संस्कृत ही जवळजवळ सर्वच भारतीय भाषांची (लिप्या म्हणत नाही) जननी आहे. तस्मात, पुढील चर्चेच्या अनुषंगाने संस्कृत ही भाषा प्रमाण मानून चालण्यास कोणाचीच हरकत नसावी. (उर्दू ही भारतीय भाषा मानत नाही आणि लिपी तर खचितच नाही - ठाम मत!)
हिंदीभाषिकांसोबतच्या दीर्घ सहवासात जाणवलेली आणि आढळलेली काही निरीक्षणे, त्यांना समजावण्याच्या अथक आणि निष्फळ प्रयत्नांअंती येथे मांडत आहे. (हिंदीभाषिकांची मराठीप्रति माया पाहता मायबोलीवर कुणी हिंदीभाषिक प्रतिनिधी असेल असे वाटत नाही. त्यामुळे पक्षपाती उहापोह घडेल अशी भीती वाटते.)
प्रेम हा एक असा विषय आहे, जो चॉकलेट सारखा आहे. कितीही वेळा खाल्लं तरी आपल पोटहि भरत नाही आणि त्या चॉकलेटचा गोडवाहि कमी होत नाही. मितवा हा हि एक असाच चित्रपट. प्रेमात भिजलेला. शिवम सारंग एक मोठ्ठा बिझनेसमन. पण अय्याश, बिघडलेला. जगातल्या सगळ्या मुली आपल्याला पाहिल्यावर आपल्यावर फिदा होतील, असा त्याच्या ओव्हर कॉन्फीडन्स. पण एक मुलगी त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष करते, आणि तिथे तोच तिच्या प्रेमात पडतो. प्रेम, लग्न, कमीटमेंट यावर त्याचा विश्वासचं नाही. पण प्रेम त्याला कस बदलत, त्याच जीवन कसं बदलत हेच त्यालासुद्धा कळत नाही. आणि त्यावरच हा चित्रपट आहे.
निशाला सायकलच भारी वेड . लहानपणी तिची तीन
चाकांची सायकल घेऊन ती फार दूर पर्यत जात
होती .इकडे मंजूचा जीव मात्र टांगणीला लागत असे व
तिला नेहमी वाटे कि कुठून
दुर्बुद्धी झाली आणि हिला सायकल घेऊन दिली .
थोडी मोठी झाल्यानंतर तिला दोन चाकी सायकल
दिली .त्यानंतर तर तिला सीमाच
उरल्या नव्हत्या .ती लांब लांब सायकल घेऊन जात
असे.आणि हो महत्त्वाच इतकी सायकल चालवूनही तिच
सायकलवरून पडन काही थांबत नव्हतं .सायकल
खाली आणि त्यावर
निशा अशापेक्षा निशा खाली आणि सायकल तिच्या अंगावर
पडलेली किंवा सायकल
आणि निशा दोघीही एकमेकींशेजारी पडलेल्या असच जास्त
व्हायचं .तिला लागायचं फार नाही पण आज जरा जास्तच
सहल
निशा जसजशी पुढच्या वर्गात जात
होती तसा मंजूचा अभ्यासही वाढत चालला. कारण
तिला काही शिकवण किंवा तिचा अभ्यास घेणं फारसं
सोपं नहूतं .आधी मंजूला बरीच मेहनत करावी लागत
होती .अभ्यास करावा लागत होता .पण ती पूर्ण
क्षमतेनुसार प्रयत्न करायची .तिला अनेक
वेळा असही वाटून गेलं कि आपण जर इतका अभ्यास
स्वतः शाळेत असताना केला असता तर आपण
बोर्डात नंबर काढला असता .
अस तर सुखी जीवन चालल होत
त्यांच .निशाला सायकल
चालवायची भारी हौस .सुरभि निशाची फार
गट्टी होती .सुरभि ही शेजारीच राहत होती .त्यामुळं
त्या दोघींच चांगलं जमत
होतं .तिच्या इतरही मैत्रीणी असल्या तरी सुरभि सोबत
....त्याच काय झालं हा प्रश्न
तुम्हाला पडला असेल . त्याच तुम्हाला उत्तर
नक्की मिळेल . पण आता कथा दुस-या ठिकाणी दुस-
या पात्रांसोबत पुढे जाते आहे . पुढे त्याच काय झाल
याचही उत्तर मिळेल . तोपर्यंत वाचकांनी धीर धरावा .
कथा.... भाग ३
खरी सुरुवात
मंजू आणि सुयश एक सुखी जोडप होत. त्यांचा संसार सुखा समाधानान चालला होता . त्यांच्या संसारात
सुखाची आणखी भर पडली . त्यांच्या संसार वेलीवर एक
नवी कळी उमलली होती . तिला पाहून दोघांनाही आभाळ
ठेंगण झालं होतं . तिचा जन्म रात्री झाला होता म्हणून तिचं
हा देहाचा सुर्य कलू दे..
आयुष्याची सांज ढळू दे..!!
इतके प्रेमळ बनव मला की ..
मी मेल्यावर दुःख रडू दे...!!
हळहळणार्या तुळशीलाही..
मुसमुसते अंगण समजू दे ..!!
काच मनाची कणखर व्हावी..
ओरखडेही 'नरम' पडू दे..!!
हट्ट मुलाचे पुरवत असता...
'माझे बाबा' परत कळू दे..!!
दे सुख नावाचे तणनाशक ..
बहर मिळू दे दुःख जळू दे..!!
-गणेश शिंदे..!!
नमस्कार मंडळी.
सर्वांना नेहमीच्या वापरातल्या आरत्या, श्लोक, आणि मंत्र सहज आणि सोप्प व्हाव म्हणून मी आणि माझ्या साथीदारांनी "आरती संग्रह (मराठी)" नावाचे अॅन्ड्रॉईड अॅप तय्यार केले आहे. हे अॅप वापरण्यासाठी एकदम सोप्पे, आकर्षक, आणि सुटसुटीत असे आहे किंबहुना तसा बनवण्याच्या प्रयत्न केला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे अॅप निशुल्क वापरण्यासाठी उपलब्ध आहे.
नमस्कार !
हे पत्र आपल्याला पाठवण्याचे कारण, आजवर या न त्या कारणाने आपला डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘लोक बिरादरी प्रकल्प- हेमलकसा, ता. भामरागड, जि. गडचिरोलीशी’ आपला संबंध आला असावा. आपण कदाचित प्रकल्पाला भेट अथवा देणगी दिली असेल, सौ. साधनाताई आमटे, डॉ. प्रकाश आमटे किंवा श्री. विलास मनोहर यांचे एखादे पुस्तक निश्चितच आपल्या वाचनात आले असेल. तसे नसतानाही आपल्याला अनवधानाने हे पत्र मिळाल्यास दिलगिरी व्यक्त करून या पत्रामागचे प्रयोजन स्पष्ट करते.
बर्लिन महोत्सवात 'किल्ला' सर, ३७ वर्षांत प्रथमच मराठी सिनेमाची बाजी..
http://maharashtratimes.indiatimes.com/cine-news/killa-marathi-movie/mov...
---------------------------------------------------------------------------
Marathi film Killa wins Crystal Bear at Berlinale
Marathi-language film Killa directed by Avinash Arun won the Crystal Bear for the Best Film awarded by the Children’s Jury in Generation Kplus section at the 64th Berlin International Film Festival. The section caters to children and young audiences at the festival.