"बांड हाय का घरात?" ओटीवर बसता बसता धुमाळणीने गोपीच्या आईला विचारले.
बाळा धुमाळाची बायको आणि मुलगी मालती दोघी दुपार्च्यालाच गोपीच्या घरी आल्या होत्या.
"जेवायला बसलाय." गोपीची आई.
अख्खी बंडलवाडी गोपीला 'बांड' म्हणून ओळखत होती. त्याला कारणही तसंच होतं..
तो घरात आला...
पडके खांदे, उदास चेहरा...
आता थोड्याच वेळापूर्वी कार्यकर्त्यांबरोबर केलेल्या आवेशपूर्ण मसलती,
उद्या तडकाफडकी काही अधिकार्यांना भेटण्यासाठी आखलेल्या मिटिंग्ज,
तिथे बोलण्यासाठी वेगळे काढलेले मुद्दे-
"आज दिल्लीसारखी- मुंबई! उद्या मुंबई सारखा प्रत्येक गाव- देशाच्या लेकी-बाळी असुरक्षित."
मुंबईतल्या ताज्या घटनेवर वृत्तपत्रात देण्यासाठी तयार केलेला मसूदा
हे सगळं मागे पडलं एकाएकी अन् भरून उरली एक पोकळी..
.....आपण झोडत असलेली सुरक्षिततेवरची भाषणे आणि प्रत्यक्षातली सुरक्षा व्यवस्था ह्यांतील तफावत, घर जवळ येताच प्रकर्षाने त्याला जाणवली...
पदोपदी हतबलता,
असहाय्यता....
१) ही स्पर्धा नाही, उपक्रम आहे. वयोगट - ६ ते १५
२) उपक्रमात आपल्या पालकांच्या आय डी नेच भाग घ्यायचा आहे.
३) हा उपक्रम फक्त मायबोलीकरांच्या मुलामुलींकरता आहे.
४) पत्र मुलांच्याच हस्ताक्षरात असावे.ते पत्र पालकांनी scan करून किंवा फोटो काढून sanyojak@maayboli.com या इ-मेल आयडी वर पाठवायचं आहे.
५) पत्र मराठी भाषेतच लिहिलेले हवे. पालकांनी मुलांकडून पत्र गिरवून घेतले तरी चालेल.
६) पालकांनी मुलांना मार्गदर्शन करावे पण मुख्य विचार व शब्द मुलांचेच असावेत.
तो एक नवतरुण.
नवनवीन विचारांनी भारावलेला.
नुकतेच शिक्षण आटोपून, परत आपल्या माणसात आलेला.
प्रत्येक गोष्ट तार्कीकतेच्या कसोटीवर घासून पहायची सवयच लागलेला.
आपल्यातील अनेक गोष्टीत सुधारणा करायला भरपूर वाव असला तरी आपलीच माणसे आहेत, समजून घेतीलच आपल्याला, अशी त्याची खात्री होती.
चांगल्या कामाची सुरुवात नेहेमी देवापासून करावी म्हणतात. त्यानेही केली. तो विचारी, कशावरून नारळातील पाणी ही देवाची करणी? कधी उठतो-निजतो देव? का करायची काकड-आरती, शेजारती? कोण ठरवतो त्याने किती झोपावे?
तो म्हणे, माणसाने नेहेमी कशावरून? कधी? का? किती? कुठे? केव्हा? कोण? अशी ‘क’ची बाराखडीच विचारावी?
" कल्पना सर्व्हीसमध्ये आपलं स्वागत आहे सर, मी आपली काय सेवा करू शकतो ? "
" माझी सेवा नका करू हो, तुम्ही समाजसेवक नाही आहात, माझ्या तक्रारीचं काय झालं ? "
" कोणती तक्रार सर ? "
" मी गेले तीन दिवस फोन करून सांगतोय माझ्या नेटसेटरचा स्पिड कमी झालाय म्हणून"
" सर कृपया आपण शेवटचा रिचार्ज कधी केला हे सांगू शकाल का ? "
" ही तुमच्या नेटवर्क बद्दलची खात्री आहे की माझ्या जिवनरेषेबद्दल संशय ? "
" मी समजलो नाही सर"
" नाही, शेवटचा रिचार्ज असं विचारताय म्हणून म्हंटलं "
" त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो सर, पण मला पुन्हा एकदा आपला प्रॉब्लेम सांगू शकाल का ? "
गोष्ट तिची आणि त्याची.. तशी सरळ साधी
कॉलेजच्या वाटेवर सुरु होणारी.. आणि वाटेतल्या बकुळीच्या झाडाजवळून जाताना क्षणभर थबकणारी
ओंजळभरुन फ़ुलं वेचून त्याचा सुगंध तिने भरुन घ्यावा आणि त्याने तो सोहळा लांबुनच हळूच टिपावा हे ही नेहमीचच
मग बराच वेळ तो गंध पाठलाग करायचा तिचाही आणि त्याचाही अगदी समांतर रस्ते आपापली वळणं घेत दिसेनासे होई पर्यंत
बरच काही बदललं, तरी इतक्या वर्षांनंतरही तिचं बकुळ वेड मात्र तसच राहिलं
"बकुळच का आवडते तुला? स्वप्नांना..नात्यांना आणि स्वत:लाही फ़ुलू द्यायच्या वयाच्या लेकीने जेव्हा हे विचारलं तेव्हा,
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-४)
एक साधा बलात्कार तर झाला तुझ्यावर! असं काय बिघडलं मोठं?
ते वडीलच असतीलही तुझे! किंवा काका, मामा कोणीही! किंवा अनेकांनी एकाचवेळी तुला ओरबाडले असेल. निव्वळ समोर संधी उपलब्ध झाली म्हणून!
इतकं अगदी आयुष्याला भलतंच वळण लागल्यासारखं कशाला वागायचं? इतकी निराशा कशासाठी? इतकी भीती कसली? अगदी आत्महत्या वगैरे करावीशी वाटणं कशासाठी?
वेदना काय, आज आहेत उद्या नाहीत. मनावरचा परिणाम काय, हळूहळू कमीकमी होऊसुद्धा शकेल. नाही कमी झाला तरी काय, जगता येईलच की मन मारून?
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-३)
नाट्योपचार (ड्रामा थेरपी)
तीस पस्तीस वर्षे वैद्यकिय महाविद्यालयात शिकवलं. औरंगाबदला आणि नांदेडला. विद्यार्थी म्हणजे शिक्षकाच्या भावजीवनातला महत्वाचा घटक. विद्यार्थी आठवतात ते त्यांच्या हुषारीनं, त्यांच्या अंगी असलेल्या काही गुणांमुळे. अशीच एक आठवण....