अजिंठा: भाग १
भारतीय शिल्पकलेतले अत्त्युच्च वैभव पाहायला वेरूळ, अजिंठा इकडे जायची कितीतरी वर्षापासूनची इच्छा होती. शेवटी मित्रांबरोबर ऑक्टोबरमध्ये जायचा बेत नक्की झाला. पण ऐनवेळी टपकलेल्या हापिसच्या कामांमुळे शेवटी एकदाचे डिसेंबरमध्ये निघालो.
भारतीय शिल्पकलेतले अत्त्युच्च वैभव पाहायला वेरूळ, अजिंठा इकडे जायची कितीतरी वर्षापासूनची इच्छा होती. शेवटी मित्रांबरोबर ऑक्टोबरमध्ये जायचा बेत नक्की झाला. पण ऐनवेळी टपकलेल्या हापिसच्या कामांमुळे शेवटी एकदाचे डिसेंबरमध्ये निघालो.
हेमू उर्फ सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य भारताच्या इस्लामकालीन
कालखंडातील एक हिंदू राजा. ज्याला “भारताचा नेपोलियन” या नावाने देखील
ओळखले जाते. याने तब्बल २२ लढाया जिंकून सुद्धा पानिपतच्या दुसऱ्या
युद्धात दुर्दैवी पराभव पत्करावा लागल्यामुळे हेमुचे सामर्थ्य झाकोळले
गेले. इतिहासामध्ये कष्ट करून आणि स्वतःच्या अंगीभूत कौशल्याने
राजेपदापर्यंत पोहचलेले अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतके लोक आहेत,
त्यातीलच हेमू एक.
१६ व्या शतकामध्ये उत्तर भारतामध्ये सत्ता गाजवलेला हा एकमेव हिंदू राजा.
१६ व्या शतकामधला भारत हा राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या अस्थिर होता,
The Hitchhiker's Guide to the Galaxy has, in what we laughingly call the past,
had a great deal to say on the subject of parallel universes. Very little of
this, however, is at all comprehensible to anyone below the level of Advanced
God and, since it is now well established that all known gods came into
existence a good three millionths of a second after the universe began rather
than, as they usually claimed, the previous week, they already have a great
deal of explaining to do as it is. They are, therefore, not available for
comment at this time.
साल : ३०१३. जून ०७
स्थळ : पुंबई ईस्ट, प्राचीन विद्या संशोधन केंद्र
२०१३ सालच्या आंतरजालाचा शोध लागल्यानंतर मराठी आणि तत्सम भाषा डिकोड झाल्याने पाऊस असा सर्च दिल्यावर सापडलेली एक कविता. ब-याच कविता सापडल्या. त्यावरून पाऊस आल्यानंतर आनंदी होणा-यास कवी म्हणत असावेत असा निष्कर्ष निघालेला आहे. या निष्कर्षाला छेद देणारी कविता सापडल्याने संशोधक बुचकळ्यात पडलेले आहेत. सदर कवीने हा माझा पहिला प्रयत्न आहे असं नमूद केल्याने गोंधळ आणखी वाढला आहे.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
दि. ९ जून २०१३, अमेरिका
किल्ले सुरगड वरील दिनांक ५ फेब्रुवारी २०१२ रोजी स्वच्छ करण्यात आलेले पाण्याचे टाके .
उन्हाळ्यात थकलेल्या दुर्गप्रेमींना थंड जल प्राशन करण्यास मिळो यासाठी हे प्रयन्त .
या मोहिमेत पायवाटेत अडथला आनणारे जमिनीत खोलवर रुतलेले अगणित दगड काढण्यात आले तसेच शिवप्रेमींना गडावर जाण्यास सोप्पी करण्यात आली आणि गावातील घेर्यात दिशादर्शक फलक लावण्यत आले
दगडांचा बांध घालून तयार करण्यात आलेले सुरगडावरील पायवाट .........
२८ मे ला सकाळी १०ला फ़र्ग्युसन कॉलेज रोडवरील तुकारामपादुका देवळासमोरच्या क्र.३ च्या प्रवेशद्वारातून शिरल्यावर सरळ गेल्यावर दगडी बांधकाम असलेल्या वसतीगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ येताच देशभक्तीपर गीते कानावर आली आणि आपण योग्य जागी आलो याची जाणीव झाली. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर सुंदर रांगोळ्या मार्गदर्शक ठरत होत्या. तळमजल्यावर डाव्या बाजूची दुसरीच खोली क्र. १७ की जिथे मला पोचायचे होते.
मोरधन – कावनई – कपिलधारा तीर्थ – त्रिंगलवाडी (लेणी व दुर्ग):: एका दिवसात!!
भारत इतिहास संशोधक मंडळातर्फे १५ मे ते २४मे २०१३ या कालावधीत " स्वराज्यातील दुर्ग या विषयावर विविध व्याख्याने आयोजित केली आहेत.
विषय
१. संह्याद्रीचे वयोमान
२. दुर्गांचे प्रकार आणि व्याख्या
३. शिवकालीन दुर्ग व्यवस्था
४.स्वराज्याची पहिली राजधानी - राजगड
५. स्वराज्याची दुसरी राजधानी - रायगड
६. राजगड - रायगड तौलनिक अभ्यास
७. स्वराज्यातील जलदुर्ग
८. दुर्गीतिहास
९. स्वराज्याची तिसरी राजधानी - जिंजी
१०. दुर्गसंवर्धन
शिवाजी महाराजांना राज्याभिषेकासाठी परप्रांतातून पुरोहित का मागवावा लागला याचे आश्चर्य वाटते. जाणकार कृपया मार्गदर्शन करतील का ?