तमाम वाहन उद्योगात खळबळ उडाली होती.
पुन्नाबाबू कंदंमपाट्टी कन्नमपटी वेड्डवेरय्या या नावाने सर्वांची झोप उडवली होती.
इलेक्ट्रीक वाहनउद्योगावर सरकारने निर्बंध आणले आणि फुटकळ कंपन्या बाराच्या भावात वाहून गेल्या. कुणीही उठावं आणि इलेक्ट्रीक व्हेईकल बनवावे यामुळे वाहनांच्या किंमती स्वस्ताकडून स्वस्त होत चालल्या. मोठा फाफटपसारा असलेल्या कंपन्यांना या किंमतीत वाहने देणे परवडेना. त्यांचे पारंपारीक विपणन कोसळून पडले होते. डिस्ट्रीब्युटर / डीलर / सब डीलर या प्रत्येक टप्प्यातले कमिशन , सर्विस सेंटर्सचा खर्च , तीन फ्री सर्विसिंगचे चार्जेस यामुळे किंमती चढ्या राहत.
या आपल्या गप्पांच्या मालिकेच्या पहिल्या भागात आपण केतकीकडून इकॉलॉजी म्हणजे काय, त्याच्या अभ्यासात कोणत्या गोष्टी समाविष्ट होतात याविषयी ऐकलं. शिवाय पृथ्वीच्या इकॉलॉजीचा अभ्यास करताना पृथ्वीची विविध बायोम्स मध्ये कशी विभागणी होते ते देखील पाहिलं. या भागात आपण या गप्पा पुढे चालू ठेवू.
जसे “सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति” तसे आपले बहुतेक सामाजिक/आर्थिक/आरोग्याचे प्रश्न हे शेवटी जाऊन पर्यावरणाच्या प्रश्नाला भिडू लागले आहेत.
मायबोलीवर अशा पर्यावरण विषयावर होणाऱ्या अवांतरामुळे मूळ धागा भरकटू नये आणि ज्यांना या अवांतरात रस असेल त्यांना मोकळेपणी चर्चा करता यावी यासाठी हा धागा आहे.
असे diversion मीच नाही तर इतर कोणालाही करावेसे वाटले तर माझा धागा वापरता येईल.
असंबाधमं बध्यतो मानवानां यस्या उद्वतः प्रवतः समं बहु।
नानावीर्या ओषधीर्या बिभर्ति पृथिवी नः प्रथतां राध्यतां नः।। अथर्ववेद
अर्थ: ही धरा जी आपल्या पर्वत, दऱ्या आणि पठारांच्या माध्यमातून मनुष्यांना आणि सर्व जीवांना आंतरिक आणि बाह्य दोन्ही प्रकारचे अनिर्बंध स्वातंत्र्य प्रदान करते. जी अनेक गुणांनी संपन्न अशा औषधी वनस्पतींना जन्म देते आणि त्यांचे पोषण करते. अशी पृथ्वी आम्हाला समृद्धी आणि आरोग्य प्रदान करो.
प्रस्तावना
हा फोटो आहे Netherland चे पंतप्रधान मार्क रुट यांचा!
ते नेहमी सायकलनेच पंतप्रधान कार्यालय गाठतात मजेची गोष्ट म्हणजे सायकल पार्क केल्यानंतर ती तिथुन चोरली तर जाऊच शकत नाही तरी पण सायकलप्रेम म्हणून तीला कुलुप सुद्धा लावतात वयाच्या 55व्या वर्षी ते हे सगळं करताय त्याचं कारण असं की सायकल चालवण्याचे फायदे खुप आहेत पहीलं तर ट्रॅफिक चा वेळ आपण वाचवु शकतो,पर्यावरण प्रदुषण मुक्त करु शकतो,सायकल चालवुन फिट राहू शकतो!!
शेतात उगवणारे काटेरी गवत "बिलाईत".
काल मुंबई मधील आरे येथे उच्च न्यायालयात जनहित याचिका फेटाळल्या नंतर सुमारे चारशे झाडांची कत्तल झाली. ती ही पोलीस बंदोबस्तात. का तर मेट्रो प्रकल्प उभारणी साठी . ते ही लोकांच्या विरोधाला न जुमानता ;सोई सुविधा कराव्यात त्याला विरोध नाहीच पण कोणत्या किमती वर? .प्रत्येक शहरात असलेली ही जंगले शहरांची फुपुसे आहेत . याच पर्यावरणाच्या रासा मुळे माणूस किती संकटाना तोंड देतोय .
भारतात किंवा परदेशात विविध प्रकारचे बागकाम /शेतीकामासंबंधी लहान-मोठे अभ्यासक्रम आणि कार्यशाळा होत असतात. काहीवेळा प्रत्यक्ष जाऊन सहभाग घेणे अपेक्षित असते तर काही वेळा ऑनलाईन कोर्स किंवा वेबिनार असे स्वरुप असते. तुम्हाला अशा उपक्रमांबद्दल माहिती असेल तर ती माहिती इतरांना देण्यासाठी हा धागा.
पहील्या भागात मला माझ्या भटकंती दरम्यान भेटलेल्या माणसांविषयी, दिसलेल्या गावांविषयी, सह्याद्री विषयी लिहीले. या भागात अजून काही शब्दचित्रे:
पहील्या भागाची ही लिंक
----------------
शब्दचित्र चौथे: संतोष जंगम - मु. पो. चकदेव पर्वत किवा वळवण गाव किंवा पुणे किंवा मुंबई किंवा कुठेही
भाज्यांचे आणि फळांचे देठ, साली, बिया, उरलेले, नासलेले अन्न, अंड्यांची टरफले, मांसाहारी स्वैपाकातून उरणारे हाडांसारखे टाकाऊ पदार्थ ही नावे उच्चारली तर प्रथम काय डोळ्यासमोर येतं ? भरून वाहणारी कचराकुंडी आणि दुर्गंध, हो ना? पण या सगळ्या घटकांमध्ये फक्त अजून २ घटक मिसळा- जीवाणू आणि थोडीशी इच्छाशक्ती- मग पहा काय तयार होतं ? झाडांसाठी अत्यंत पोषक असं कंपोस्ट!