य विश्व मध्ये प्रसिद्ध झाला - सचीत्र)

छंद म्हणून जडलेली अवकाशविज्ञानाची आवड जेंव्हा व्यवसायात बदलली तेंव्हा ते साहजिक वाटण्याइतका पगडा त्या शास्त्राने बसवला होता. व्यवसाय म्हणजे काय तर केवळ आपली आवड पुरवता पुरवता उदरनिर्वाह देखील साधायचा. पण माझ्या कळत-नकळत माझ्या आचार-विचारांमध्ये मात्र यामुळे अमुलाग्र बदल घडत होता.

विषय: 
प्रकार: 

विधानसभेत राज्यभाषा मराठीला तिचा अधिकार आणि मान मिळू शकतो !!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

उत्तर प्रदेशात राज्यस्थापनेच्या नंतर १९५१ वर्षी हिंदी ही राज्याची राज्यभाषा अशी घोषित करण्यात आली. बर्‍याच काळानंतर काही (अर्थातच राजकीय) कारणांस्तव १९८९ वर्षी ऊर्दू भाषा ही देखिल हिंदीच्या जोडीने राज्यभाषा म्हणून घोषित करण्यात आली. पण तरीही उत्तर प्रदेशाच्या विधानसभेत हिंदी व्यतिरिक्त कुठल्याही भाषेत, अगदी राज्यभाषेचा दर्जा असलेल्या ऊर्दूतही, आमदारास शपथ घेऊ देत नाहीत. आणि हीच मंडळी आमच्या राज्यात येऊन आमच्या राज्यभाषेऐवजी एका परप्रांताच्या भाषेत (हिंदीत) शपथ घेण्याबद्दल आमच्याशीच दादागिरी करतात आणि आमचेच राज्यकर्ते त्यांची भलामण करतात. अर्थात असे सर्व केवळ आपल्या महाराष्ट्रातच घडू शकते.

विषय: 
प्रकार: 

मोहंमद युनुस ह्यांची मुलाखत

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

काल शेतकर्‍यांच्या प्रश्नावर चर्चा चालु असताना म्हणालो तसे ही मुलाखत इथे लिंक मध्ये देत आहे!

मोहंमद युनुस ह्यांची मुलाखत एबीसी न्युज चॅनेल ने दाखवली. सोबत तिचे टेक्स्ट पण दिलेले आहे.

http://www.abc.net.au/tv/elders/transcripts/s2757468.htm

प्रकार: 

एकमत

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

ऑस्ट्रेलियामध्यी काल लै मोठा गोंधळ झाला... ग्लोबल वार्मिंग च्या झळा लागुन इथल्या इरोधी पक्षाच्या नेत्याला पायौतात व्हावे लागले.
सत्ताधारी पक्षाने केलेल्या एमिशन ट्रेडिंग स्चीम वरुन इरोधी पक्ष नत्याने रान उठवले. पण सगळा इरोधी पक्ष त्याच्या मागे नव्हता..... मग सगळ्यानी मिळुन त्याचा कात्रज केला!... बिचारा फक्त एक मताने पडला!

न्यु साउथ वेल्स राज्यात पण मुख्यमंत्री बदलुन एक महिला मुख्यमंत्री पदावर आली आहे....:)

अहमदनगर जिल्हा परिषदेत, अपेक्षेप्रमाणे, विखे पाटलांनी सगळ्यांना चंदनापुरी चा घाट दाखवला आहे!

जै हो!

प्रकार: 

'निर्माण' चे शिबीर- नाशिक

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

प्रिय स्‍नेहीजनहो,
निर्माणचं स्‍थानिक शिबीर नाशिक येथे होत आहे. त्‍यासंबंधीचं
पत्र पाठवत आहे.
आपल्‍या युवा मित्र-मैत्रिणींना सहभागी होण्‍यासाठी
या पत्राचा निश्चितच उपयोग होइल.
--
Regards,
NIRMAN
Maharashtra Knowledge Corporation Limited
412-C, MS IHMCT Building|Shivajinagar, Pune. 411016
Contact No: (020)25661317/18(O)
Website: www.mkcl.org

nirmaan_shibir.pdf (102.5 KB)

प्रकार: 

हिंदी ही राष्ट्रभाषा? एक चकवा!

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

"महाराष्ट्राच्या बाबतीतील दुटप्पीपणा स्पष्ट करणारे एक साधे उदाहरण घेऊ. उत्तरेकडून येणारा प्रत्येक राजकारणी महाराष्ट्रात आल्यावर ‘हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, म्हणून आपण हिंदी शिकायलाच पाहिजे, तिचा आदर करायलाच पाहिजे.’ इत्यादी (असत्य) पुन:पुन्हा घोकून दाखवतो. पण हेच राजकारणी इतर कुठल्याही अहिंदी राज्यात गेले की त्यांची ही सर्व तत्त्वे अचानक पालटतात. ही मंडळी तिथे जाऊन त्या राज्याच्या भाषेच्या व संस्कृतीच्या आरत्या म्हणतात; तसेच केंद्र सरकार, किंवा त्यांचा पक्ष (जो असेल तो) त्या राज्याच्या भाषिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी कशी आटोकाट मदत करतो आहे याचे रसभरीत वर्णन करतात.

विषय: 
प्रकार: 

"जिंकी रे जिंकी" - खास प्रसारण

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

‘‘प्रकाशाच्या उंबरठ्यावर’’ या भाऊ गावंडे लिखित आणि ‘‘ग्रंथालीने’’ प्रकाशित पुस्तकावर आधारित 14 नोव्हेंबर बालकदिनानिमित्य ‘‘जिंकी रे जिंकी’’ या सिनेमाचे ‘‘झी टॉकिज’’ या वहिनीवर खास प्रसारण

प्रकार: 

राज्यातून अधिकाधिक मराठी आयएएस अधिकारी घडवण्यासाठी ......

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5170453.cms

सर्व सुविधांनी सुसज्ज वर्ग आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण... इंटरेनट, आवश्यक असलेल्या सर्व पुस्तकांची उपलब्धता... र्व्हच्युअल क्लासरूमद्वारे देशभरातील तज्ज्ञांचे मिळणारे मार्गदर्शन... सूचना आणि तक्रारींसाठी ड्रॉप बॉक्स... आधुनिक जीम, अद्ययावत लेक्चर हॉल... जेवणापासून ते राहण्यापर्यंत उत्तम सोय... आणि हे सारे मोफत!

प्रकार: 

माझी भाताची सुगी

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

टपोर्‍या भरलेल्या भाताच्या लोंब्या उभ्या पातीला पेलवेनाश्या झाल्या आणि दाण्यांसह पानंही सोन्यागत पिवळी पडायला लागली, म्हणजे समजायचे की आता भात काढणीला आले आहे.
bs1.jpg

मग गडी जमवून भातकापणीला सुरुवात होते. भातकापणी म्हणजे भाताची रोपं अगदी मुळालगत कापायची.
bs2.jpg

कापत कापत पुढे सरकू तसे नीट जुळवून जागोजागी त्याचे ढीग करत जायचे. हे ढीग म्हणजे 'यंगा'.
bs3.JPG

प्रकार: 

राज्यात सर्व भाषा खरोखरच सारख्या आहेत काय?

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

एक विचारप्रवर्तक लेख. भारताचे भाषा-धोरण, त्याविषयीच्या कायदेशीर तरतूदी इत्यादींची माहिती करून घेतल्यावर आपल्याला हे स्पष्ट होते की प्रत्येक राज्यात आपापल्या राज्यभाषेचे स्थान किती महत्त्वाचे, प्राधान्यतेचे आहे आणि म्हणूनच कुठल्याही राज्यात स्थानिक भाषेपेक्षा हिंदी किंवा इंग्रजीची कायद्याने बळजबरी का केली जाऊ शकत नाही. महाराष्ट्रात मात्र मराठीची सर्वत्र हेटाळणी व उपेक्षा होते कारण आपल्या हक्कांबद्दल आपण जागृत नाही. खालील दुव्यावरील लेख अवश्य वाचा.

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - माहिती