गेल्याच आठवड्यात क्रांतीज्योती विद्यालय ( मराठी माध्यम ) हा चित्रपट माझ्या पाहण्यात आला आणि ते दिवस माझ्या समोर आले शाळेत तेव्हा मिळत असलेला बाबू चा वडापाव शाळेत असलेले आमचे आवडीचे चित्रकला चे चोणकर सर आणि काही से न आवडणारे सहस्त्रबुद्धे सर ( आणि मुख्याध्यापक देखील ) आणि अतिशय कठोर शिस्तीच्या काही बाई अर्थात तेव्हा ठेवलेली आमची टोपण नाव . अनेक अशा आठवणी तराळून गेल्या आणि सोबत आठवल ते आजच्या मुलाची आवडती मीमीक्री आणि सोबत साने गुरुजी ची खरा तो एकची धर्म ही कविता .
गेल्याच आठवड्यात क्रांतीज्योती विद्यालय ( मराठी माध्यम ) हा चित्रपट माझ्या पाहण्यात आला आणि ते दिवस माझ्या समोर आले शाळेत तेव्हा मिळत असलेला बाबू चा वडापाव शाळेत असलेले आमचे आवडीचे चित्रकला चे चोणकर सर आणि काही से न आवडणारे सहस्त्रबुद्धे सर ( आणि मुख्याध्यापक देखील ) आणि अतिशय कठोर शिस्तीच्या काही बाई अर्थात तेव्हा ठेवलेली आमची टोपण नाव . अनेक अशा आठवणी तराळून गेल्या आणि सोबत आठवल ते आजच्या मुलाची आवडती मीमीक्री आणि सोबत साने गुरुजी ची खरा तो एकची धर्म ही कविता .
कथा: कोवळ्या सरी
प्रकरण १
पहिला दिवस: न झालेला अपघात !
एका कारखान्याला शंभराहून अधिक वर्षे झाली आहेत. पण तो वस्तू तयार करत नाही — तो आज्ञाधारक मनुष्य तयार करतो. तू त्याच उत्पादन रेषेवर तयार झालेला एक भाग आहेस. तू एक उत्सुक, प्रश्न विचारणारा, स्वतः विचार करणारा मूल म्हणून प्रवेश केला होतास आणि एक असा प्रौढ म्हणून बाहेर पडलास जो महिन्याच्या पगारासाठी आपले संपूर्ण आयुष्य देवून बसतो. ही रूपांतरण प्रक्रिया इतकी कार्यक्षम होती की तुला तुझे मानसिक तुरुंगही जाणवत नाहीत. त्याला शिक्षण म्हणतात — पण ते प्रत्यक्षात पाळीव बनवणे (domestication) आहे. सर्वात भयानक गोष्ट म्हणजे तू स्वतः त्या व्यवस्थेचे रक्षण करतोस ज्या व्यवस्थेने तुला कैद केले.
मागच्या एका आठवड्यात लेकीच्या शाळेचा (इयत्ता चौथी) शेवटचा दिवस होता. त्यानंतर सुट्ट्या आणि परीक्षा सुरू होणार होत्या. शेवटचा दिवस म्हणजे त्या वर्षापुरते मित्रांचा निरोप घ्यायचा. म्हणून शाळेच्या गणवेषाऐवजी छान नवीन कपडे घालायला परवानगी होती. पोरगी शाळेत जाताना उत्साहात होती. परत आली ते हातात एक कागद नाचवत आली. पगाराचा चेक जसा देवासमोर ठेवतात तसे तो कागद माझ्या हातात ठेवला. कारण आपला बाप आठवणी जतन करायला त्यांचा फोटो काढून ठेवतो हे तिला माहीत आहे. आणि ईथे मुळात तो कागदच आठवणींचा होता.
बाकीचे अजून आले नव्हते. गाडी यायला तसा वेळच होता. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले....."
तिचा आनंदी, उत्साही चेहरा.. कारण आज बर्याच काळाने रजनीताई भेटणार होत्या...
त्याला आठवली, तिची पहिली भेट. गालांवरील सुकलेल्या अश्रूंनी
चितारलेला रुसवा चेहऱ्यावर मिरवणारा गोडवा.. फिरत्या
शाळेत यायचंच नव्हतं तिला.. रेतीच्या ढिगाऱ्यामध्ये दिवसभर हुंदडणं किती मजेचं. तेही वेगवेगळ्या ठिकाणी.. पण त्यानं "दादा" गिरीनं स्वतःबरोबर तिलाही डोअरस्टेप स्कूलमध्ये यायला लावलं.
आमच्या गावातली प्राथमिक शाळा या शैक्षणिक वर्षी अधिकृतपणे बंद झाल्याचं मला काही दिवसांपूर्वी कळलं. जिल्हा परिषदेची, मराठी माध्यमाची एका खेडेगावातली ही छोटीशी शाळा. गेली काही वर्षे ती बंद पडण्याच्या दिशेने जात असल्याचं लक्षात येत होतंच. तरीही, ती खरोखरच बंद झाल्यावर खूप वाईट वाटलं. मी शाळेत असताना साधारणपणे साठ ते पासष्ट विद्यार्थी शाळेत असायचे. पहिली ते चौथी, हे चारही वर्ग मिळून ही संख्या होती. ही संख्या त्याआधी आणि त्यानंतरही अनेक वर्षे स्थिर होती. नंतर मात्र सावकाश, पण निश्चित ओहोटी सुरू झालेली होती.
हा हा माझ्या मागील सीबीएससीच्या लेखाचा उपसंहार आहे - भाग 2
जुन्या लेखाची लिंक
https://www.maayboli.com/node/78241
मागे मी लिहिले होते की सीबीएससी चे नक्कीच काही फायदे आहेत. आता कन्या सीबीएससी झाल्यामुळे - आणि ती फारसा अभ्यास करीत नसल्याने मला त्यातील काही फायदे अधिकचे दिसले . यात कुठल्याही बोर्डाची भलावण वगैरे नाही पण फायदे असतील तर ते कळणे हे आहे आणि त्याचबरोबर ज्यांची मुले जाणार आहेत किंवा ते विचार करतात त्यांना काही माहिती मिळावी आणि योग्य निर्णय घेता यावा ही इच्छा.