अर्धनग्नावस्थेत पलंगावरती पडलेल्या संयुक्ताचा तीळपापड झालेला होता, डोळ्यातून अश्रूंची संततधार लागलेली होती. ऊर धपापत होता आणि चेहरा लालबुंद झालेला होता. तिच्या हाताच्या मुठी गच्च आवळलेल्या होत्या, डोक्यात विचारांची गर्दी गर्दी उडाली होती. तिला काहीही सुधरत नव्हते, हॉटेलची रुम भोवती गरगर फिरते आहे की काय असे वाटत होते. संताप-संताप आणि शरम दोहोच्या कात्रीत तिच्या डोक्याचा पार भुगा व्हायचा बाकी होता. आणि तिच्या कानात धीरजचे शेवटचे शब्द अजुनही तप्त लाव्ह्यासारखे भाजत होते -
डिस्ने वर्ल्ड - ऑरलँडो फ्लोरिडा Joe Raedle/Getty Images
गेले काही दिवस डिस्नी आणि फ्लोरिडाचा गव्हर्नर रॉन डिसँटिस अर्थात आपला लाडाचा डिसँटिमोनिअस यांच्यातील वाद प्रतिवादाच्या अनेक बातम्या उडत उडत वाचत होतो. आज शांतपणे नक्की काय वाद आहे ते डीटेलवार वाचलं आणि फारच मजेदार गोष्टी समोर आल्या म्हणून इथे शेअर करतोय.
एखादा विषाणू वेगाने पसरतो, तसेच एखादे गाणे किंवा व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे काही मिनिटांत जगभर व्हायरल होते हे आपण समजू शकतो. पण मला एक कळत नाही की, एखादी घटना घडली की, तशाच एकापाठोपाठ घटना कशा काय घडायला लागतात? यामागे नकारात्मक व्हायरल मानसिकता तर नसेल?
मला जे म्हणायचे आहे ते जरा सविस्तरपणे सांगतो. त्यामुळे लेख मोठा होण्याची शक्यता आहे पण प्लीज तेवढी सहनशीलता ठेवा. माझे नियमित वाचक हा लेख शेवटपर्यंत वाचतील अशी मला खात्री आहे!
"बाजीगर" प्रदर्शित झाला तेव्हा बिल्डिंग वरून प्रेमिकेला ढकलून देण्याच्या घटना वाढू लागल्या होत्या.
महिला दिन नुकताच साजरा झाला.
नव्याचे नऊ दिवस. सुरूवातिला महिला दिनावेळेला खूप उपक्रम व्हायचे. सेम्निनार्स, वर्कशॉप्स व्हायचे.
चांगले चांगले वक्ते यायचे. भाषणं व्हायची.
पेपरमधे लेख व्हायचे. टीव्हीवर पण चचा व्हायच्या.
नंतर उस्ताह ओसरला.
हे सर्व चालु असताना पण महिला दिनाला खेळाच्या स्पर्धा, पाककृतीच्या स्पर्धा व्हायच्या.
खूप सार्या शिकलेल्या बायांना आपन महिला दिन साजरा करतो म्हणजे ईन थींग वाटतं.
त्या असल्या स्पर्धा भरवतात. एकदा गाण्याच्या भेंड्या पन झाल्या.
महाराष्ट्रातील कालबाह्य झालेले व्यवसाय
भारतात आता अनेक व्यवसाय आहेत . समाजाच्या मागणीनुसार आणि गरजांनुसार व्यवसाय देखील बदलत आहेत . कँटरिंग , लाँन , हॉटेल अशा मोठ्या व्यवसायात अनेक लहान व्यवसाय गुंतलेले आहेत . छोट्या छोट्या व्यवसायांवर मोठे व्यवसाय सुरू असतात . हल्ली हे व्यवसाय तर फक्त फोनवरही सुरू असतात . यांची एक साखळी असते .
✪ मोहीमेतील महत्त्वाचा टप्पा
✪ हिरव्यागार निसर्गातील रस्ते
✪ भीमा आणि गाणगापूर
✪ अशी राईड = अपूर्व आनंद
✪ अशा प्रवासात आपली स्वत:सोबत होणारी खरी भेट
✪ कलबुर्गीमध्ये श्री बसवराजजींसोबत भेट
✪ ६ दिवसांमध्ये ५३८ किमी
उंबरठा
कृष्णधवल स्वरूपात हा चित्रपट मी पहिल्यांदा ल्हानपणी पाहिला, तो सह्याद्री वर शनिवार / रविवार मराठी चित्रपट दाखवत असत, त्या काळात. अर्थातच काही समजला नव्हता, पण तेव्हा माझ्या आईचा एक उद्गार मात्र लक्षात राहिला, "बाईनं घराचा उंबरठा ओलांडला, की घरात पुन्हा प्रवेश नसतो." याचाही अर्थ तेव्हा समजला नाही. नंतर बऱ्याच वर्षांनी ऊनपावसाच्या क्षणांच्या गाठीभेटी झाल्या, तेव्हा चित्रपट पुन्हा पाहिल्यावर त्यातले संदर्भ काहीसे उमगले. पूर्णपणे समजले असा दावा करणं शक्य नाही.
प्रिय चहास,
सकाळी जाग येते ती स्वयंपाकघरातून येणाऱ्या तुझ्याच सुंदर वासाने, त्यातच कधी आल्याचा तर कधी वेलचीचा मिसळलेला तुझा सुगंध ! माझ्या आवडत्या कपातून तुला मस्त वाफाळता असताना घेतलेले घुटके! अहाहा!! धरती पर गर कही स्वर्ग है तो बस चाय से है!
तशी तुझी अनेक रूपे आहेत. रस्त्यावरच्या टपऱ्यातून काचेच्या ग्लासातून ,कधी अमृततुल्य नावाने मिळणारा, तर कधी स्टार बक्स सारखया ठिकाणी मिळणारा चाय लाटे ! रूपे अनंत ! पण अनंत कोटी ब्रह्मांड नायक चहा - तुझ्या शिवाय बुवा माझा दिवस काही सुरु होत नाही!