शासन(सरकार)

आता गरज पाचव्या स्तंभाची

Submitted by अभय आर्वीकर on 28 June, 2011 - 12:14

आता गरज पाचव्या स्तंभाची

भारत खरोखरच प्रजासत्ताक आहे का?

Submitted by dr.sunil_ahirrao on 10 June, 2011 - 02:55

मंगळवार, २५ जानेवारी २०११, २०:५० (+०५:३०) — dr.sunil_ahirrao

आपण दरवर्षीप्रमाणे १५ ऑगष्ट व २६ जानेवारीला भल्या पहाटे उठून आपापल्या कार्यालयांकडे राष्ट्रध्वजास वंदन करायला जातो.राष्ट्रभक्तीपर गीतांच्या सीडीज लावतो.आणि वातावरण अगदी देशभक्तीने भारून टाकतो.तास दोन तास टीव्हीवरील देशभक्तीपर कार्यक्रमांनी आपलं रक्त थोडा वेळ उसळतंही...नंतर हळूहळू सारं शांत होत जातं.का घडतं असं? काही सरकारी
महाभाग तर केवळ नाईलाजास्तव आणि सक्तीचे म्हणून ध्वजवंदनासाठी येतात; पूर्ण सुटी मिळत नाही म्हणून ते बिचारे
नाराज असतात.काही लोक थोडा टाईमपास करण्यासाठी येतात.काही विद्यार्थी हजेरी लावण्यासाठी येतात.काही थोडा

सांप्रदायिक और लक्षित हिंसा ( न्याय तक पहुंच और हानीपूर्ती) अधिनियम २०११

Submitted by जागोमोहनप्यारे on 9 June, 2011 - 02:31

सांप्रदायिक और लक्षित हिंसा ( न्याय तक पहुंच और हानीपूर्ती) अधिनियम २०११

हा नवीन कायदा येणार आहे. अल्पसंख्यांकावर कुणीही अगदी पोलिसानी दंगल करतानादेखील कारवाई केली तर त्याच्याविरोधात अल्पसंख्याकाना दाद मागण्यासाठी हा कायदा आहे.

अल्पसंख्यांकाविरोधात बहुसंख्याकांनी अन्याय केलेलाच आहे, असे समजून कारवाई होणार आणि संबंधित बहुसंख्याकाना आपले निर्दोषित्व सिद्ध करावे लागणार.

बहुसंख्याकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येणार.

याविरोधात मत नोंदवण्यासाठी शासनाने मुद्दामच १० जुन २०११ इतका कमी वेळ दिलेला आहे.

रामदेवबाबांचे आंदोलन चिरडून सरकारने काय साधले?

Submitted by dr.sunil_ahirrao on 6 June, 2011 - 00:17

काल रात्री १ वाजता अचानक पोलिसांनी बळाचा वापर करून रामदेवबाबांना अटक करून आंदोलन चिरडून काढले.यावेळी अश्रधुराचा आणि लाठीमाराचा वापर केला गेला.इतकेच नव्हे तर काही 'पोलिसांनी' आंदोलकांवर दगडफेक सुध्दा केल्याचे प्रसारमाध्यमांनी दाखवले.किरकोळ तांत्रिक कारणाचा आधार घेऊन पोलिसांनी हे आंदोलन मोडून काढले,हे कितपत समर्थनीय आहे? असे करून सरकारने काय साधले?

१)सरकारला हे आंदोलन महागात पडणार होते,म्हणून येनकेनप्रकारेण त्यांना बाबांना तेथून हटवायचे होते? असे करून सरकारने स्वतःची चिंता मिटवली?

अण्णांचा लढा आणि लोकशाही

Submitted by फारएण्ड on 16 April, 2011 - 14:51

अण्णांच्या या महिन्यात झालेल्या लढ्यावर खालील धाग्यांवर चर्चा झालेली आहे.
जन लोकपाल बिल आणि अण्णा हजारेंचे आंदोलन
की घेतले व्रत न हे अम्ही अंधतेने
दुसरे गांधी
अण्णा, सेवाग्रामला या...

ते उपोषण झाले. पण या लढ्यातील पुढच्या आव्हानांबद्दल इतर ठिकाणी बरेच वाचले. यात आता दोन गोष्टी आहेत:
१. या विधेयकातील त्रुटी काय आहेत आणि त्याला पर्याय काय आहेत

अण्णांच्या समर्थनार्थ बापूकुटीसमोर उपोषण

Submitted by अभय आर्वीकर on 7 April, 2011 - 09:47

अण्णांच्या समर्थनार्थ बापूकुटीसमोर उपोषण

समाजसेवक अण्णा हजारे यांच्या "भ्रष्टाचार मुक्ती अभियानाला" पाठींबा दर्शविण्यासाठी आणि "जनलोकपाल विधेयकाच्या" सक्रिय समर्थनार्थ वर्धा जिल्हा शेतकरी संघटनेच्यावतीने दि. ९ एप्रिलला सेवाग्राम (वर्धा) येथील महात्मा गांधींच्या वास्तवाने पावन झालेल्या पुण्यभुमीतील बापूकुटीसमोर एक दिवसाचे लाक्षणिक स्वरूपाचे सामुहिक उपोषण करण्याचे ठरले आहे. त्यापुढील आंदोलनाची दिशा एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेऊन तेथेच जाहिर केली जाईल.

-----------------------------------------------------------

जन लोकपाल बिल आणी अण्णा हजारेंचे आंदोलन

Submitted by चाणक्य. on 6 April, 2011 - 12:18

भ्रष्टाचाराच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी किंवा माहितीसाठी खालील लिंक पहा.

http://www.indiaagainstcorruption.org/

जन लोकपाल विधेयकावर आपल्या सुचना आपण या ब्लोगवर देउ शकता. अजुन काहि नंबर्/मेल मिळाले की इथे टाकतो!

http://www.indiaagainstcorruption.com/forum/showthread.php?t=11419&page=2

पंतप्रधानांना लिहिण्याचा मसुदा खालीलप्रमाणे. तो वरच्या साइटवरही मिळेल.

Mr. Chief Public Servant,
Manmohan Singh

We have suffered enough due to corruption. We are deeply hurt and disappointed with any lack of a real and meaningful solution from you and your government.

शब्दखुणा: 

अनुदिनी परिचय-३: प्रशासनाकडे वळून बघतांना

Submitted by नरेंद्र गोळे on 31 March, 2011 - 11:40

अनुदिनी: प्रशासनाकडे वळून बघतांना - Looking back at Governance
http://prashasakeeylekh.blogspot.com/

अनुदिनी लेखिकाः लीना मेहेंदळे

कृषिविद्यापीठांना अनुदान कशाला हवे?

Submitted by अभय आर्वीकर on 6 March, 2011 - 23:43

कृषिविद्यापीठांना अनुदान कशाला हवे?

निवडणुक व्यवस्थापन

Submitted by चंपक on 13 February, 2011 - 19:39

सन २०१२ मध्ये महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा अन पंचायत समित्यांच्या निवदणुका होत आहेत. वृत्तपत्रांतील बातम्यांवरुन अनेकांना याबद्दल कल्पना असेलच. आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील ७५ जि.प. गट अन १५० पं.स. गणांमध्ये मार्च २०१२ ला निवडणुका होणार आहेत. त्यासाठी पॅनेल उभा करण्याचा विचार आहे. या संबंधी ६ महिने अगोदर पासुन जिल्हा स्तरावर कार्यक्रम राबवायचा आहे.
खालील बाबींचा समावेश असेलः
१) निवडणुक लढवु इच्छिणार्‍या सुशिक्षित तरुणांची निवड करणे. (निवड प्रक्रिया कशी करावी? वृत्तपत्रांत जाहिरात देणे ई?)

प्रांत/गाव: 

Pages

Subscribe to RSS - शासन(सरकार)