आस्वाद

मर्मबंधातली ठेव ही....

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

यादों के झरोंकों से...

विषय: 
प्रकार: 

तू भेट ना रे रोज रोज नव्याने

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

एके दिवशी दिवसभराची भरमसाठ कामे उपसून वैतागल्या अवस्थेत उशिरा घरी परतत असताना, अगदी आणखी काहीही करायची इच्छा नसताना देखील, गाना.कॉम उघडून बघितले. त्यातल्या सुचवलेल्या चारपाच प्ले-लिस्टींमधून एक प्ले-लिस्ट यंत्रवत अशीच निवडली. आणि तिच्यावर उपकार केल्याच्या अविर्भावात परतीच्या प्रवासात ती लावली.

विषय: 
प्रकार: 

"घायल" - एका सळसळत्या रक्ताने घेतलेल्या सुडाची कथा.

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

Ghayal.jpg

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

मृच्छकटीक

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

मृच्छकटीक

प्रकार: 

'जे अ-क्षर असेल, ते टिकणारच!' - मुलाखत - श्री. अरुण साधू / श्री. आल्हाद गोडबोले

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

'महाराष्ट्र फाउंडेशन'तर्फे दिला जाणारा २०१६ सालच्या साहित्य जीवनगौरव पुरस्कार श्री. अरुण साधू यांना दिला गेला. त्यानिमित्त श्री. आल्हाद गोडबोले यांनी घेतलेली श्री. साधू यांची मुलाखत या वर्षीच्या जानेवारी महिन्यातल्या 'साधना'मध्ये प्रकाशित झाली होती.

अरुण साधू यांची ही कदाचित शेवटची मुलाखत असावी.

श्री. अरुण साधू यांना विनम्र आदरांजली.

***

maharashtrafoundation2016PDF-14.jpg

विषय: 
प्रकार: 

डॉ. रा. चिं. ढेरे यांनी 'पुण्यभूषण पुरस्कार' स्वीकारतेवेळी केलेलं भाषण

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या निधनाला आज एक वर्ष पूर्ण झालं.

२०१० साली 'त्रिदल फाऊंडेशन'च्या वतीनं दिला जाणारा 'पुण्यभूषण पुरस्कार' डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते डॉ. ढेरे यांना प्रदान करण्यात आला होता. प्रथम स्मृतिदिनानिमित्ताने या समारंभात डॉ. ढेर्‍यांनी केलेलं हे भाषण -

विषय: 
प्रकार: 

'नमष्कार, मैं रवीश कुमार!' - श्री. श्रीरंजन आवटे

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

भारतातल्या माध्यमांवर दुकानदारी वृत्तीचा अंमल वाढू लागत असताना काही वृत्तपत्रं आणि वृत्तवाहिन्या स्वतंत्र बाण्यानं आणि ताठ मानेनं काम करताना दिसतात. एनडीटीव्ही आणि त्यांचा पत्रकार रवीश कुमार हे त्यातलं प्रखर उदाहरण.

रवीश कुमारच्या जनकेंद्री पत्रकारितेची श्री. श्रीरंजन आवटे यांनी करून दिलेली ओळख 'अनुभव'च्या २०१६च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली होती. ती इथे पुनर्मुद्रित करत आहे.

प्रकार: 
शब्दखुणा: 

'पारदर्शी' - श्रीमती सुप्रिया विनोद

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

रिमाताईंनी श्री. रत्नाकर मतकरी यांच्या 'विठो-रखुमाय', 'घर तिघांचं हवं' या नाटकांमध्ये आणि 'जौळ' या कथेवर आधारित असलेल्या 'माझं घर, माझा संसार' या चित्रपटात रिमाताईंनी अभिनय केला होता. ('माझे रंगप्रयोग' या अप्रतिम आत्मकथनात्मक पुस्तकात रत्नाकर मतकरी यांनी आपल्या रंगभूमीवरच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आहे. या दोन नाटकांचा व चित्रपटाचाही त्यात समावेश आहे. सर्वांनी आवर्जून वाचावा असा हा लेखाजोखा आहे.)

प्रकार: 

'जगावेगळी माय-लेक साकारताना' - माधुरी ताम्हणे

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

ज्येष्ठ अभिनेत्री रीमा यांचं आज सकाळी निधन झालं.

'सिंहासन', 'कलयुग, 'आक्रोश', 'रिहाई', 'नितळ', 'अनुमती', 'सावली', 'घराबाहेर' अशा चित्रपटांमधल्या त्यांच्या विलक्षण ताकदीच्या भूमिकांपेक्षा प्रसारमाध्यमांमध्ये रीमाताईंच्या चित्रपटांतल्या, विशेषतः सुपरहिट हिंदी चित्रपटांमधल्या, त्यांनी साकारलेल्या आईच्या भूमिकांचीच चर्चा अधिक झाली.

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

'इर्शाद'च्या निमित्ताने...

Posted
6 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
6 वर्ष ago

irshaad.jpeg

मला आठवतं त्यानुसार शाळकरी वयात कधीतरी विंदा करंदीकर, मंगेश पाडगांवकर आणि वसंत बापट या तिघांचा एकत्र काव्यवाचनाचा कार्यक्रम पाहिला होता. कवितेकडे, शब्दांकडे माझा ओढा होताच, पण कविता आपण वाचणं / गुणगुणणं आणि ती खुद्द कवीने त्याचं हृद्गत उलगडल्यासारखी समोर मांडणं यात किती जमीनअस्मानाचा फरक पडतो हे त्या दिवशी जाणवलं. त्या वयात खूप काही कळलं असेल असं नाही, पण हा अनुभव लक्षात राहिला.

प्रकार: 

Pages

Subscribe to RSS - आस्वाद