आपल्या महाराश्ट्रातल्या एका शहरातला एक प्रचन्ड मॉल. ४-५ मजली . बाहेर पडताना त्याच्या आवारातल्या जुन्या , मोठ्या व्रु़क्षाकदे लक्ष गेल. दोन हातान्च्या कवेत मावणार नाही असा बुन्धा, तिसर्या मजल्याला भिडणारी उन्ची , सळसळती पालवी . मन प्रसन्न झाल.
पण मग दिसला त्याच्या भोवतीचा पार. कॉन्क्रीटचा . आणि मॉलच सम्पूर्ण आवारही असच कॉन्क्रीटने आच्छादलेल .अगदी पार्किन्ग पासुन ते फाटकापर्यन्त. पुढे सिमेन्टचा फूटपाथ आणि सिमेन्ट्चाच रस्ता.
सगळ कस स्वच्छ, पॉश . मातीचा कण शोधू जाल तरी मिळणार नाही .
हा लेख चुकून दोनदा प्रकाशित झाल्याने इथला भाग काढून टाकला आहे.
प्रशासक व नेमस्तकांना विनंती आहे की ही दुसरी प्रत काढून टाकावी!
ह्या प्रतीस कुणीही प्रतिसाद देऊ नये.
नैनिताल सरोवर, नैनादेवी मंदिर, भारतरत्न गोविंद वल्लभ पंत प्राणिसंग्रहालय, रज्जूमार्गाने वर जाऊन दुर्बिणीतून दूरदर्शन इत्यादी प्रेक्षणीय स्थळे नैनिताल गावात आहेत. सारीच स्थळे उत्तम आणि जरूर पाहावीत अशी आहेत. सरोवरातील वल्ह्याच्या नौकेतून मारलेला सुमारे तासभराचा फेरफटका तर अविस्मरणीय. आम्ही सर्वच गोष्टीत खूप रस घेतला. प्राणीसंग्रहालय तर आम्हाला बेहद्द आवडले. तिथून बाहेर पडल्यावर आमच्या बसमधील सर्व मुलांनी, मग पोलिसचौकीसमोर एका ओळीत उभे राहून पिपाण्या फुंकत आपला आनंद व्यक्त केला.
आम्ही नोव्हेंबर मध्ये श्रीलंका ट्रिप प्लॅन करतोय..
काही अनुभवाचे सल्ले देउ शकाल का?
रिसॉर्ट ची माहिती, टूर एजन्सी बद्दल वगेरे माहिती दिली तर बरे होईल.. 
शुक्रवार ची संध्याकाळ फोनाफोन करण्यातच गेली . एका वेळी अनुक्रमे वल्ली, मोदक , आणि किसन शी बोलत होतो, मधेच गणेशा फोन करत होता.
कलावंतीण ट्रेक ठरलेला होता.. पण पावसाळ्यात तो खूपच रिस्की आहे , तेंव्हा तो जमल्यास स्किप करा असे बर्याच जणांनी सांगितले . तेंव्हा हो नाय म्हणता म्हणता ४ पर्याय
डोळ्यासमोर उरले . माहुली, शिवनेरी , लोहगड-विसापूर , आणि प्रबळगड .
भारतीय किती गलिच्छ आहेत हे सांगणारे फोटो आणि त्यावरील चीनमधील नेटीझनच्या प्रतिक्रिया चायनास्मॅक नावाच्या साइटवर प्रसिद्ध झाले आहेत. या लेखात एकीकडे भारताच्या धार्मिक मुद्द्यावर स्तुतीचे चार शब्द लिहिल्यानंतर येथील अस्वच्छतेबद्दल आणि गलिच्छपणाबद्दल मोठ्या प्रमाणावर राळ ओतली आहे. या लेखावर इंटरनेटकरांनी मोठ्या प्रमाणावर टीकाही केली आहे. काहींनी हे पक्षपाती, भारताबद्दल माहिती नसताना केलेले लेखन असे म्हटले आहे तर काहींनी हे फोटो खोटे असल्याचेही म्हटले आहे.
आताच आजचा सत्यमेव जयतेचा "पाणी-प्रत्येक थेंब महत्वाचा" या विषयावर झालेला भाग बघितला. अंत्यत सुंदर सादरीकरण, मुद्देसुद झालेली चर्चा आवडली..... या भागावर मायबोलीकरांच्या प्रतिक्रिया जाणुन घेउ या म्हणुन इथे आले तर अजुन चर्चा किंवा त्यावरील धागा सुरू झालेला दिसला नाही, या भागावर चर्चा करण्यासाठी काढलेला हा धागा......
सत्यमेव जयतेचा हा भाग खालील लिंकवर बघायला मिळेल ------http://www.satyamevjayate.in/issue12/
या आधीचे धागे मायबोलीकर आनंदयात्री आणि ज्ञानेश यांनी काढलेले आहेत त्याच्या लिंक्स खालीलप्रमाणे --------
या आधीच्या भागांच्या लिंक्स-
आपल्या पैकी सर्वांनी James Cmeroonचा "अवतार" हा चित्रपट पहिला असेलच! पान्डोरा ग्रहावर असणाऱ्या नैसर्गिक घनदाट जंगलात लपलेल्या खनिजांच्या शोधात पृथ्वीवासीय तिथे जावून भयानक संहार करतात . पण पृथ्वीवासीय सैन्यातील एक सैनिक जेक सुली पान्डोरा-वासियांच्या बाजूने उभा राहतो आणि पृथ्वीवासीयांच्या सैन्याला पराभूत करून पान्डोरा ग्रहावरील नैसर्गिक व्यवस्था कायम राखतो असे कथानक आहे .
त्या चित्रपटात जेक सुली च्या तोंडी एक संवाद आहे "there was green everywhere on Earth,but these earth people have killed their mother.and now they want to kill your mother too!"
प्रकाशचित्र सौजन्य:- आंतरजाल
देशभरात ' वाघ वाचवा ' मोहीम जोरात असतानाच गेल्या बारा वर्षांत सुमारे साडेचारशे वाघ वेगवेगळ्या कारणांमुळे मृत्यूमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे . त्यातील बहुतांश वाघ शिकारीमुळे मरण पावल्याची माहिती पर्यावरण व वन मंत्रालयाने दिली आहे . वाघ हा डौलदार, शक्तिमान सुंदर प्राणी आपल्या देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून जाहीर केला; परंतु हाचा वाघ आज आपल्या अस्तित्वासाठी सरकारकडून आणि लोकांकडून स्वतःच्या जीविताच्या रक्षणाची प्रतीक्षा करीत आहे.