बंगळूरू आणि आसपास काय पहावे?
दोन ठिकाणांमधे खूप अंतर नको. कुटुंबातील सर्व वयाच्या माणसांना रीझवणारी, आनंद देणारी सहल व्हायला हवी. सहलीचा कालावधी ७ ते ८ दिवस.. त्याहून जास्त नको.
१.बंगळूरू-मैसूर-ऊटी-बांदिपूर-कोडाई
२.बंगळूरू-कूर्ग-काबिनी
या दोनपैकी तुम्ही काय सुचवाल?
पॅकेज देणारे माहितीतले कोणी टूर ऑपरेटर असतील तर सुचवा.
वटपौर्णिमेला आईने त्याला वडाची फांदी आणायला सांगितले. झाडाची फांदी तोडावी वगैरे त्याच्या तत्वात बसणारे नसल्यामुळे त्याने आईचे बौद्धिक घेतले. आईनेही त्याला प्रतिप्रश्न केला, की मला वडाची पूजा करायची आहे ती कशी करायची ते सांग. त्या माऊलीला तिची परंपरा जपायची /जोपासायची होतीच. तो शांतपणे गच्चीत गेला आणि तिथली एक कुंडी त्याने आईसमोर आणून ठेवत सांगितले, "याची पूजा कर!" त्या- कुंडीत होतं, त्याने जगवलेले आणि जोमाने वाढणारे "वडाचे झाड!"
यातील "तो" म्हणजे तुमच्या आमच्यासारखाच मध्यमवर्गीय तरूण "विक्रम यंदे".
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त...!
आज ५ जून.जागतिक पर्यावरण दिवस.दरवर्षी साजरा केला जातो.त्या-त्या दिवसाची दरवर्षी एक 'थीम' जाहीर होते."युनाटेड नेशन्स ऑफ एनव्हायरोंमेंट प्रोग्रॅम"ने यावेळी घेतलेला विषय आहे 'छोट्या बेटाच्या स्वरूपातील विकशीनशील देश'(Small Island Developong States) तर थीम-टॅगलाईन आहे,'Raise Your Voice,Not The Sea Level'
आता पावसाळा येणार . ठाणे महानगर पालिका नेहमीच काहीतरी वांझोटी कामे काढते या दिवसात . घोडबंदर रोड म्हणजे पूर्वी जंगल होते . आता बिल्डर कृपेने ठाणे - २ / नवीन ठाणे झालेय . कितीही रस्ते , concrete करण केले तरी माती आपला गुण दाखवणारच . म्हणजे काय तर - पाउस पडला कि लगेच कितीतरी ठिकाणी जमिनि तून गवत , छोटी झाडे उगवायला लागतात ( रस्ताच्या कडेला, रस्त्याच्या मधोमध नाही ) . छान दिसते ते. रस्त्याच्या कडेला उगवलेले गवत , काही झाडे . याची एक प्रकारे मदत पण होते आपल्या ला . हे गवत रस्त्याच्या कडेची माती ghatt धरून ठेवते. त्यामुळे माती रस्त्यवर येत नाही.
दुपारची वेळ. सह्याद्रीच्या सदाहरित जंगलात असल्यामुळे दाट सावली सुखावत होती, अन रानाचा खास असा मंद सुवास दरवळत होता...
… अवचितच एका झाडावर हालचाल जाणवली. खोडामागून एक लाल चुटूक तोंड डोकावलं, तर दुसरीकडे झुपकेदार शेपटी…
लाजरा-बुजरा असा हा चक्क होता महाराष्ट्राचा राज्यप्राणी मानलेला 'शेकरू' (Indian giant squirrel).
मी "कात" टाकली ....
प्रेइंग मँटिसची ही कात/कवच पाहून हा लेख लिहावासा वाटला ..
कीटकांची शरीरवाढ हा एक गंमतीशीरच प्रकार आहे. कारण आपण (मानव) आपल्या शरीराच्या अंतर्गत जी हाडे असतात त्या सर्व हाडांच्या आधारावर निर्भर असतो. म्हणजे हाडे ही आपल्याला मुख्य आधार देतात आणि या हाडांभोवती जे मसल्स असतात त्यामुळे आपले सगळे शरीर बनते (ढांचा). अशा शरीरात मग वेगवेगळे अवयव (मेंदू, ह्रदय, फुफ्फुसे, इ. ) व विविध संस्था (पचन, किडनी, रक्ताभिसरण, इ.) काम करत असतात.
परवा अचानकच फळांच्या दुकानात दोन तुतीचे बॉक्स दिसले आणि मी एकदमच खुष झालो. मध्यंतरी महाबळेश्वरला खाल्ल्या होत्या, पण एकुणच नाजूक फळ आणि त्यामानाने नॉन-ग्लॅमरस, त्यामुळे स्ट्राबेरीसारखे सहजपणे मिळत नाही. त्या तुती अचानकच मिळाल्याने हरखूनच गेलो आणि उड्या मारतच लहानपणीच्या तुतीच्या झाडांवर पोहोचलो.
खडसांबळे लेणी, नाणदांड घाट, अंधारबन घाट, कोंडजाई डोह
दिसूं लागले डोंगर जरा मिटता लोचन
तिथें कुणी तरी मला नेऊं लागलें ओढून
खळखळणारी पानें … दूर पळणार्या वाटा
वाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून
एक ‘जिप्सी’ आहे माझ्या खोल मनात दडून...
(साभार: जिप्सी -कविवर्य मंगेश पाडगावकर)
कचर्यातून फुलवा बगीचा व करा नंदनवन - अर्थात जैविक बगीचा (बायो कल्चर)