रात्री अन्विका व रुकसार नेहमी प्रमाणे तयार झाल्या .अम्मा व तिचे दलाल त्यांच्या कामात मग्न होते .आज काय होणार आहे या गोष्टी पासून ते अनभिज्ञ होते .ठरल्या प्रमाणे अनिकेत व जवळ -जवळ शंभर पोलीसांचा साध्या वेषातील फौजफाटा घेऊन ,कोणाला संशय येऊ नये म्हणून ग्राहक बनून रात्री आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजे पर्यंत दाखल झाला होता . ते पूर्ण एरिआ मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पसरले होते . अनिकेत ठरल्या प्रमाणे अम्माच्या कोठ्यावर अन्विकाकडे गेला . रात्री दिड वाजण्याच्या सुमारास पोलीसांनी छापा मारला व सगळ्या मुलींना व ग्राहकांना ताब्यात घेतले . कोठ्यावर एकच गोंधळ उडाला .
अन्विका त्याच्यावर रागवत होती पण मनोमन ती सुखावली होती ;की कदाचित अनिकेत आपली या नरकातून करेल.
( आता पुढे )
अनिकेत अन्विकाला भेटायला कोठ्यावर आला होता .त्याच्या जवळ आज कसली तरी पिशवी होती .तो अन्विकाला बोलायचं थांबवून तो बोलू लागला.
अनिकेत , “ शू sss ऐक ही घे पिशवी यात एक बुरखा आहे .उद्या तुमच्या कोठ्यावर रेड पडली की मी तुला येथून घेऊन
जाईन आणि रेडच्या धावपळीत आपल्याकडे कोणाचे लक्ष पण नाही जाणार आणि हो पोलीस
इथल्या सगळ्या मुलींना सोडवणार आहे .”
अन्विका , “ काय ? खरं बोलतोयस तू ”
त्याग भाग ६
अनिकेतची नजर भिरभिरत होती . आता त्याने प्रत्येक घरात जावून पाहायचं ठरवलं व तो एका बिल्डिंग मध्ये गेला.तिथे उभ्या असलेल्या एका दलालाने अनिकेतला अडवले व त्याला गिऱ्हाईक समजून वरच्या मजल्यावर घेवून गेला तिथे एक वयाची पन्नाशी पार केलेली बाई बसली होती .तिने त्याचे हसून स्वागत केले. त्याला बळे-बळे स्वतः जवळ बसवून घेतले .
“ बोलो साहब कैसा माल चाहीए ,पुराना या नया ? हमारे पास दोनों हैं। बतावो बतावो शर्मावो मत ।
अनिकेतला काय बोलावे ते सुचेना .तो शांतच होता . मग ती बाईच म्हणाली
अन्विका गायब झाल्या पासून अनिकेतला ही अन्न गोड लागत नव्हते. तो त्याच्या परीने अन्विकाचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होता . त्याने अन्विकचा फोटो फेसबुकवर अपलोड केला होता आणि तिचा पत्ता सांगणार्याला किंवा तिला घेऊन येणार्याला 50000 चे बक्षीस ठेवले होते .
एक दिवस त्याला फेसबुकवर एक मेसेज आला तो अन्विका बद्दलचा होता . एका व्यक्तीने नाशिक मधून त्याला मेसेज केला होता. त्याने लिहिले होते की त्याने अन्विकाला रेड लाईट एरिआ मध्ये पाहीले होते . तिचा फोटो ही त्याने अनिकेतला पाठवला होता . ती जिथे होती ,तिथला पत्ता ही पाठवला होता.
बाबा , " हे बघ अनु बेटा तो मुलगा तुझ्या लायकीचा नाही तू त्याला विसर आणि आज पासून तू त्याला भेटायचं देखील नाही "
अन्विका काही ही उत्तर न देता ऑफिसला निघून गेली .
ऑफिस मध्ये गेल्यावर बॉस ने अन्विकाला बोलवून घेतले व अचानक तिच्या हातात ट्रॅव्हलच एक तिकीट दिल व सांगितले कि तिला दोन वाजता नाशिक ला जायचे आहे तेथे एक सेमिनार आहे
प्रवीण मित्रांन बरोबर फिरण्या शिवाय कोणतेही काम करत नव्हता.त्यातच त्याला दारूचे व्यसन लागले होते.प्रविणचे वडील आता रिटायर्ड झाले होते. व ते पेनशन वर घर भागवत होते. सुमेधा आणि प्रविणच्या लग्नाला आता एक वर्ष झाले होत. ह्या एका वर्षांत प्रविणची आई अल्पशा आजाराने मरण पावली. त्यामुळे प्रविण चांगलाच बिथरला होता.तो आईचा खूपच लाडका होता. एकुलता एक असल्याने आई त्याला खूपच जवलची होती.प्रविण आईच्या जाण्याचे दुख पचवू शकला नाही आणि व्यसनाच्या आधिकाधिक आहारी गेला. सुमेधा त्याला सावरण्यात असफल झाली होती.
सुकन्या पाचवीला असताना मध्यातच सहा माही नंतर एका मुलाचं शाळेत तिच्याच वर्गात ऍडमिशन होत. नवीन ऍडमिशन असल्यामुळे आणि तेही वर्षाच्या मधेच आल्यामुळे शिक्षक त्याच्यासाठी थोडे उजवेच होते. सर्वं वर्गाशी त्याची ओळख करून दिली, त्याच कौतुक केलं.
"तर हा आहे ओंकार पाटील खूप हुशार आहे वडलांची बदली मुंबईत झाली म्हणून तो गावावरून मुंबई ला आला,आणि आता आपल्या शाळेत आला आहे त्याला अभ्यासात मदत करा आणि त्याचे मित्र मैत्रिणी बना" अस खुद्द मुख्याध्यापक बाईंनी येऊन वर्गात सांगितलं.
" तिला काहीं सांगायचंय " या नाटकाचा टी वी वरचा प्रोमो पाहिलाय?
" यश, माझ्याशी बोलना," आपली तेजू म्हणते.
" असं बोल म्हंटल्यावर काय बोलणार, सुचायला हवं ना काहीतरी…" अस्ताद उत्तरतो.
" जोडीदाराशी काय बोलावं हे सुचायची गरज पडली, की समजावं संवाद संपत चाललाय.." तेजश्री म्हणते.
पहिलं प्रेम
तुझा निष्पाप चेहरा
ते खळखळून हसणं
अघोरी वाटतं मनाला
क्षणभरही तुझं नसनं
कळतं का तुला
चोरून का मी बघतो?
आठवणीत रोज तूझ्या
तारे मोजीत का निजतो?
कधी कधी मी तुला
उगीच टाळतो
न भेटण्याची शपथ
प्रत्येक वेळी मीच का मोडतो?
एकदा तरी विचार मला
काय आपलं नातं?
टोकावरचे दोन ध्रुव
मग तुझं माझंच का जुळतं
नातं नसून तुझ्याशी
का मी असा वागतो?
कारण तुझ्यात कुठे तरी
मी मलाच शोधतो ***
गजानन बाठे..