आजच्या पिढीतील बायका घराबाहेर जाउन काम करु लागल्या. त्यातुनच घरकाम, लग्नान्तर सासरी जावे लागणे अशी त्यान्ची ओढातान होते हे १००% पटते. परन्तु तरिहि काहि गोष्टी बायकान्च्या हाताबाहेर गेलेल्या स्पष्ट दिसतात. त्यातलेच एक म्हणजे वाढलेले घट्स्फोटाचे प्रमाण. पुरुषाप्रमाणेच बायकाना लागलेली दारु, तम्बाखुची व्यसने. आजच्या बायका ह्या नात्यात टोकाची भुमीका जास्त घेतात आणि त्यामुळेच नाती चिघळतात. हा दोष एकाच बाजुने नसला तरि नाते टिकवन्यासाठि कोनिहि प्रयत्न करताना दिसत नाहि.
काल जवळपास ६ ते ६.३० तास एका तालुक्याच्या छोट्याशा पोलिस स्टेशन मध्ये कामानिमीत्त बसायचा प्रसंग आला. तेवढ्या वेळेत इतक्या अजब गोष्टी पहायला मिळाल्या कि त्या घडतानाच इथे टाकायचे डोक्यात आले. धाग्याचे नाव सुद्धा ठरवले. पती पत्नीतील बदलते नाते. पण त्याच नामसाधर्म्यातला धागा पाहुन तिकडेच टाकावे हा विचार आला पण तिकडे काय हे विषयानुरुप झाले नसते म्हणुन हा धागा. (नमन)
एकुण ४ प्रसंगः
हरवलेली कवितांची वही...
एकदा...दोनदा..तिनदा त्यानं डोअरबेल वाजवली,पण आतून
कसलीही चाहूल नाही..!तो वैतागला..''झोपली असेल
महाराणी,साडेसात वाजताच..तरी म्हणतं होतो,आईला चार-
आठ दिवस आणावं....पण सालं ह्या ऒफीसच्या कामानं
सगळा घोळ घातला..!!' असं मनातल्या मनात
पुटपुटत,तणतणत,आपला पुरुषी अहंकार थोडासा बाजुला ठेवत
त्यानं खांद्यावरच्या बॅगमधून त्याची चावी काढली व
दरवाजा उघडला.रागाने लाल झालेले डोळे तिचाच शोध घेत
होते..
लग्नाला अजून वर्ष झालेलं नव्हत..संसारात
तिखटमिठाची फोडणी ह्याच्या तापट स्वभावाने वारंवार
व्हायची..ती गरीब गाय होती..त्यात तिन
मी आणि प्रसाद एकाच कॉलेज मधले. पहिल्या दिवशीच्या पहिल्या लेक्चरला एक शांत मुलगा चौथ्या -पाचव्या बाकावर येउन बसला आणि एक मितभाषी मुलगा अशी त्याची पहिली छाप माझ्यावर पडली. मी देखील फार बोलकी वगेरे नाही. पण ओळख आणि मैत्रीची खात्री पटली की मी अगदी मनापासून गप्पा मारते. हळू हळू कॉलेज मध्ये सर्वांशी ओळख होत होती आणि मित्र-मैत्रिणी ह्यांची संख्या वाढत होती. पण ह्याचे मितभाषी असणे अजूनही तसेच होते. जे काही शिकवले जायचे ते मात्र अगदी व्यवस्थित वहीत उतरवून घ्यायचा तो. आणि एके दिवशी 'फौंडेशन कोर्स' नावाचा विषय आम्हाला शिकवला जाणार हे कळले. एकंदर सामाजिक भान वाढविण्यासाठी हा विषय होता.
''नमस्कार श्रोतेहो..हे आकाशवाणीचे औरंगाबाद-
परभणी केन्द्र आहे.सकाळचे सहा वाजून दोन मिनिटे
आणि बारा सेकंद झालेले
आहे.आता ऎकुया मराठी भक्तीसंगित..''
माझ्या लहानपणीच्या अविस्मरणीय क्षणातील हा ऎक
क्षण..रेडिओने मला इतक्या काही सोनेरी गोष्टी बहाल
केल्याहेत की हे आजच आयुष्य त्याने कळत-नकळत
माझ्यावर केलेल्या संस्काराच फलित म्हटल्यास
अतिश्योक्ती नसावी..!!
रेडिओ माझ्या जन्माआधीच वडिलांच तिसरं अपत्य म्हणून
त्यांच्या गळ्यातील ताईत झाला होता..खरं तर
तो ट्रान्झिस्टर होता.फिलिप्स कंपनीचा नामांकीत सहा सेल
असणारा मर्फी रेडिओ.भला मोठा,त्याला चामड्याच,बेल्ट
''नमस्कार श्रोतेहो..हे आकाशवाणीचे औरंगाबाद-
परभणी केन्द्र आहे.सकाळचे सहा वाजून दोन मिनिटे
आणि बारा सेकंद झालेले
आहे.आता ऎकुया मराठी भक्तीसंगित..''
माझ्या लहानपणीच्या अविस्मरणीय क्षणातील हा ऎक
क्षण..रेडिओने मला इतक्या काही सोनेरी गोष्टी बहाल
केल्याहेत की हे आजच आयुष्य त्याने कळत-नकळत
माझ्यावर केलेल्या संस्काराच फलित म्हटल्यास
अतिश्योक्ती नसावी..!!
रेडिओ माझ्या जन्माआधीच वडिलांच तिसरं अपत्य म्हणून
त्यांच्या गळ्यातील ताईत झाला होता..खरं तर
तो ट्रान्झिस्टर होता.फिलिप्स कंपनीचा नामांकीत सहा सेल
असणारा मर्फी रेडिओ.भला मोठा,त्याला चामड्याच,बेल्ट
गेल्याच आठवड्यात माझ्या मोठ्या जावेचे ऑपरेशन मुंबईतील एका टर्शियरी केअर हॉस्पिटलमध्ये करण्याचे ठरले. ऑपरेशन दुपारी अडीच वाजता होणार होते. चार तास शस्त्रक्रियेसाठी लागणार होते.सर्व नातलग हजर होते. अडीचच्या सुमारास त्याना ओ.टी. त नेले. हॉस्पिटलच्या नियमानुसार एकच जण ओ.टी. च्या बाहेर थांबू शकत होता. दादांना तिथे थांबवून आमची रवानगी रिसेप्शन लॉबीत झाली. दादांना काही लागले तर कळवा असे सांगून आम्ही सगळे खाली आलो आणि त्यानंतरचे चार तास आम्हाला चार युगांसारखे भासले.या चार तासांत बरंच काही अनुभवलं. दडपण, अधीरता, काळजी, असहाय्यता अशा संमिश्र भाव्-भावनांची स्थित्यंतरे बरंच काही शिकवून गेली.
इच्छा मरण कायदेशीर असावे का ?
इच्छा मरण कायदेशीर असावे का ?