सदर कथानकाचा लेखक पुरुष आहे, असं मी ऐकलं. त्यामुळे त्यानं त्याच्या डोक्यातनं मला जन्माला घातलं, याचं मला बिलकुल आश्चर्य वाटत नाही. पुरुष लेखकांना स्त्रियांच्या अनुषंगानं लिहिण्याची दांडगी हौस असते. त्यांना आपल्या स्री पात्रांच्या माध्यमातून स्रीजातीचं रहस्य बिहस्य जाणून घ्यायचं असतं म्हणे.
तर बारकी बारकी माणसं असतात. हातावरचं पोट असतं. आणि ते काही गप्प बसू देत नाही.. मग कुठंतरी वडापावची गाडी लावा.. कुठं गारेगार, बॉम्बे मिठाई, भेळ विका..
पाणीपुरीची सायकल लावा.. आला दिवस पलीकडे
ढकलण्यासाठी जे काही करावं लागतं ते करा.. अर्थात तिथंही स्थानिक दादा वगैरे असतात समजा.. आणि सरकारी यंत्रणाही असतात.. नगरसेवक आमदार वगैरे असतात..
त्यांचेही स्वतःचे प्रॉब्लेम्स असतात.. जे अर्थातच आपल्या आकलनाच्या कक्षेपलीकडचे असतात. पण असतात.
म्हणजे समजा हरेक मोका साधून सिग्नलवर शुभेच्छा वगैरेंचे दीड दीड लाखांचे फ्लेक्स चमकवणे.
नमस्कार, मायबोली गणेशोत्सव संयोजकांनी यावर्षी अतिशय जिव्हाळ्याचा विषय दिला आहे त्याबद्दल सर्वात प्रथम संयोजकांचे आभार.
मी दहावीनंतर पदवीची पाच वर्ष, पदव्युत्तर डिप्लोमा चे एक वर्ष आणि पदव्युत्तर डिग्री ची दोन वर्ष अशी सुमारे आठ वर्ष वेगवेगळ्या महाविद्यालयांत गेले. तसेच त्याबरोबर परकीय भाषा शिक्षण आणि संगणक शिक्षण मी घेतलं त्यामुळे माझ्या गाठीला विविध मोरपंखी, रोमांचकारी आणि आनंददायक असे अनेक अनुभव आहेत.
गणेशोत्सव २०२२ मधील हस्तलेखनाच्या ह्या स्पर्धेमुळे बरीच देशभक्तीपर गीते/कविता वाचल्या गेल्या. त्यातीलच एक हस्तलिखित स्वरूपात आपणा सर्वांसमोर सादर करत आहे.

बर्याच दिवसांनी दोघींना मोकळा वेळ मिळाला होता. नाही म्हटले तरी काही वर्षे लोटली होती. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. अचानक एकीचे लक्ष तिकडे गेले. उरलेल्या पाण्यासोबत रघू वहात येत होता.
................
कॅरी: समद्या माबोकरांनं याला रोज सकाळी शेजारच्या घराकडं बगाया सांगितलंय, कवाकवा तर हातचं टमरल पडायची येळ येती, धोतर सुटल्यागत व्हतं, बायेरबाधा झाल्यागत- यकटक बगंत 'नजर लागी राजा तोरे बंगलेपर' पुटपुटत ऱ्हातं.
लकी अली आणि त्याचं
गोरी तेरी आंखे कहे.. रातभर सोई नहीं..
तर ह्या गाण्यातल्या दुःखी बेसहारा बिचाऱ्या
नटीला कुणीतरी आधार द्यायला पाहिजे, असं
एक लहानपणी वाटायचं..! कुणीतरी कशाला?
आपणच पुढे होऊन जबाबदारी घ्यायला काय
हरकत आहे, असंच वाटायचं..!