Collection of historical e-Books (Digitized by Google) of South & Central Asian History, Geography.
Includes various reference books, journals, photographs.
Also has maps (.jpg & KML).
Available here - http://pahar.in/books/
Shared from Reddit India.
महापुरूषांचे स्मारक
महापुरूषांच्या स्मारकाचे वाद
हि गोष्ट नविन राहिलेली नाही
असे क्वचितच सापडतील की
ज्यांनी हि गोष्ट पाहिलेली नाही
कित्येक महापुरूषांचं स्मारक
जरीही वादात घेरलेलं असतं
पण महापुरूषांचं स्मारक मात्र
जनतेच्या ह्रदयात कोरलेलं असतं
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
औरंगजेबाच्या मृत्युपासून उत्तर भारतातले मुस्लीम राजेरजवाडे,मुल्ला-मौलवी आणि सर्वसामान्य मुस्लीमाला हे जाणवत होते की मुस्लीम राजवट संपली,मुस्लिमांना फ़ौजेत,नोकर्यात जे प्राधान्य होते ते गेले. याचे कारण शोधताना मुस्लिम धर्मापासून ढळल्याने हे झाले आणि मोगलांचा हिंदु सरदार फ़ौज पदरी ठेवण्याने झाले हा शोध मुल्ला-मौलवींनी लावला.
प्रिय अमोल,
काही क्षण हे काही विशिष्ट व्यक्तींबरोबरच उपभोगायचे असतात. अन्यथा एक तर ते पूर्ण उत्कटतेने भोगता येत नाहीत किंवा त्यांची थेट माती तरी होते. माझ्याही मनात असे काही क्षण आहेत जे कधी माझ्या वाट्याला आलेच तर त्या वेळी तू बरोबर हवा आहेस. मी रायगडावर महाराजांच्या समाधीसमोर उभा राहीन तर तेव्हा तू तिथे असावास. कधी तोरण्याच्या बिनी दरवाजातून आत शिरेन तर तेव्हा तू बरोबर असावास. एखाद्या माळरानावर किंवा जंगलात नदीच्या किनारी टेंटमध्ये रात्रभर गप्पा मारायचा योग आला तर तो तुझ्याच बरोबर यावा. कॉर्बेटमध्ये किंवा ताडोबात एखादा वाघ सामोरा येईल तर तो थरार अनुभवताना आपण सगळे एकत्र असावे.
वाद,...
जुन्यासह नवे माणसंही
जोशामध्ये भिडले जातात
जुन्यासह नवे वादही
नव्या-नव्यानं लढले जातात
कुणी नैतिकतेनं लढतात तर
कुणाचे विचार हिनले जातात
मात्र वादांची इथे कमी नाही
ते घडवुन सुध्दा आणले जातात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
दिनांक १० जून २०१२ , पावसाळ्याला नुकतीच सुरवात झाली होती , आणि मार्च ending ची सर्व कामे आटपायला आणि ताळे - बंद पत्रक (balance Sheet final ) पूर्ण व्हायला जून उजाडला होते , त्यामुळे कामाचा त्राण घालवण्यासाठी ऑफिस मधले बरेच मेंबर मिळून एक ट्रीप प्लान केली ती हि अगदी पुण्यापासून जवळ ,,,,,,,
वाळवा तालुक्याला चार हजार वर्षांचा वारसा!
अशी बातमी दिनांक १०मे २०१५ रोजी सकाळ मध्ये प्रकाशित झाली आहे. माझा जन्म वाळवा तालुक्यातील 'बहे' या गावी झाला असल्याने व माझे बालपण उरुण - इस्लामपूर येथे गेले असल्याने सदर बातमी मी थोडी उत्सुकतेने वाचली . माझ्या जन्म गावाबाबत एकूण दोन दंत कथा प्रसिद्ध आहेत .
बहे या गावी इस्लामपूर येथून जाण्याचा जो मार्ग आहे त्यावर बहे हे गाव येण्यापूर्वी अगोदर एक टेकडी लागते. त्या टेकडीस 'तुकाई' ची टेकडी असे म्हणतात .
प्रभू रामचंद्र जेंव्हा वनवासात दंडकारण्यात प्रवास करीत होते तेंव्हा राम आता आपल्याला विसरला तर नाही ना ! अशी शंका रामाच्या मातेच्या मनात आली.
अमेरिकेत आज सुमारे ३० लाख (~ १% लोकसंख्या) भारतीय वंशाचे लोक राहतात; उत्पन्न आणि शिक्षणाच्या बाबतीत सर्वाधिक यशस्वी स्थलांतरित म्हणून भारतीय ओळखले जातात. ते तसे का आहेत हा वेगळ्या धाग्याचा विषय आहे; ह्या लेखात मी भारतीय लोक अमेरिकेत कसे स्थिरावले याचा थोडक्यात आढावा घेणार आहे. अमेरिकेमध्ये भारतीय स्थलांतराचा इतिहास सुमारे १५० वर्ष जुना आहे हे बऱ्याच जणांना ठाऊक नसते. स्थलांतर खऱ्या अर्थाने वाढलं ते १९६५ नंतर आणि त्याबद्दल आपण अनेक माध्यमातून वाचत / ऐकत / पाहत आलो आहोत. पण साधारण १८८० ते १९६५ हा प्रवास मोजक्याच भारतीयांचा असला तरी संघर्षपूर्ण आहे.