(हे लिखाण ललित लेखनात ठेवलं आहे. हरकत असेल तर कारणासहीत कळवा)
चांगलं वाचायचंय पण कोणतं? एक गोंधळ आणि त्यातून सुचलेले काही निकष
हा माझा होणारा नेहमीचा गोंधळ आहे. अगदीच अनोळखी व्यक्तींच्या शिफारशीवरून मी एखादे पुस्तक सहज वाचण्याचा निर्णय घेऊ शकत नाही. कारण त्या व्यक्तीची आवड काय आहे याचा मला गंध नसतो. या गोंधळाला मीच जबाबदार आहे कि प्रत्येकाच्या मनात असा गोंधळ असतो हा प्रश्न पडतो. त्यातून लिहावंसं वाटलं.
खूप वर्षे झाली या गोष्टीला!
मी त्या वेळी कॉलेजला होतो. तरणावांड असल्याने सर्वांची नजर माझ्यावर असायची. मला त्याची काही खबरबात नसे. मी आपल्या धुन मधे असायचो. मुली त्या वेळी साडी नेसून कॉलेजला यायच्या. एक वेणी घालून शेपटा पाठीवर झुलवत फिरायच्या. त्यांच्या मागे मुलं लागायची. पण जपूनच.
ही एक साधी सरळ Erotica लिहिण्याचा प्रयत्न आहे.
18 वर्षाखालील लोक आणि दोन व्यक्ती मधील लैंगिक संबंधांचे explicit वर्णनाने , शिव्या आणि रफ भाषेच्या वापराने जे ऑफेंड होऊ शकतात त्यांनी इथेच मागे फिरावे.
ही एक साधी सरळ Erotica लिहिण्याचा प्रयत्न आहे.
18 वर्षाखालील लोक आणि दोन व्यक्ती मधील लैंगिक संबंधांचे explicit वर्णनाने , शिव्या आणि रफ भाषेच्या वापराने जे ऑफेंड होऊ शकतात त्यांनी इथेच मागे फिरावे.
पुण्यातील एका वस्तीत 'रखमा' नावाच्या एका स्त्रीचा हातभट्टीचा (गावठी दारूचा) अड्डा होता. अंगावर जुनी साडी, दारूच्या वासाने भरलेले हात आणि चेहऱ्यावर कायम एक निर्विकार भाव... हीच रखमाची ओळख होती. पण यामागे एक मोठे रहस्य होते. रखमाने 'न्यूक्लिअर इंजिनिअरिंग'मध्ये डिप्लोमा केलेला होता. पण वशिलेबाजीमुळे आणि नशिबामुळे तिला कुठेच जॉब मिळाला नाही. शेवटी पोटापाण्यासाठी तिने पुण्यात हातभट्टी लावली होती.
आपल्याला मिळालेलं सर्वात मोठं स्वातंत्र्य म्हणजे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य; आणि सर्वात मोठी शिक्षा म्हणजे त्या निर्णयांचे परिणाम भोगणे.
खरं सांगू? माझ्या मते सर्वात कठीण काम कोणते असेल तर ते म्हणजे निर्णय घेणे. प्रत्येकाच्या आयुष्यात रोज काहीना काही निर्णय घ्यावेच लागतात. काही छोटे असोत वा काही मोठे. आपापल्या कुवती प्रमाणे आपण निर्णय घेतच असतो. निर्णय घेताना गोंधळून जाणे हा मनुष्याचा स्वाभाविक गुणधर्म आहे, पण तरीही आपण निर्णयापासून पळ काढू शकत नाही. तो काही ना काही घ्यावाच लागतो. कधीकधी निर्णय न घेणे हा पण एक प्रकारचा निर्णयच आहे.
✪ १३ योग केंद्रांमध्ये भेट आणि संवाद
✪ “निरामयचा" जानेवारीमध्ये पूर्ण झालेला सायकल यात्रा उपक्रम
✪ बंगलोर- उटी- ईशा आदि योगी- केरळ- कन्याकुमारी- रामेश्वरम- चेन्नै
✪ प्रचंड मोठे घाट, भितीदायक उतार आणि बेटावरचा प्रवास
✪ सुरूवातीला पुण्यातल्या चिन्मय विभूतीमध्ये भेट
✪ १८६१+ किलोमीटर अंतर आणि सायकलने दिलेली साथ
✪ निसर्ग- तीर्थयात्रा आणि अविश्वसनीय भारत
✪ सर्वांबद्दल कृतज्ञता आणि धन्यवादाची भावना
शेजारच्या बुद्धूरामने एक दिवस चक्क वाघ आणला.
त्याला सर्वांनी सांगितले की "रानटी जनावर आहे, महागात पडेल.
तर सर्वांना तो म्हणाला," शेर पाला है, खर्चा तो होगा ही"
महाग म्हणजे त्याने शब्दशः अर्थ घेतला.
एकूणच घरी वाघ आणणाऱ्या इसमाला सल्ला देणारे सुद्धा कमी नाहीत असेच तुम्हाला वाटेल. पण त्याच्या या हौसेने आमचा जीव धोक्यात आला होता ना!
मात्र काही दिवसातच शंका येऊ लागली.
म्हटलं "हुषाराम नक्की वाघच आहे ना? " बु ला मी हु म्हणतो.
तर म्हणाला "जलो मत. शेर पाला है"
खडकवाडीची वस्ती गावाच्या बाहेर नव्हती.
ती गावातच होती—पण जिथे रस्ता अचानक अरुंद होतो, तिथे, एका अदृश्य रेषेच्या पलीकडे.
इथे सकाळ कोंबड्याच्या आरवण्याने सुरू न होता रिकाम्या हंड्यांच्या आवाजाने होत असे. भांडी एकमेकांवर आपटल्यासारखा आवाज हा पाणी भरण्याचा नव्हे, तर दिवस सुरू झाल्याची खूण देणारा होता.
वस्तीकरता एक हौद आणि गावासाठी एक विहीर—अशी पिढ्यान्पिढ्यांची रचना होती. ती आता इतकी सवयीची झाली होती की कुणालाच ती प्रश्न वाटत नव्हती.