माहिती

सत्कर्म श्रध्दाश्रय

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

वनवासीना देती शिक्षण आणि आरोग्य सेवा
कित्येकांना मिळवून देती गोमातेचा मेवा......

प्रकार: 

मायबोलीचे मुख्यपृष्ठ

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मायबोलीच्या मुख्यपृष्ठावर काही बदल केले आहेत. ते जर खालीलप्रमाणे दिसत नसतील तर आपल्या न्याहाळकाचे (browser) पान ताजेतवाने (refresh) करून पहा.

mp.jpg

विषय: 
प्रकार: 

चिं. त्र्य. खानोलकर

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

चिं. त्र्यं. खानोलकर तथा आरती प्रभूंचा कवी म्हणून जन्म झाला तो त्यांच्या खानावळीत येणार्‍या दोन गिर्‍हाईकांच्या कुतूहलातून! नेहमी गल्ल्यावर बसणारा हा तरुण रोज कागदावर काय खरडतो, हे पाहावं म्हणून ते एकदा युक्ती करतात.

विषय: 
प्रकार: 

गुलमोहर:कविता- महिन्यातील सर्वोत्तम

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

नवीन वर्षात मायबोलीवरील कवींसाठी एक खुषखबर.

प्रत्येक महिन्याचा शेवटी त्या महिन्यातली सर्वोत्तम कविता घोषीत केली जाईल आणि तिला मायबोलीच्या मुख्यपृष्ठावर स्थान मिळेल.
हि निवड एका तज्ञ समितीतर्फे केली जाईल.

प्रकार: 

वसुंधराराजे शिंदे - एक खंबीर व्यक्तीमत्व

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

भारताला सत्ताधीश स्त्रियांचं वावडं नाही. संपूर्ण देशात स्त्रियांची परीस्थिती आजही वाईट असली आणि निवडून आलेल्या स्त्रियांचे प्रमाण कमी असले तरीही भारतीय राजकारणात स्त्रियांनी नेहमीच महत्वाची भूमिका बजावली आहे. राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे यांची कामगिरी इतर स्त्रियांमध्ये लक्षवेधक आहे.

विषय: 
प्रकार: 

नागरीक संकल्प - चाणक्य मंडळ परिवार

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

कुठलेही लेखन पटकन कानोकानीत सांगायची सोय.

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

मायबोलीवरचे सगळे लेखन कानोकानीत सांगायची सोपी सोय केली आहे. प्रत्येक लेखनाच्या खाली कानोकानी या शब्दावर टिचकी मारली की त्या पानाची लिंक कानोकानीत देता येईल.

विषय: 
प्रकार: 

आपापला खारीचा वाटा

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago

मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनी आपण सारेच भारतीय अवाक् झालो होतो, म्हटलं तर वावगं ठरु नये. या प्रसंगाच्या अनुषंगाने मायबोलीवर, इतर काही मराठी संस्थळावर आणि वैयक्तिक अनुदिन्यांवरही अनेक मतं मांडण्यात आलेली पाहिली. एकूणच सर्वसाधारण सामान्य माणसाच्या सहनशक्तीचाही कडेलोट झाला, आणि निर्ढावलेल्या राजकारण्यांचीही खुर्चीवरुन गच्छंती झाली. एका फटक्यात कितीतरी गोष्टी जनताजनार्दनाच्याही लक्षात आल्या!

विषय: 
प्रकार: 

मायबोली बखर

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

बखर (तारखेनुसार जुने लेखन) :

विषय: 
प्रकार: 

दहशतवाद - १९९४ ते डिसेंबर २००८ आकडेवारी

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

दहशतवादामूळे भारताची केवढी मनुष्य हानी झाली ह्याची आकडेवारी देत आहे. ह्यात मालमत्तेला झालेले नूकसान गृहीत धरलेले नाही.

तक्ता १

India Fatalities, 2008

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - माहिती