बेजबाबदार कोण अधिकारी की कंत्राटदार ?
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5028796491016038209&Se...
ही दैनीक सकाळ मधली आजची बातमी पहा.
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5028796491016038209&Se...
ही दैनीक सकाळ मधली आजची बातमी पहा.
एका खाजगी बैठकीत शरद पवार यांनी एका विद्वानाला भाक्रा नांगलचे नियोजनकर्ते कोण असा प्रश्न विचारला तेव्हां त्यांनी पंडीत जवाहरलाल नेहरू असे उत्तर दिले ( नेहरुंच्या नावावर अनेक प्रकल्प आहेत, त्यात वाद्च नाही). तेव्हां पवारसाहेबांनी मिश्कील हसत डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे उत्तर देऊन त्या विद्वानांना खजील आणि गप्प केले होते. हे विद्वान दलित होते. खरं म्हणजे बाबासाहेबांची पूर्ण माहिती सर्व भारतियांना नाही
ओबामा काय म्हणतायत, त्यांनी किती वर्षांच्या आजींची भेट घेतली किंवा कसा
डान्स केला, अमेरिकेत काय चालू आहे, कोणता नवा हँडसेट तिकडे बाजारात
आलेला आहे, चीन भारताला घेरतोय आणि कोणत्या तरी क्षुल्लक संशोधनातून
लक्षात आले आहे की पुरुष महिलांपेक्षा जास्त फळं खातात इ. अशाच
बातम्यांमध्ये रमून स्वतःतील दृष्टीदोष आणि अक्षमता लपविण्याची सवय मराठी
पत्रकारितेत काही वर्षांपासून भिनलेली आहे. त्यामुळे वाचकांपेक्षा
त्यांचे विश्व अतिशय संकुचित आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध करणारा आणखी एक
पुरावा म्हणजे पुढील बातमी. भारतीय नौदलाच्या क्षमतेची दखल साऱ्या जगात
'बेहद्द नाममात्र घोडा' अर्थात 'कुबेरा ss स्पीकिंग ss !! :
-------------------------------------------------------------------------
‘असंतांचे संत’ हा १७ मार्च, २०१६ च्या अंकातील संपादकीय अग्रलेख लोकसत्ता या आघाडीच्या वर्तमानपत्राने मागे घेतला.
मागे घेतला म्हणजे नेमके काय केले तर इंटरनेटवरील आवृत्तीत जिथे हा लेख प्रसिद्ध झालेला दिसत होता तिथून तो हटवून केवळ दिलगिरी व्यक्त करणारे निवेदन छापले आहे. परंतु त्याखालील प्रतिक्रिया तिथे दिसत आहेत. कदाचित काही प्रतिक्रिया हटविल्या देखील असतील, त्याबद्दल मात्र काही उल्लेख नाहीये.
कालचा दिवस भारतीय टीव्ही पत्रकारितेतला एक ऐतिहासिक दिवस होता. अण्णांच्या आंदोलनापासून मिडीयाच्या दडपशाहीबद्दल नाराज असणारे हास्यास्पद प्राणी बनत चालले होते. तुम्ही बहुमतासोबत नसाल तर देशद्रोही पासून ते नैराश्य आलेले मानसिक रुग्ण इथपर्यंत ऐकून घ्यावं लागत होतं. वेगवेगळी मतं असणं ठीक. पण जे नेमकं शब्दात सांगता येत नव्हतं त्याला काल योग्य शब्द मिळाले आणि डीटीएच चं सबस्क्रीप्शन भरून मी पुन्हा टीव्ही जिवंत केला. आपल्या पैशांनी विकतचं दुखणं घरातच नको म्हणून माहीतीचे स्त्रोतच बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागलेल्या माझ्यासारख्या (कदाचित) अल्पसंख्य लोकांना मोठाच दिलासा मिळाला आहे.
शीतयुग उलटले आणि शुभ्रवर्णी वसुंधरा शुभ्रवस्त्र परिधान करून ब्रम्हलोकी जगतनिर्माता ब्रम्ह देवासमोर येऊन उभी राहिली. ब्रम्ह देवाने तिचे स्वागत केले नि म्हणाले, " सांग वसुंधरे, काय इच्छा आहे तुझी ?"
यावर वसुंधरा उत्तरली " देवा, मला नवचैतन्य प्रदान करावं, जे स्व निर्मित असावं. "
ब्रम्ह देव तथास्तु म्हणाले आणि शुभ्रवर्णी वसुंधरेच्या कायेतून जन्म झाला रंगांचा.
तांबड्या लाल रंगाने तिच्या भाळी कुंकवाचा आकार घेतला.
नारिंगी नक्षीदार रंगाने तिचे हात रंगून गेले.
पिवळ्या रंगाने गळ्यात, हातात सुवर्णालंकार आकाराला येऊ लागले.
हिरव्या रंगाच्या बांगड्या हातात खळखळू लागल्या.
"तीनेक कोटींचे हे दुकान विकत घ्यायचे म्हणजे काही सोपी गोष्ट नव्हती. पण या वेळी सगळा कर्मचारीवृंद मदतीला आला, त्यांनी हिंमत दिली. इतके वर्ष इथे काम करणारे सगळेच आपुलकीने आणि प्रेमाने खांद्याला खांदा लावून उभे राहिले. त्यांच्या आधाराने पंखांना बळ आले आणि मोठी भरारी घेत हे मोठे तीन मजली दुकान घ्यायचा सौदा पक्का झाला. एकदा हा निर्णय पक्का झाल्यावर मात्र आलेल्या सगळ्या अडीअडचणींना तोंड देत त्यांनी समर्थपणे हे शिवधनुष्य पेलले."
१९ जानेवारी हा दिवस नेहमीसारखाच उगवला आणि मावळला. २१ तारखेचा स्मार्ट सिटीवरील परिसंवाद ऐकेपर्यंत http://www.maayboli.com/node/57288