
मुंबईला पुण्याशी जोडणारा लोहमार्ग वाहतुकीसाठी सुरू होऊन आता 160 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या मार्गामुळे या शहरांदरम्यानचा प्रवास अवघ्या काही तासांवर आला. वेडीवाकडी वळणे घेत, दऱ्या-खोऱ्यांतून, बोगद्यांमधून होणारा हा प्रवास सर्वांना कायमच रोमांचित करत आला आहे. या प्रवासावर आधारित गाणीही अतिशय लोकप्रिय ठरली आहेत.
पुरूष जास्त आनंदी असतात कि स्त्रिया ?
हा प्रश्न खरं तर पडायलाच नको. आपण नेहमी बघतोच कि पुरूषच जास्त आनंदी असतात. पण एकाने व्हॉट्सअॅपवर एक लेख सोडला होता. त्यात एका सर्व्हेचा उल्लेख केला होता त्यात स्त्रिया आनंदी असतात असे म्हटले होते.
पण आपल्याला माहितीच आहे कि या सर्वे बिर्वे मधे काही दम नसतो. जास्तीत जास्त शंभर एक लोकांना प्रश्न विचारतात आणि काहीही निष्कर्ष काढलेले असतात. त्यामुळे लगेचच दुसर्याने त्या ग्रुपवर त्या पोस्टला टॅग करून खाली दुसरी लिंक सोडली होती, ज्यात पुरूष आनंदी असल्याचे म्हटले होते.
मला तरी खालील कारणांमुळे पुरूष आनंदी राहत असावेत असे वाटते.
✪ दुर्बिणीतून धुमकेतू C/2022 E3 (ZTF) शोधण्याचा व बघण्याचा अनुभव
✪ हा धुमकेतू बायनॅक्युलरद्वारे सध्या दिसू शकतो
✪ शहरापासून लांबचं आकाश आणि धुमकेतूची अचूक स्थिती माहित असणे आवश्यक
✪ त्याची स्थिती वेगाने बदलते आहे
✪ १ फेब्रुवारीच्या सुमारास सर्वाधिक तेजस्वी असेल
✪ तेजस्वी ता-यासारखं international space station!
✪ शनीची कडी, गुरूचे उपग्रह आणि तांबूस मंगळ
✪ सुंदर कृत्तिका- ४०० वर्षांपूर्वीचं दृश्य
✪ चंद्राचे खड्डे आणि मैदानं
✪ अहंकाराचे भ्रम दूर करणारं विराट विश्व
✪ नुसत्या डोळ्यांनी दिसणा-या गमती जमती
✪ मुलांचा व पालकांचा उत्साह
सर्वांना नमस्कार. नेताजी सुभाषचंद्र बोस! लहानपणापासून त्यांच्याबद्दल अतिशय आत्मीयता वाटते. "महानायक" आणि "नेताजी" अशी मोठी पुस्तकं व इतर अनेक पुस्तकांमधून त्यांचा परिचय झाला. नव्हे त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना मनावर बिंबली होती. लहानपणापासून त्यांचं वेगळेपण, त्यांचे विचार, त्यांची बंडखोर वृत्ती, शाळा- महाविद्यालयातील पराक्रम, नंतर ब्रिटनमधील शिक्षण, गांधीजींना विरोध, दुस-या महायुद्धामध्ये केलेला अभूतपूर्व प्रवास, परकीय देशांमध्ये जपलेला स्वाभिमान, देश प्रेम, पुन: एकदा रोमांचक पाणबुडी प्रवास, पूर्व आशियातील रोमहर्षक महाभारत आणि...
"मी धामापूर तलाव बोलतोय'' लघुपटाचे मुंबई आणि पुण्यात पहिल्यांदा सादरीकरण:
काय? गोंधळात पडलात ना? जॉन स्नोने सनीची युक्ती वापरली? कुठली युक्ती? कुठल्या सीझनमध्ये? कुठला एपिसोड? हे काय गौडबंगाल आहे?
काही आकडे देतोय- साभार इंटरनेट.
बॉक्स ऑफिस कलेक्शन्स cr -
पुष्पा - 365
ररर - 1050
केजीफ 2 - 300 (रिलीज होऊन पहिले दोन दिवस)
केजीफ पुष्पा ला ओव्हरटेक करेलच आणि कदाचित ररर पेक्षाही पुढे जाईल...
आता तुम्ही जर हिंदी चित्रपटांचे कलेक्शन बघाल तर ते 100 आकडाही गाठू शकले नाहीयत... अपवाद आलिया चा गंगुबाई आणि काश्मीर फाईल्स... बच्चन पांडे , अट्याक तर फ्लॉप आहेत..
बधाई दो आणि झुंड चे आकडे तर डिसपॉईंटिंग आहेत...
असेही नाही कि साऊथ चित्रपटांचे कलेक्शन फक्त साऊथ मधून आहे.. हिंदी बेल्ट मधूनही शंभर दोनशे कमवतायत...
एका धाग्यावर ऋन्मेष सरांनी त्यांचे सखोल निरीक्षण मांडले आहे कि
पूर्वी मायबोलीवर पुण्याचं वर्चस्व होतं पण आता मुंबईचं आहे. तिथे त्यांनी सूचना केली कि यावर नवीन धागा काढा. पण त्यावर जे प्रतिसाद आले त्यामुळे वाद होईल असे वाटल्याने नवीन धागा काढत आहे. हा विषय तसा खेळीमेळीने घ्यायचा आहे.
आज एक धक्कादायक बातमी ऐकली.
त्याचं झालं असं की आज ट्रीपचं नियोजन करत होतो. तेव्हांच ऑफीसमधून फोन आला. ट्रीपबद्दलच होता. त्यात खाण्याचा विषय निघाला. सगळं घरून बनवून न्यायचं की भटारखाना सोबत घ्यायचा आणि रेशन बसमधे केबीन मधे टाकून जंगलात चूल पेटवून जेवण बनवायचं हा प्रश्न होता. त्यामुळे फोनवर चांगल्याच गप्पा रंगल्या.