आजकाल काय चालल आहे तेच कळत नाहीए . काय तर म्हणे परांजपे सर need your help . छे मलापण वाटल करावी मदत पण मदत म्हणजे काय त्यांना आज अर्जंट काही माहिती हवी आहे आणि ते फक्त त्यांना जाऊन एक्सप्लेन करायच नव्हत तर ती डॉक्यूमेंट त्यांच्या ऑफिसमध्ये मलाच घेऊन जायची होती . छे आता एवढचं बाकी राहील होत . तरीही गेलो तर तिकडे वेगळाच प्रकार , माझ्याकडून डॉक्यूमेंट घेऊन मला चक्क ऑफिसच्या बाहेर थांबायला सांगण्यात आल व जाऊ नये अशी गळही घालण्यात आली . आता काय बोलाव हे समजत नव्हत .
सुरुवात माझ्यापासून करतो
माझ्या प्रेमविवाहात 3 अडथळे / अडचणी आहेत.
माझ्या डोक्यावर अक्षता पडाव्यात असे वाटत असेल तर थोडीफार माहिती आणि जाणकारांचा सल्ला हवाय.
*1) जात*
प्रश्न - धर्मांतराप्रमाणे जात बदलता येते का?
मी ज्या जातीत जन्म घेतला आहे त्या जातीला शोभेसा असा कोणताही गुण माझ्या अंगात नाही. शोभेसा म्हणजे आमच्या जातीतील लोकांना आपल्या ज्या गुणांचा अभिमान आहे ते माझ्यात नाहीत.
तसेच आमच्या जातीतील दुर्गुण म्हणजे जे ईतर जातीतल्या लोकांना आमच्या जातीतील लोकांमध्ये दिसतात त्यापैकीही एकही नाही.
त्यामुळे मला आजवर माझ्या जातीचा ना अभिमान वाटत होता ना लाज वाटत होती.
" Hi friend how r u ? " - राधिका
" I m fine n hows u ? " - मी
" काय बोलू fine म्हणू की खर सांगू ? " - राधिका
" खरच सांग . " - मी
" तुमच्या बद्दल अस कस होऊ शकत ? "
" इथे physical strength कमी असण्यापेक्षा mental weakness मुळेच हा त्रास सहन करावा लागतो . "
" अरे brother sorry तुला आमच्यामुळे फार थांबाव लागल ." मघाचा बिल्डर अँड फ्रेन्डस् आले होते .
" अरे हे लोक्स कुठेपन पुस्तक ठेवतात त्यामुळ तुला त्रास, sorry हा भाई ." झालेल्या त्रासामुळ आणि त्याच्या थोड्याफार ताणाने त्याची original language परत आली होती .
माणसाच्या मनाचही अस असत ना कधी कोणता विचार येईल आणि काय मानसिक स्थिती होईल सांगता येत नाही . तसच झाल होत आता . साधी दाढी करायची त्यातही दोन तीनदा कापून घेतल होत आता अशा परिस्थितीत मी न डगमगता मिशांकडे मोर्चा वळवला .
कुणाला बस लागते , कुणाला गाडी लागते पण कोकणात कुणाला बोट लागत असेल अस वाटल नव्हत . असो असेल कोणीतरी माझ्यासारखा बाहेरचा . बाकी कोकणातून परतताना या अथांग सागरातून प्रवास करण्याची कवी कल्पना दूर होऊन मला वास्तवात आणण्याच काम केल होत त्या बोट लागलेल्याने . बाकी पुर्वी लोक घोड्यावरून प्रवास करायचे त्यांच काय ? त्यांनाही .... असो.
मराठी असे आमुची मायबोली .
मराठी भाषा दिन पार पडला! एका दिवसाचे जे असंख्य समर्पित दिवस साजरे (?) करण्याचे प्रस्थ , फॅशन सध्या आहे त्यात हा ही एक दिवस!
ह्या वर्षीच्या म भा दिनाच्या संयोजक मंडळात काम करताना ( माझा सहभाग त्यातही किडूक मिडूकच होता) वारंवार काही तरी बोचत होतं. एका दिवसा च्या ऐवजी चार दिवस उपक्रम ठेवले , तरी कार्यक्रम संपल्यावर मराठी भाषा दिन संपला . समारोप!
मदर्स डे ला आईला 'विश' करण्यासारखच झाल .
माधव ज्युलियन यांच्या कवितेत म्हटलय तस,
हिच्या लक्तरांची असे लाज आम्हा
नका फक्त पाहू हिच्या लक्तरां,
मित्रहो एखाद्या अवार्ड विनिंग "टीअर जर्कर" (जर्कर ला मराठीत काय म्हणतात? काढ्या की ओढ्या? असो) चित्रपटा प्रमाणे परदेशीभूमी वर घडलेली ही ओरिजिनल सुरस कथा अर्थातच भारतात सुरु होत नाही हे मान्य.
मात्र ज्याने ज्याने ती ऐकली त्याला त्याला ती नुकतीच कुठे तरी पहिली आहे आहे असे का वाटावे? इतकी का ती युनिव्हर्सल आहे? हेच का माझ्या लेखनाचे यश?
"तुमची ही कथा एखाद्या कट्यारीने काळजात घुसावे तशी घुसते" हा जगभरच्या काही प्रेमळ वाचकांचा अभिप्राय वाचून माझ्यातल्या ओरिजिनलच काय पण कुठल्याही लेखकाला आश्चर्य वाटेल.
तर रसिकहो ती कथा अशी:
तुम्हाला सांगतो इंजिनीरिंगच्या दिवसात माझा मित्र बबन हा फारच इन्टरेस्टिंग माणूस होता. "हमसे दिलचस्प कभी सच्चे नहीं होते है अच्छे लगते है मगर अच्छे नहीं होते है…" ही जावेद अख्तरची मी तोंडपाठ केलेली कविता बबन मला भेटला की हमखास म्हणायला लावायचा. ती म्हणे त्याला कुठे तरी आत भिडायची. खर म्हणजे बबन्या देखील अजिबात सच्चा वगैरे नव्हता किंबहुना चतुर लबाड होता. सगळयांना सुबक शेंड्या लावणारा बबन मला मात्र कधी मधी चहा पाजायचा.