ऊर्जा विभाग
दि. ८ नोव्हेंबर २००९ च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, २०१२ पर्यन्त महाराष्ट्र राज्य भारनियमन्मुक्त करण्याच्या योजनांना मंजुरी दिली आहे.
काही मुद्दे:-
दि. ८ नोव्हेंबर २००९ च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, २०१२ पर्यन्त महाराष्ट्र राज्य भारनियमन्मुक्त करण्याच्या योजनांना मंजुरी दिली आहे.
काही मुद्दे:-
बर्लिनची च्या भिंतीचा पाडाव अन त्या अनुशंगाने झालेल्या घटनांवर आधारीत अनेक चित्रपट / लघुपट गेल्या आठवड्यात ऑस्ट्रेलियन दुरचित्रवाणीवर दाखवले गेले.
बर्लिनची भिंत का बांधली गेली इथपासुन तर आज बर्लिनच्य भिंतीचे तुकडे जगभर कुठे विखुरलेले आहेत, अन कुठल्या संग्रहालयात आहेत कि बाजारात काय भावाने विकले जात आहेत्... ही सर्व माहिती छान सांगितली.
महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ अन त्यांच्या खात्यांची यादी :
http://maharashtra.gov.in/english/government/MinisterEng.pdf
संदर्भासाठी: महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ अन त्यांच्या खात्यांची यादी, मंत्र्यांची यादी, सचिवांची यादी, पत्रव्यवहाराचे पत्ते आदी सविस्तर माहिती, अन राज्याच्या कारभाराचे अनेक निर्णय खालील संकेतस्थळावर उपलब्ध असतात.
http://maharashtra.gov.in/
महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळाची खातेनिहाय ओळख...
सौजन्यः दैनिक प्रहार http://www.prahaar.in/prasangik/15131.html
अशोक चव्हाण, मुख्यमंत्री नगरविकास, सांस्कृतिक, गृहनिर्माण
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5170453.cms
सर्व सुविधांनी सुसज्ज वर्ग आणि अभ्यासासाठी पोषक वातावरण... इंटरेनट, आवश्यक असलेल्या सर्व पुस्तकांची उपलब्धता... र्व्हच्युअल क्लासरूमद्वारे देशभरातील तज्ज्ञांचे मिळणारे मार्गदर्शन... सूचना आणि तक्रारींसाठी ड्रॉप बॉक्स... आधुनिक जीम, अद्ययावत लेक्चर हॉल... जेवणापासून ते राहण्यापर्यंत उत्तम सोय... आणि हे सारे मोफत!
एक विचारप्रवर्तक लेख. भारताचे भाषा-धोरण, त्याविषयीच्या कायदेशीर तरतूदी इत्यादींची माहिती करून घेतल्यावर आपल्याला हे स्पष्ट होते की प्रत्येक राज्यात आपापल्या राज्यभाषेचे स्थान किती महत्त्वाचे, प्राधान्यतेचे आहे आणि म्हणूनच कुठल्याही राज्यात स्थानिक भाषेपेक्षा हिंदी किंवा इंग्रजीची कायद्याने बळजबरी का केली जाऊ शकत नाही. महाराष्ट्रात मात्र मराठीची सर्वत्र हेटाळणी व उपेक्षा होते कारण आपल्या हक्कांबद्दल आपण जागृत नाही. खालील दुव्यावरील लेख अवश्य वाचा.
दर निवडणुकीला हमखास चर्चा होते ती वेग्वेगळ्या मतदार संघातील कमी- अधिक मतदानाची! अन त्याहुन जास्त चर्चा होते ती एकुण कमी टक्केवरीची! हा टक्का वाढवायचा असेल तर मतदानाची वेळ एक दिवसा ऐवजी तीन ते पाच दिवस नाही का करु शकत?
१) एक तर मतदान अन मतमोजनीत ९ दिवसांचे अंतर ठेवुन, झटपट निकालाची अपेक्षा आयोगाने गुंडाळुन टाकलीय.
भारत माझा देश आहे, हे वाक्य आपण शाळेच्या पहिल्या दिवसापासुन म्हणत असतो! पण जसे जसे शाळा संपुण कॉलेज मध्ये जातो अन नंतर रोजच्या जीवणात पाउल ठेवतो, तस तसे आपण हे वाक्य विसरत जातो. (कदाचित कॉलेज च्या ५-७ वर्षाच्या काळात आपण रोजची प्रतिज्ञा म्हणत नाही अन म्हणुन!) शाळेत असताना नागरिक शास्त्राच्या पुस्तकात आपण भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक आहे असे वाचत असतो, परंतु शाळा संपुण महाविद्यालयात गेल्या नंतर अन मग नोकरी करु लागल्यावर मात्र हे सर्व शब्द आपण विसरुण जातो!
लोकसत्ता (लोकमुद्रा पुरवणी दि० ०४ ऑक्टोबर २००९) मध्ये प्रकाशित झालेला हा लेख, प्रत्येक स्वाभिमानी व स्वभाषाप्रेमी माणसाने आवर्जून वाचावा असा आहे.
—————
आज इंग्रजी भाषा ही जगातील अत्यंत प्रगत भाषांपैकी एक आहे. इंग्लडसारख्या एका चिमुकल्या देशात जन्मलेल्या या भाषेची एकेकाळी त्याच देशात किती दयनीय परिस्थिती होती आणि इंग्रजांनी जिद्दीने कशा प्रकारे तिचे पुनरुत्थान केले याची ’सुरस आणि विस्मयकारी’ कथा पुढील दुव्यावर सापडेल.
http://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/
महाराष्ट्रदेशी घमासान शाब्दिक युद्ध चालु असताना आमचा सामना चित्रपट पाहणे झाले......! मागच्या महायुद्धाच्या वेळी सिंहासन बघितला होता!
तिकडे गांधी जयंती अन उपोषण, उपवास असे अन्ना इषयी बोलणे चालु असताना अन्ना चे उपोषण अशी ही एक बातमी आली.... त्यावर सुपारीमॅन कोण? हा प्रश्न ही अनेकांना पडलाय.......
सामना मध्ये पण एक उपोषण आहे..!