कालच मुंबईच्या महानगरपालिका आयुक्तांनी मुंबईला पाणी पुरवठा करणार्या तलावांमध्ये फक्त ४० दिवस पुरेल इतकेच पाणी शिल्लक आहे यामुळे मुंबईत आता पाणी कपात करण्याची वेळ आली आहे असे सांगीतले.
मुंबईच्या नगरसेवकांना आणि लोकसेवकांना आता मिटींग घेऊन पाणी कपातीसाठीचा प्रस्ताव स्विकारावा असे समजवावे लागेल अशी ही घोषणा होती.
मुंबईच काय पण पुण्यात आणि सर्वच शहरात आणि खेड्यात आता जर पाऊस पडला नाही तर काय कल्पनेने सर्वांच्याच तोडचे पाणी पळते.
गणेशचतुर्थी दिवशी प्रतिष्ठापित केलेल्या मुर्तीचे ठरलेल्या दिवशी समुद्रात/ नदीत/ तळ्यात विसर्जन करणे गरजेचे असते का?
समजा धातुच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली आणि तिचे घरीच प्रतिकात्मक विसर्जन केले तर नाही चालत का? तिच मुर्ती पुढल्या वर्षि प्रतिष्ठापित करु शकतो का?
एकदा का सह्याद्री ट्रेकिंगची चटक लागली, की भलेभले गंडतात. मग दरवेळी मोठ्ठा ट्रेक अगदीच शक्य नसला, तरी 'दुधाची तहान दुधानेच भागवण्या'साठी (म्हणजे ट्रेकिंगचा निखळ आनंद देणारी) जवळची अल्पपरिचित ठिकाणं शोधायची. कुठल्याश्या त्रोटक १-२ ओळींच्या संदर्भावर आडवाटा पकडायच्या. तिथे गेल्यावर या अनवट जागा खरंच सापडतील का, असं चक्र डोक्यात चालू असतं. सुदैवानं सह्याद्रीत अश्या ठिकाणांचं रत्नभांडार आहे.
'उकसण आणि पाल लेणी' धुंडाळताना...
.अजितदादा
पवाराना चितळे
समितीने क्लिनचिट
दिली तरीही
मिडियावाले
दादा दोशी आहेत
अशा काँमेंटस करत
होते चितळे समातीने
दोशी धरले असते
तर किती गहजब
माजवला असता
याची कल्पना
करवत नाही.
हेच मिडियावाले
आक्षरधाम केसमध्ये
निरपराध मुस्लिमाना
विनाकारण अटक
केल्याबद्दल पंतप्रधान
पदाची मोदीनी शपथ
घेतली त्याच दिवशी
त्यावेळचे
ग्रहमंत्री मोदीवर
सुप्रिम कोर्ट
ताशेरे मारत होते
दादाना क्लिन दिली
तरीही ते दोशी
आहेत असे दाखवायचे
आणि त्यापेक्षा
कितितरी महत्वाच्या
सर्वोच्च्य न्यायालयाने
मोदीना दोशी धरले
असतानाही सर्वच
चँनलनी ती बातमी
पुर्णपने बेदखल
करायची हे सहजा
सहजी घडले आहे
प्रतिमा-प्रचीती
नितीन दादरावाला
लोकवाङ्मय गृह
छायाचित्रकारांवर लिहिले गेलेले पुस्तक वाचताना तुमच्या मनात काय अपेक्षा असतात? असाव्यात?
- ग्रंथ परिचय –
विज्ञान अणि चमत्कार
इजीप्तबरोबरच उत्तर आफ्रिकेतले इतर प्रदेश लिबिया, मोरोक्को, अल्जिरीया आणि ट्युनिशिया हे ही नावाला ऑटोमन साम्राज्याचे भाग होते, परंतु या प्रांतात इथल्या अधिकाऱ्यांचे, मनसबदारांचेच शासन होते. युरोपशी भौगोलिक आणि आर्थिक संलग्नता या प्रांतांची होती आणि त्याचेच रुपांतर नंतर युरोपीय वसाहतवादी देशांनी या प्रांतांना जोडून घेण्यात किंवा आक्रमण करून काबीज करण्यात झाले. वसाहतवादाचा यांचा अनुभव आणि नंतरचे राष्ट्रीय उठाव यातही बरेचसे साधर्म्य आहे. मोरोक्को पासून सुरुवात करूयात. मोरोक्को हा अटलांटिक आणि भूमध्य समुद्रकिनार्यांवर वसलेला बराचसा डोंगराळ आणि वाळवांटी प्रदेश.
मुक्तांगण म्हणजे एखाद्या महासागरासारखे आहे. तेथील प्रत्येक माणुस, मग तो रुग्णमित्र असो कि कार्यकर्ता, प्रत्येकाकडे अनुभवाचा प्रचंड साठा असतो. व्यसन ही गोष्ट्च इतकी गुंतागुंतीची असते की ती अनेक दृष्टीकोणातुन पाहता येते. स्वतः व्यसन करणार्याचा एक दृष्टीकोण असतो. बायकोचा वेगळा, आई वडिलांचा वेगळा, उपचारकाचा वेगळा. माणसाला व्यसनापासुन मागे खेचणारे मित्र वेगळे, त्याकडे नेणारे मित्र वेगळे. स्वतःहुन मुक्तांगणला येणारे वेगळे आणि मुक्तांगणला येऊनसुद्धा कशाला आपण येथे आलो हे माहित नसणारे वेगळे.