महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले व्यवसाय
भारतात आता अनेक व्यवसाय आहेत . समाजाच्या मागणीनुसार आणि गरजांनुसार व्यवसाय देखील बदलत आहेत . कँटरिंग , लाँन , हॉटेल अशा मोठ्या व्यवसायात अनेक लहान व्यवसाय गुंतलेले आहेत . छोट्या छोट्या व्यवसायांवर मोठे व्यवसाय सुरू असतात . हल्ली हे व्यवसाय तर फक्त फोनवरही सुरू असतात . यांची एक साखळी असते .
✪ मोहीमेतील महत्त्वाचा टप्पा
✪ हिरव्यागार निसर्गातील रस्ते
✪ भीमा आणि गाणगापूर
✪ अशी राईड = अपूर्व आनंद
✪ अशा प्रवासात आपली स्वत:सोबत होणारी खरी भेट
✪ कलबुर्गीमध्ये श्री बसवराजजींसोबत भेट
✪ ६ दिवसांमध्ये ५३८ किमी
उंबरठा
कृष्णधवल स्वरूपात हा चित्रपट मी पहिल्यांदा ल्हानपणी पाहिला, तो सह्याद्री वर शनिवार / रविवार मराठी चित्रपट दाखवत असत, त्या काळात. अर्थातच काही समजला नव्हता, पण तेव्हा माझ्या आईचा एक उद्गार मात्र लक्षात राहिला, "बाईनं घराचा उंबरठा ओलांडला, की घरात पुन्हा प्रवेश नसतो." याचाही अर्थ तेव्हा समजला नाही. नंतर बऱ्याच वर्षांनी ऊनपावसाच्या क्षणांच्या गाठीभेटी झाल्या, तेव्हा चित्रपट पुन्हा पाहिल्यावर त्यातले संदर्भ काहीसे उमगले. पूर्णपणे समजले असा दावा करणं शक्य नाही.
प्रिय चहास,
सकाळी जाग येते ती स्वयंपाकघरातून येणाऱ्या तुझ्याच सुंदर वासाने, त्यातच कधी आल्याचा तर कधी वेलचीचा मिसळलेला तुझा सुगंध ! माझ्या आवडत्या कपातून तुला मस्त वाफाळता असताना घेतलेले घुटके! अहाहा!! धरती पर गर कही स्वर्ग है तो बस चाय से है!
तशी तुझी अनेक रूपे आहेत. रस्त्यावरच्या टपऱ्यातून काचेच्या ग्लासातून ,कधी अमृततुल्य नावाने मिळणारा, तर कधी स्टार बक्स सारखया ठिकाणी मिळणारा चाय लाटे ! रूपे अनंत ! पण अनंत कोटी ब्रह्मांड नायक चहा - तुझ्या शिवाय बुवा माझा दिवस काही सुरु होत नाही!
पुरूष जास्त आनंदी असतात कि स्त्रिया ?
हा प्रश्न खरं तर पडायलाच नको. आपण नेहमी बघतोच कि पुरूषच जास्त आनंदी असतात. पण एकाने व्हॉट्सअॅपवर एक लेख सोडला होता. त्यात एका सर्व्हेचा उल्लेख केला होता त्यात स्त्रिया आनंदी असतात असे म्हटले होते.
पण आपल्याला माहितीच आहे कि या सर्वे बिर्वे मधे काही दम नसतो. जास्तीत जास्त शंभर एक लोकांना प्रश्न विचारतात आणि काहीही निष्कर्ष काढलेले असतात. त्यामुळे लगेचच दुसर्याने त्या ग्रुपवर त्या पोस्टला टॅग करून खाली दुसरी लिंक सोडली होती, ज्यात पुरूष आनंदी असल्याचे म्हटले होते.
मला तरी खालील कारणांमुळे पुरूष आनंदी राहत असावेत असे वाटते.
हिंदूस्थानातल्या महिलांना परधर्मिय अभिनेतेच का आवडतात ? त्यांच्या मुळे आज हे अभिनेते एव्हढे माजून राहीलेत कि ते आमच्या महाराष्ट्रात येऊन आमच्या मराठी कलाकारांचे चांगले चाललेले पिक्चर उतरवतात आणि त्यांचे घाणेरडे सिनेमे तिथे लावतात. वाळवीचे शोज कमी केल्याने त्याला जो
आर्थिक फटका बसला त्याच्यावर बोलणार का ?
साऊथ मधे दक्षिणेतले चित्रपट उतरवून तिथे या परधर्मिय कलाकारांचे चित्रपट लावून दाखवा बरं.
सध्या दिवसेंदिवस ग्राहकाची गळचेपी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याची थोडक्यात माहिती देण्यासाठी हा प्रपंच.