"मी धामापूर तलाव बोलतोय'' लघुपट
"मी धामापूर तलाव बोलतोय'' लघुपटाचे मुंबई आणि पुण्यात पहिल्यांदा सादरीकरण:
Research/Studies
"मी धामापूर तलाव बोलतोय'' लघुपटाचे मुंबई आणि पुण्यात पहिल्यांदा सादरीकरण:
काय? गोंधळात पडलात ना? जॉन स्नोने सनीची युक्ती वापरली? कुठली युक्ती? कुठल्या सीझनमध्ये? कुठला एपिसोड? हे काय गौडबंगाल आहे?
काही आकडे देतोय- साभार इंटरनेट.
बॉक्स ऑफिस कलेक्शन्स cr -
पुष्पा - 365
ररर - 1050
केजीफ 2 - 300 (रिलीज होऊन पहिले दोन दिवस)
केजीफ पुष्पा ला ओव्हरटेक करेलच आणि कदाचित ररर पेक्षाही पुढे जाईल...
आता तुम्ही जर हिंदी चित्रपटांचे कलेक्शन बघाल तर ते 100 आकडाही गाठू शकले नाहीयत... अपवाद आलिया चा गंगुबाई आणि काश्मीर फाईल्स... बच्चन पांडे , अट्याक तर फ्लॉप आहेत..
बधाई दो आणि झुंड चे आकडे तर डिसपॉईंटिंग आहेत...
असेही नाही कि साऊथ चित्रपटांचे कलेक्शन फक्त साऊथ मधून आहे.. हिंदी बेल्ट मधूनही शंभर दोनशे कमवतायत...
एका धाग्यावर ऋन्मेष सरांनी त्यांचे सखोल निरीक्षण मांडले आहे कि
पूर्वी मायबोलीवर पुण्याचं वर्चस्व होतं पण आता मुंबईचं आहे. तिथे त्यांनी सूचना केली कि यावर नवीन धागा काढा. पण त्यावर जे प्रतिसाद आले त्यामुळे वाद होईल असे वाटल्याने नवीन धागा काढत आहे. हा विषय तसा खेळीमेळीने घ्यायचा आहे.
आज एक धक्कादायक बातमी ऐकली.
त्याचं झालं असं की आज ट्रीपचं नियोजन करत होतो. तेव्हांच ऑफीसमधून फोन आला. ट्रीपबद्दलच होता. त्यात खाण्याचा विषय निघाला. सगळं घरून बनवून न्यायचं की भटारखाना सोबत घ्यायचा आणि रेशन बसमधे केबीन मधे टाकून जंगलात चूल पेटवून जेवण बनवायचं हा प्रश्न होता. त्यामुळे फोनवर चांगल्याच गप्पा रंगल्या.
जुन्या चाळीत असताना कधी कधी रात्रीचे भूताखेताचे किस्से मस्त रंगायचे. माझा भूतांवर विश्वास नाही.
पण काही काही लोक खोटं बोलत नाहीत हे माहिती होतं. त्यांना थापा मारायची सवय नाही हे सर्वांना माहीती होतं. असे लोक पण जेव्हां भूताचे अनुभव सांगायचे तेव्हां त्यांना खोटं ठरवणं बरोबर वाटायचं नाही.
ज्योतिष शास्त्र खरे आहे का नाही? - दूध का दूध, पानी का पानी, असे एक संशोधन
डॉ. नागेश राजोपाध्ये
—------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ब्रिटनचे राजे जॉर्ज (पंचम) आणि राणी मेरी यांचा भारताचे सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक सोहळा 12 डिसेंबर 1911 ला दिल्लीतील निरंकारी सरोवराजवळच्या बुरारी मार्गावर पार पडला होता. त्यासाठी खास ‘दिल्ली दरबार’ भरवण्यात आला होता. ब्रिटनच्या राजा आणि राणीचा भारताचा सम्राट आणि सम्राज्ञी म्हणून राज्याभिषेक करण्यासाठी दिल्लीत भरवण्यात आलेला हा तिसरा दरबार होता. राज्याभिषेकानंतर लगेचच सम्राट जॉर्ज (पंचम) याने ब्रिटिश भारताची राजधानी कोलकत्याहून दिल्लीला स्थानांतरित केल्याचे घोषित केले.
फलज्योतिषाचा उपयोग हा त्या व्यक्तीच्या स्वभावाबद्दल आणि रुपाबद्दल अंदाज करणे, त्या व्यक्तीचा उपजीविकेचा प्रांत अंदाजे कोणता असेल? त्याला कोणता दखल घेण्याजोगा आजार/विकार आहे का याचा अंदाज करणे, आयुष्याचा जोडीदार म्हणून योग्य ठरेल का याबद्दल अंदाज करणे, जातकाचा प्रेमविवाह होईल का? तसेच जातकाच्या आयुष्यातला मानसिक संतुलन बिघडवणारा कालावधी ओळखणे, त्या व्यक्तीची एखादी इच्छा पूर्ण होईल की नाही आणि कधी होईल अशा कामांसाठी केला जातो.
साल १९८४. नोव्हेंबर महिना चालू होता. शेक्सपिअर अभ्यासक डॉक्टर गॅरी टेलर ऑक्सफर्ड विद्यापीठातल्या बडलेयन लायब्ररीच्या एका कोपऱ्यात बसून एक कवितासंग्रह चाळत होते. बडलेयन लायब्ररीला हा हस्तलिखित कवितासंग्रह होता १७७५ सालचा. आणि त्यातल्या संग्रहित कविता होत्या त्याहीपूर्वीच्या, सतराव्या शतकातल्या. हे संकलन चाळताना टेलरची नजर एका कवितेवर पडली. ही कविता होती नऊ कडव्यांची. प्रत्येकी आठ ओळी म्हणजेच ७२ ओळींची ही कविता, ज्यात मोजून ४२९ शब्द होते. त्या कवितेच्या काही ओळी अशा..