प्रसारमाध्यम

महाराष्ट्राची , मराठी भाषेची गळचेपी आणि मराठी राज्यकर्ते, बाबू लोक यांच्या नाकर्ते पणामुळे होणारे महाराष्ट्राचे नुकसान .

Submitted by अभि१ on 5 May, 2014 - 03:55

नुकताच १ मे महाराष्ट्र दिन होऊन गेला. इथल्या सरकारला किवा मुख्य करून बाबू लोकांना (जे खरे राज्य चालवतात ) काहीही पडली नाहीये . महाराष्ट्राची , मराठी भाषेची गळचेपी आणि मराठी राज्यकर्ते, लोक यांच्या नाकर्ते पणामुळे होणारे महाराष्ट्राचे नुकसान . मी काही उदा देत आहे . आपण पण इथे द्यावीत. बघूया किती स्कोर होतो तो .

१. सह्याद्री चानेल वर पंतप्रधान ऐवजी मुद्दाम वापरण्यात येणारा हिंदी शब्द - प्रधानमंत्री !!

आठवणीतला रेडिओ...

Submitted by दुसरबीडकर on 4 May, 2014 - 07:46

''नमस्कार श्रोतेहो..हे आकाशवाणीचे औरंगाबाद-
परभणी केन्द्र आहे.सकाळचे सहा वाजून दोन मिनिटे
आणि बारा सेकंद झालेले
आहे.आता ऎकुया मराठी भक्तीसंगित..''
माझ्या लहानपणीच्या अविस्मरणीय क्षणातील हा ऎक
क्षण..रेडिओने मला इतक्या काही सोनेरी गोष्टी बहाल
केल्याहेत की हे आजच आयुष्य त्याने कळत-नकळत
माझ्यावर केलेल्या संस्काराच फलित म्हटल्यास
अतिश्योक्ती नसावी..!!
रेडिओ माझ्या जन्माआधीच वडिलांच तिसरं अपत्य म्हणून
त्यांच्या गळ्यातील ताईत झाला होता..खरं तर
तो ट्रान्झिस्टर होता.फिलिप्स कंपनीचा नामांकीत सहा सेल
असणारा मर्फी रेडिओ.भला मोठा,त्याला चामड्याच,बेल्ट

आठवणीतला रेडिओ...

Submitted by दुसरबीडकर on 4 May, 2014 - 07:45

''नमस्कार श्रोतेहो..हे आकाशवाणीचे औरंगाबाद-
परभणी केन्द्र आहे.सकाळचे सहा वाजून दोन मिनिटे
आणि बारा सेकंद झालेले
आहे.आता ऎकुया मराठी भक्तीसंगित..''
माझ्या लहानपणीच्या अविस्मरणीय क्षणातील हा ऎक
क्षण..रेडिओने मला इतक्या काही सोनेरी गोष्टी बहाल
केल्याहेत की हे आजच आयुष्य त्याने कळत-नकळत
माझ्यावर केलेल्या संस्काराच फलित म्हटल्यास
अतिश्योक्ती नसावी..!!
रेडिओ माझ्या जन्माआधीच वडिलांच तिसरं अपत्य म्हणून
त्यांच्या गळ्यातील ताईत झाला होता..खरं तर
तो ट्रान्झिस्टर होता.फिलिप्स कंपनीचा नामांकीत सहा सेल
असणारा मर्फी रेडिओ.भला मोठा,त्याला चामड्याच,बेल्ट

पॉप अप येण कस थांबवाव ?

Submitted by नितीनचंद्र on 25 April, 2014 - 10:13

सध्या माझ्याकडे भरपुर वेळ आहे. मी रोजच किमान ५-६ तास लॅपटॉप वर कामाच्या मेल्स असुदे, फेस बुक असुदे किंवा आपली मायबोली असुदे यावर रममाण होतो.

क्लिक कुठेही करुदे. एक वेब साईट प्रकट होते. एक तर ती वेब साईट पुन्हा पुन्हा पहावी अशी त्या नियंत्याची इच्छा आणि किमान ती विन्डो मिनिमाइझ करावी लागते आणि पुढे काम सुरु होते.

याला बहुदा पॉप अप असे म्हणातात. ( जाणकारांनी प्रकाश टाकावा )

यावर काय उपाय आहे ? मायबोलीवर सुध्दा या नको असलेल्या जाहीरातींची ची भरामर आहे. याने संपुर्ण स्क्रीन व्यापला जात नाही. पण स्क्रीनचा काही भाग मात्र नक्की व्यापतो.

सामाजिक कार्यकर्त्या आसावरी देशपांडे : मुलाखत

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 24 April, 2014 - 05:48

अर्थसंकल्पाच्या विश्लेषणापासून आपल्या करीयरची सुरुवात करून कालांतराने नाशिक परिसरातील सेक्स वर्कर्स, समलिंगी व तृतीयपंथींच्यात एचआयव्हीसंबंधी जागृती निर्माण करताना सेक्स वर्कर्सच्या पुनर्वसनासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी झटणार्‍या आसावरी देशपांडेंचा प्रवास हा नेहमीच्या चौकटीपेक्षा वेगळा आणि जीवनाकडे नव्या दृष्टीने बघायला लावणारा आहे. त्यांचे काम जरी सेक्स वर्कर्स किंवा वारांगना, तृतीयपंथी लोकांच्यात एचआयव्ही जागृती संदर्भात असले तरी ह्या कामाचा संबंध संपूर्ण समाजाशी आहे.

आशादायक टी.व्ही.मालिका

Submitted by pltambe@yahoo.co.in on 30 March, 2014 - 13:09

माझ्या आठवणीप्रमाणे साधारणत: १९९० च्या दशकात ज्यावेळी . टी.व्ही.घराघरात पोहोचला नव्हता. टी.व्ही. म्हणजे फक्त “दूरदर्शन” असे साधे समीकरण होते. आख्या चाळीत किंवा वाड्यात एखाद्याकडेच टी.व्ही.असायचा व त्यावरील लोकप्रिय कार्यक्रम / मालिका पाहायला अख्या वाड्यातील किंवा चाळीतील इतर बिर्हााडातील नुसती बाळगोपाळच नव्हेत तर सर्वच वडीलधारी स्त्री-पुरुष मंडळीसुद्धा कामधाम विसरून टी.व्ही.समोर बासलेली असत.

आणि धर्मराज युधिष्ठिरानेही अधर्माचीच साथ दिली

Submitted by चेतन सुभाष गुगळे on 27 March, 2014 - 01:27

२००९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांमध्ये कॊंग्रेसने मिळविलेल्या यशाला पंतप्रधानांनी केलेले मतदारांचे ब्लॆकमेलिंग कारणीभूत?

अंतर्गत लाथाळ्यांनी त्रस्त झालेल्या कॊंग्रेस - राष्ट्रवादी कॊंग्रेसला आपण पुन्हा निवडून येऊ शकू का ही चिंता सतावत होती पण ऒक्टोबर २००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकांमध्ये महाराष्ट्रात या आघाडीत गेल्या वीस वर्षात मिळाल्या नाहीत इतक्या भरघोस जागा मिळविल्या आणि पुढच्या पाच वर्षांकरिता एका अतिशय स्थिर सरकारची स्थापना झाली पण त्यांच्या यशामागचे रहस्य तसे दुर्लक्षितच राहिले.

अन्न सुरक्षा कायदा आणि रेशनींग PDS (Public Distribution System)

Submitted by विवेक नाईक on 28 February, 2014 - 07:41

२७ फेब्रुवारीच्या टाईंम्सला आलेली बातमी,

Govt spends Rs 3.65 to deliver Re 1-worth food; 57% of subsidized food doesn't reach beneficiaries (सरकार १ रू किंमतीचे अन्न वितरीत करण्यासाठी रू ३.६५ खर्च करते; सबसिडीच्या अन्नापैकी ५७% अन्न त्यांच्या खर्‍या लाभाधिकार्‍यांपर्यंत (गरीबांपर्यंत) पोचत नाही)

सरकारने नेमलेल्या संस्थेने केलेल्या पहाणी मध्ये अश्या बर्याच बाबी पुढे आल्या आहेत, उदा ,

१) ३६% अन्न धान्य हे PDS मधुन काढून घेतले जाते.
२) शासकीय अधिकार्याच्या आपसातील co-ordination च्या आभाव हा सर्वात मोठा अडथळा आहे.

ऑपरेशन प्राईम मिनिस्टर : सर्व्हे स्कॅम, अरविंदरावांचे घणाघाती आरोप

Submitted by Aseem Bhagwat on 26 February, 2014 - 23:49

पोलखोल / पर्दाफाश, धमाका या नावाचा ग्रुप नसल्याने चालू घडामोडीत पोस्ट करत आहे.

एका नव्यानेच आलेल्या न्यूज एक्स्प्रेस या टीव्हीचॅनेल वर देशातल्या आघाडीच्या ओपिनियन पोल करून देणा-या कंपन्या पैसे घेऊन हवे तसे निकाल लावण्याचे आश्वासन कसे देतात हे एका स्टिंग ऑपरेशनद्वारे दाखवण्यात आले. या ऑपरेशन मधे ज्या कंपन्यांचं चित्रीकरण झालं त्यांनी केलेल्या सर्वेचे रिपोर्ट्स देशातल्या सर्व खाजगी टीव्ही चॅनेल्सवरून दाखवण्यात आले.

Pages

Subscribe to RSS - प्रसारमाध्यम