राज्यात तीव्र दुष्काळ असताना आयपीएल सारख्या स्पर्धांवर पाणी वाया घालवण्यावरून हायकोर्टानी कान उघडणी केल्यावर काही क्रिकेटरसिकांची टोकाची मतं ऐकू आली. क्रिकेटवरच बंदी का? हा मुद्दा आला. ह्याआधी होळीच्या दरम्यान असाच प्रश्न ऐकू आलेला.
लोकांमधे असलेलं कन्फ्युजन, ह्या वर्षीचा दुष्काळ, होळी आणि आयपीएलचे सामने ह्यावरून मला कळलेल्या काही गोष्टी लिहाव्या, असं वाटलं म्हणून हा लेखनप्रपंच.
पृथ्वीवरच्या एकूण पाण्यापैकी फक्त २.५% पाणी वापरण्यासारखं आहे आणि त्यातलंही माणसाला उपलब्ध पाणी अजून कमी आहे हे लक्षात ठेवूया.
पहिल्यांदा पाण्याचे उपलब्ध स्त्रोत कुठले ते पाहूया.
नुकतीच पुण्याला एक धावती भेट देण्याचा योग आला. त्या भेटीत सकाळी वेताळ टेकडीवर मॉर्निंग वॉकला गेलो होतो. काय सुरेख ठिकाण आहे ते. फॉरेस्ट खात्याच्या अखत्यारीत आहे बहुतेक, पण त्यामुळे अतिशय स्वच्छ राखली गेलेय. टेकडीवर जाण्याच्या रस्त्याला एक गेट आणि त्यावर राखणदारही आहेत. पार्किंगकरता वर जागाही आहे. आणि मग आत जंगलात फिरण्यासाठी अनेक पायवाटा आहेत. तुम्हाला हवी ती निवडा आणि स्वच्छंद फिरा.
शनिवार, ५ डिसेंबर २०१५ च्या सकाळची ही क्षणचित्रं :
गंमत जंमत म्हणत म्हणत
करणी रात्री केली जाते
कविच्या बोटांना
कवितेची धार लागते
भळभळणार्या कविता
कश्या आवरू समजत नाही
डकौघाने नुसता
ट्यार्पी वाढत जाई
रडका - रात्री केलेल्या कवितांच्या करणीने रडणारा
(गुर्वाज्जींच्या शिकवणीचे पालन करायचे तर विसू देणे भाग आहे)
विसू - घ्या. हवेतर तिसू घ्या.
स्वतःच होमस्टे सुरु करताना तसेच दुसर्याच्या होमस्टे मध्ये राहताना येणार्या अडचणी, तसेच फायदे तोटे ह्याबद्दल चर्चा करू या.
नीधप, शिर्षकासाठी धन्यवाद.
काल सकाळी अगदी झोपेत असताना ताईचा फोन आला लोणावळ्याला चलतेस का म्हणुन. अगदी ताबडतोब हो म्हटल आणि आवराआवर करुन तिच्या घरी पोहचली. तिथुन थोड्याच वेळात लोणावळ्याकडे प्रस्थान केल..
फेसबुकवर सध्या एक मेसेज फिरत आहे - खात असलेल्या फळांच्या बिया साठवून ठेवा आणि पावसाळ्यात कुठे फिरायला गेलात तर त्या आजूबाजूला टाका, निदान काही तरी रुजतील. तेवढाच पर्यावरण हरित करण्यास आपला हातभार.
कल्पना खरंच खूप छान आहे. सध्या आंबे, फणस, जांभळं वगैरेचे दिवस आहेतच. त्यामुळे या सगळ्या फळांच्या बिया एकत्र करून ठेवायला हरकत नाही. शिवाय ही खास आपल्या भूमीतील झाडं. मग ही झाडं रुजवायला थोडा अजून सजग हातभार लावता येईल का?
समजा प्रत्येकानं / किंवा एखाद्या गटानं मुद्दाम यंदाच्या पावसाळ्यात असा प्रयत्नपुर्वक उपक्रम हाती घेतला तर?
पेठच्या किल्ल्याच्या घाटवाटा::: वाजंत्री घाट अन् कौल्याची धार
..रेंगाळलेले तुरळक ढग, खळाळणारा एखादा झरा, फुलांच्या ताटव्यामागे सदाहरित रानाचा टप्पा अन् या आकृतीबंधाला अनोखं परिमाण देणारा एक वृक्ष...
नकळत कवी अनिल यांची एक जुनी कविता गुणगुणू लागलो:
'मला आवडते वाट वळणाची
अशी भुलकावणीची हुलकावणीची
निसर्गवेळूच्या भर रानीची
मला आवडते वाट वळणाची'