ते दोघं रेल्वे स्टेशनवर गेले.तिकीट खिडकीत जाऊन अनिकेतने पहिल्यांदा पुण्याला जाणारी गाडी आहे का गेली याची चौकशी केली. त्याला समजले की पुण्याला जाणारी गाडी पाचच मिनिटात प्लॅट फॉर्म नंबर एक वर येणार आहे. अनिकेत प्लॅट फॉर्मवर धावतच सुटला .त्याची नजर अन्विकाला शोधत होती .त्याला एका बाकावर अन्विका बसलेली दिसली .तीच लक्ष अनिकेतकडे नव्हतं .अनिकेत तिच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला आणि तिच्या एक कानाखाली लावली .अन्विका जोरात बसलेल्या तडाख्याने एकदम भानावर आली तर समोर अनिकेत आणि मागे रुकसार धापा टाकत असलेली तिला दिसली .अनिकेत कडे न पाहता ती रुकसार कडे पाहत रागाने म्हणाली,
रात्री अन्विका व रुकसार नेहमी प्रमाणे तयार झाल्या .अम्मा व तिचे दलाल त्यांच्या कामात मग्न होते .आज काय होणार आहे या गोष्टी पासून ते अनभिज्ञ होते .ठरल्या प्रमाणे अनिकेत व जवळ -जवळ शंभर पोलीसांचा साध्या वेषातील फौजफाटा घेऊन ,कोणाला संशय येऊ नये म्हणून ग्राहक बनून रात्री आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजे पर्यंत दाखल झाला होता . ते पूर्ण एरिआ मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पसरले होते . अनिकेत ठरल्या प्रमाणे अम्माच्या कोठ्यावर अन्विकाकडे गेला . रात्री दिड वाजण्याच्या सुमारास पोलीसांनी छापा मारला व सगळ्या मुलींना व ग्राहकांना ताब्यात घेतले . कोठ्यावर एकच गोंधळ उडाला .
अन्विका त्याच्यावर रागवत होती पण मनोमन ती सुखावली होती ;की कदाचित अनिकेत आपली या नरकातून करेल.
( आता पुढे )
अनिकेत अन्विकाला भेटायला कोठ्यावर आला होता .त्याच्या जवळ आज कसली तरी पिशवी होती .तो अन्विकाला बोलायचं थांबवून तो बोलू लागला.
अनिकेत , “ शू sss ऐक ही घे पिशवी यात एक बुरखा आहे .उद्या तुमच्या कोठ्यावर रेड पडली की मी तुला येथून घेऊन
जाईन आणि रेडच्या धावपळीत आपल्याकडे कोणाचे लक्ष पण नाही जाणार आणि हो पोलीस
इथल्या सगळ्या मुलींना सोडवणार आहे .”
अन्विका , “ काय ? खरं बोलतोयस तू ”
त्याग भाग ६
अनिकेतची नजर भिरभिरत होती . आता त्याने प्रत्येक घरात जावून पाहायचं ठरवलं व तो एका बिल्डिंग मध्ये गेला.तिथे उभ्या असलेल्या एका दलालाने अनिकेतला अडवले व त्याला गिऱ्हाईक समजून वरच्या मजल्यावर घेवून गेला तिथे एक वयाची पन्नाशी पार केलेली बाई बसली होती .तिने त्याचे हसून स्वागत केले. त्याला बळे-बळे स्वतः जवळ बसवून घेतले .
“ बोलो साहब कैसा माल चाहीए ,पुराना या नया ? हमारे पास दोनों हैं। बतावो बतावो शर्मावो मत ।
अनिकेतला काय बोलावे ते सुचेना .तो शांतच होता . मग ती बाईच म्हणाली
निशा , उषा , आसिफा आणि जया चार बाल मैत्रिणींचा ग्रुप सगळ्या जवळ- जवळ पंचेचाळीशीच्या आसपास असतील . सगळ्या आपल्या आयुष्यात बऱ्यापैकी स्थिर झाल्या होत्या . सगळ्यांची मूल मोठी झालेली त्यातल्या काही तर चक्क आज्या सुध्दा झालेल्या . आता संसाराच्या जबाबदारीतून जरा मोकळ्या झाल्या होत्या .मग दर वर्षी ठरवून कुठ तरी फिरायला जात असत .या वेळेस ही असाच बेत ठरला होता .
अनिकेतची नजर भिरभिरत होती . आता त्याने प्रत्येक घरात जावून पाहायचं ठरवलं व तो एका बिल्डिंग मध्ये गेला.तिथे उभ्या असलेल्या एका दलालाने अनिकेतला अडवले व त्याला गिऱ्हाईक समजून वरच्या मजल्यावर घेवून गेला तिथे एक वयाची पन्नाशी पार केलेली बाई बसली होती .तिने त्याचे हसून स्वागत केले. त्याला बळे-बळे स्वतः जवळ बसवून घेतले .
“ बोलो साहब कैसा माल चाहीए ,पुराना या नया ? हमारे पास दोनों हैं। बतावो बतावो शर्मावो मत ।
अनिकेतला काय बोलावे ते सुचेना .तो शांतच होता . मग ती बाईच म्हणाली
बाबा , " हे बघ अनु बेटा तो मुलगा तुझ्या लायकीचा नाही तू त्याला विसर आणि आज पासून तू त्याला भेटायचं देखील नाही "
अन्विका काही ही उत्तर न देता ऑफिसला निघून गेली .
ऑफिस मध्ये गेल्यावर बॉस ने अन्विकाला बोलवून घेतले व अचानक तिच्या हातात ट्रॅव्हलच एक तिकीट दिल व सांगितले कि तिला दोन वाजता नाशिक ला जायचे आहे तेथे एक सेमिनार आहे
थांब थांब आता
घे जरा उसंत
किती बरशील अजून
नको पाहू अंत
तुझ्या अजून बरसण्याने
भरतेय आम्हा थंड
थांब थांब आता
घे जरा उसंत
किती बरशील
किती गर्जशील
बास कर आता
तुझा कहर
थांब थांब आता
घे जरा उसंत
नद्यांचा भरला उर
म्हणूनच अलता पूर
माणसांची तारांबळ
संसाराची वाताहत
थांब थांब आता
घे जरा उसंत
बस झाला तुझा राडा
पेलावेना संसार गाडा
पिकांचा झाला पार चूथडा
घरांचा झाला की रे ढिगारा
थांब थांब आता
घे जरा उसंत
दाखव जरा दया
लग्ना नंतर परतलेली मुलगी
का हो इतकी जड होते
आपलं घर समजून ती
घरी परत येते
सासरी झालेल्या जखमांनी
ती व्यथित होते
लग्ना नंतर परतलेली मुलगी
का हो इतकी जड होते
माहेरी आधार मिळेल
म्हणून ती आशा करते
आधार सोडा पण ती
सहानुभूती ला ही पारखी होते
लग्ना नंतर परतलेली मुलगी
का हो इतकी जड होते
बाप नीट बोलत नाही
आई तर दुसरी सासू होते
भाऊ तर विचारात ही नाही
बहिणी साठी गौण होते
लग्ना नंतर परतलेली मुलगी
का हो इतकी जड होते
ज्यांची सेवा करण्यात ती