लेखक: यशवंत वालावलकर.
आयुर्वेद ही आपली पूर्वापार चालत आलेली अनुभवाधिष्ठित उपचारपद्धती आहे. अनेक वनस्पती औषधी गुणांनी युक्त असतात यात शंका नाही. काही व्याधींवरील आयुर्वेदिक औषधोपचार हे अलोपाथिक उपचारांपेक्षा अधिक प्रभावी असू शकतील. हे सगळे मान्य आहे. मात्र काही ऐतिहासिक सत्यांवरून आयुर्वेद उपचाराच्या मर्यादाही स्पष्ट होतात हे सत्य दुर्लक्षूं नये.
* शिवाजी महाराजांच्या गुढगी आजारावर आयुर्वेद उपयोगी ठरला नाही.
* थोरले बाजीराव पेशवे धारातीर्थी पडले नाहीत. आजारी पडून अकाली वारले. आयुर्वेद उपचारांचा उपयोग झाला नाही.
* थोरले माधवराव क्षय रोगाने गेले. तिथे आयुर्वेदाचा प्रभाव पडला नाही.
तुम्हाला नक्की काय वाचायला आवडतं?
हा प्रश्न कधी तुम्ही स्वतःला विचारला आहे का? माझ्या मते नसेलच विचारला. कारण मी सुध्दा कधी असा प्रश्न स्वतःला विचारला नाही. आपल्या आवडीनिवडी नेहमी दुसरीच माणसं आपल्याला विचारत असतात. खरं आहे ना?
अगदी लहान पणा पासुन म्हणजे जेव्हा आपण बाराखडी शिकत होतो तेव्हा पासुनच आपलं एक नातं शब्दांशी जोडलं गेलं आहे. काय लपलेलं असतं ह्या शब्दांमधे ? विचार, ज्ञान, गोष्टी, कविता असं बरंच काही… पण काही गोष्टी नुसत्या गोष्टी नसतात. मग त्या खोट्या असो वा खऱ्या. त्यात लपलेल्या असतात भावना. ज्या आपल्याला त्या शब्दात असलेल्या भावाशी जोडत असतात.
एकदा आठवडी बाजारात एक मनुष्य घोडा विकत घ्या, घोडा असे ओरडत होता. त्याच्या समोर काही ग्राहकही दिसत होते आणि घासाघीस करत होते. लोक त्या दृश्याकडे पाहून हसत होते. काही तसेच पुढे जात तर काही तिथे रेंगाळत.यातल्या काहींना शांत बसून गंमत पहायची होती तर काही मात्र न राहवून विचारत होते कि
"अहो घोडा कुठेय इथे ? "
त्यावर त्या विक्रेत्याने अतिशय तुच्छ कटाक्ष टाकत सोबतच्या चतुष्पाद प्राण्याकडे अंगुलीनिर्देश केला. त्याबरोबर प्रश्नकर्ता खो खो हसू लागला. विक्रेत्याबरोबरच आधीपासून असलेले ग्राहक आणि इतर लोक चिडून त्याच्याकडे पाहू लागले .
"जय जय जय भारती, सेवा करेंगे हम देश की' या भारतीय नौदलाच्या गीतामध्ये एका ओळी असेही म्हटले गेले आहे की, ‘रक्षा करेंगे सागर तट की, ताकद बढ़ायेंगे भारत की’. या ओळीलाच अनुकूल राहत भारतीय नौदलाने आज विविध प्रदेशांमध्ये आपल्या कार्याचा विस्तार केलेला आहे.

या कथेतील पात्रे, प्रसंग काल्पनिक नाहीत. त्यामुळे या कथेतील जे काही आहे ते वास्तवच आहे. दोन दशकांच्या एका कालखंडाचे वास्तव. या वास्तवाने एका जगण्याला विस्तवाहूनही अधिक दाहक चटके दिले, पण ते जगणे डगमगले नाही. जिद्दीने वास्तवाशी झुंजत राहिले. जणू हे विधीलिखित कपाळावर लिहूनच आपल्याला देवाने इथे पाठवले आहे, या भावनेने ते जगणे आता आयुष्याचा अर्थ जगाला समजावण्यासाठी सज्ज झाले आहे.
‘रेड फ्लॅग’ युद्धसराव हे जगातील सर्वांत कठीण हवाई युद्धसराव मानले जातात. दरवर्षी अमेरिकेत नेवाडा राज्यातील नेलिस आणि अलास्का राज्यातील आईल्सन येथील हवाईतळांवर हे सराव चार टप्प्यात आयोजित केले जातात. यंदा अलास्कामध्ये पार पडलेल्या सरावांमध्ये भारतीय हवाईदलाने आजवरच्या सर्वांत मोठ्या पथकासह सहभाग घेतला होता.

एका खाजगी बैठकीत शरद पवार यांनी एका विद्वानाला भाक्रा नांगलचे नियोजनकर्ते कोण असा प्रश्न विचारला तेव्हां त्यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू असे उत्तर दिले ( नेहरुंच्या नावावर अनेक प्रकल्प आहेत, त्यात वाद्च नाही). तेव्हां पवारसाहेबांनी मिश्कील हसत डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे उत्तर देऊन त्या विद्वानांना खजील आणि गप्प केले होते. हे विद्वान दलित होते. खरं म्हणजे बाबासाहेबांची पूर्ण माहिती सर्व भारतियांना नाही
ओबामा काय म्हणतायत, त्यांनी किती वर्षांच्या आजींची भेट घेतली किंवा कसा
डान्स केला, अमेरिकेत काय चालू आहे, कोणता नवा हँडसेट तिकडे बाजारात
आलेला आहे, चीन भारताला घेरतोय आणि कोणत्या तरी क्षुल्लक संशोधनातून
लक्षात आले आहे की पुरुष महिलांपेक्षा जास्त फळं खातात इ. अशाच
बातम्यांमध्ये रमून स्वतःतील दृष्टीदोष आणि अक्षमता लपविण्याची सवय मराठी
पत्रकारितेत काही वर्षांपासून भिनलेली आहे. त्यामुळे वाचकांपेक्षा
त्यांचे विश्व अतिशय संकुचित आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध करणारा आणखी एक
पुरावा म्हणजे पुढील बातमी. भारतीय नौदलाच्या क्षमतेची दखल साऱ्या जगात
'बेहद्द नाममात्र घोडा' अर्थात 'कुबेरा ss स्पीकिंग ss !! :
-------------------------------------------------------------------------
